News & View

ताज्या घडामोडी

Category: देश-विदेश

  • पश्चिम बंगाल सह पाच राज्यात निवडणूक जाहिर!

    पश्चिम बंगाल सह पाच राज्यात निवडणूक जाहिर!

    नवी दिल्ली –केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी देशातील पश्चिम बंगाल, आसाम सहित पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. पश्चिम बंगाल मध्ये दोन टप्यात निवडणूक होईल, सर्व निवडणुकीचे निकाल में महिन्यात जाहिर होतील. देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालसह (West bengal) तामिळनाडू आसाम, पुद्दुचेरी आणि केरल राज्यात निवडणुका होत आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणुकांच्या तारखांची…

  • देशात एस्मा कायदा लागू, जीवनावश्यक वस्तूची साठवणूक पडणार महागात!

    देशात एस्मा कायदा लागू, जीवनावश्यक वस्तूची साठवणूक पडणार महागात!

    नवी दिल्ली –इराण, अमेरिका आणि इस्त्रायल या देशात सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात एस्मा कायदा लागू केला आहे. ज्यामुळे कोणत्याही प्रकारे जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक करणे गुन्हा ठरेल आणि कायदेशीर कारवाई होईल. गॅस पुरवठ्यात तुटवडा होऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. एलपीजी सिलिंडरची साठवणूक रोखण्यासाठी आणि एलपीजी पुरवठ्यात कोणताही व्यत्यय येऊ नये…

  • भारत तिसऱ्यांदा विश्वविजेता!

    भारत तिसऱ्यांदा विश्वविजेता!

    अहमदाबाद –भारत आणि न्यूजीलंड दरम्यान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये झालेल्या आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने किवीज चा मोठ्या फरकाने पराभव केला. भारताने 256 धावांचे दिलेले टार्गेट किवीज गाठू शकले नाहीत. संजू सॅमसन, ईशान किशन आणि अभिषेक शर्मा यांनी तर किवी गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. संजूने सर्वाधिक ४६ चेंडूंत ८९ धावा कुटल्या,…

  • दोन लाखापर्यंत कर्जमाफी!

    दोन लाखापर्यंत कर्जमाफी!

    मुंबई –राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यात येणार आहे. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी राज्यातील शेती क्षेत्राला दिलासा देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील…

  • शासकीय दुखवटा असताना 75 शाळांना अल्पसंख्यांक दर्जा!

    शासकीय दुखवटा असताना 75 शाळांना अल्पसंख्यांक दर्जा!

    मुंबई – एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने महाराष्ट्र शोकाकुल असताना आणि राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहिर केलेला असताना मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी लाज आणणारे कृत्य केले आहे. शासकीय दुखवटा असताना एक नव्हे, दोन नव्हे तब्बल 75 शाळांना अल्पसंख्यांक दर्जा दिला गेला आहे. यातील 25 शाळा या एकट्या पोदार इंटरनॅशनल च्या आहेत.…

  • भारताचा पाकवर मोठा विजय!

    भारताचा पाकवर मोठा विजय!

    दुबई -वर्ल्ड कप टी 20 च्या सर्वात मोठ्या सामन्यात भारताने पुन्हा एकदा पाकिस्तान ला धूळ चारली. 176 धावांचा पाठलाग करताना पाकची दमछाक झाली. शंभर धावा करताना पाकची दाणादण उडाली. भारताने प्रथम फलंदाजी करताना ईशान किशन च्या तुफानी फटकेबाजी मुळे पाकिस्तान समोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले. एवढे मोठे लक्ष्य घेऊन उतरलेल्या पाकची पहिल्या सहा षटकात चार…

  • सुनेत्रा पवार बीडच्या पालकमंत्री!

    सुनेत्रा पवार बीडच्या पालकमंत्री!

    मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या जागेवर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे बीड आणि पुणे पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईवरून बारामतीकडे विमानाने निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी अपघातात निधन झाले त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. मात्र बीड आणि पुण्याचे पालकमंत्री…

  • बजेट ने सामान्यांना काय दिलं!

    बजेट ने सामान्यांना काय दिलं!

    नवी दिल्ली -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी रविवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. नवा कर कायदा एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. इन्कम टॅक्स मध्ये कुठलाही बदल न केल्याने विरोधकांनी बजेटवर टीका केली आहे. देशात 1 एप्रिल 2026 पासून नवीन प्राप्तिकर कायदा लागू होणार आहे. त्यापूर्वी कर भरण्याच्या पद्धतीत काही महत्त्वाचे…

  • ‘दादा, आजवर तुम्ही कधीही वेळ चुकवली नव्हती… यावेळी मात्र चुकवलीत.’ …

    ‘दादा, आजवर तुम्ही कधीही वेळ चुकवली नव्हती… यावेळी मात्र चुकवलीत.’ …

    विशेष लेख /देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य ) अजितदादा आणि मी असे आम्ही दोघे मंत्रिमंडळ बैठकीत एकत्र होतो. पाठोपाठ मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठक माझ्या कक्षात झाली; तेथेही दादा माझ्यासोबत होते. महाराष्ट्रात पायाभूत सुविधांवर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक खर्च होतो, यावर दादांनी प्रश्न उपस्थित केला. प्रकल्प लांबू नयेत, यासाठी आम्ही दोघांनीही आसूड उठविले. सार्वजनिक बांधकाम…

  • अजित पवार यांच्या विमानाला अपघात, दादांचा मृत्यू !

    अजित पवार यांच्या विमानाला अपघात, दादांचा मृत्यू !

    पुणे -पुण्याहून बारामती कडे जाणाऱ्या विमानाला गोजूबावी या ठिकाणी भीषण अपघात झाला. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे, दरम्यान डी जी सी ए ने सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. जिल्हा  परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी पुणे येथून बारामतीकडे खाजगी विमानाने निघालेल्या अजित पवार यांच्या विमानाला लँडिंग दरम्यान अपघात…

Exit mobile version