News & View

ताज्या घडामोडी

Category: देश-विदेश

  • दोन लाखापर्यंत कर्जमाफी!

    दोन लाखापर्यंत कर्जमाफी!

    मुंबई –राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यात येणार आहे. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी राज्यातील शेती क्षेत्राला दिलासा देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील…

  • शासकीय दुखवटा असताना 75 शाळांना अल्पसंख्यांक दर्जा!

    शासकीय दुखवटा असताना 75 शाळांना अल्पसंख्यांक दर्जा!

    मुंबई – एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने महाराष्ट्र शोकाकुल असताना आणि राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहिर केलेला असताना मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी लाज आणणारे कृत्य केले आहे. शासकीय दुखवटा असताना एक नव्हे, दोन नव्हे तब्बल 75 शाळांना अल्पसंख्यांक दर्जा दिला गेला आहे. यातील 25 शाळा या एकट्या पोदार इंटरनॅशनल च्या आहेत….

  • भारताचा पाकवर मोठा विजय!

    भारताचा पाकवर मोठा विजय!

    दुबई -वर्ल्ड कप टी 20 च्या सर्वात मोठ्या सामन्यात भारताने पुन्हा एकदा पाकिस्तान ला धूळ चारली. 176 धावांचा पाठलाग करताना पाकची दमछाक झाली. शंभर धावा करताना पाकची दाणादण उडाली. भारताने प्रथम फलंदाजी करताना ईशान किशन च्या तुफानी फटकेबाजी मुळे पाकिस्तान समोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले. एवढे मोठे लक्ष्य घेऊन उतरलेल्या पाकची पहिल्या सहा षटकात चार…

  • सुनेत्रा पवार बीडच्या पालकमंत्री!

    सुनेत्रा पवार बीडच्या पालकमंत्री!

    मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या जागेवर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे बीड आणि पुणे पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईवरून बारामतीकडे विमानाने निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी अपघातात निधन झाले त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. मात्र बीड आणि पुण्याचे पालकमंत्री…

  • बजेट ने सामान्यांना काय दिलं!

    बजेट ने सामान्यांना काय दिलं!

    नवी दिल्ली -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी रविवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. नवा कर कायदा एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. इन्कम टॅक्स मध्ये कुठलाही बदल न केल्याने विरोधकांनी बजेटवर टीका केली आहे. देशात 1 एप्रिल 2026 पासून नवीन प्राप्तिकर कायदा लागू होणार आहे. त्यापूर्वी कर भरण्याच्या पद्धतीत काही महत्त्वाचे…

  • ‘दादा, आजवर तुम्ही कधीही वेळ चुकवली नव्हती… यावेळी मात्र चुकवलीत.’ …

    ‘दादा, आजवर तुम्ही कधीही वेळ चुकवली नव्हती… यावेळी मात्र चुकवलीत.’ …

    विशेष लेख /देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य ) अजितदादा आणि मी असे आम्ही दोघे मंत्रिमंडळ बैठकीत एकत्र होतो. पाठोपाठ मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठक माझ्या कक्षात झाली; तेथेही दादा माझ्यासोबत होते. महाराष्ट्रात पायाभूत सुविधांवर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक खर्च होतो, यावर दादांनी प्रश्न उपस्थित केला. प्रकल्प लांबू नयेत, यासाठी आम्ही दोघांनीही आसूड उठविले. सार्वजनिक बांधकाम…

  • अजित पवार यांच्या विमानाला अपघात, दादांचा मृत्यू !

    अजित पवार यांच्या विमानाला अपघात, दादांचा मृत्यू !

    पुणे -पुण्याहून बारामती कडे जाणाऱ्या विमानाला गोजूबावी या ठिकाणी भीषण अपघात झाला. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे, दरम्यान डी जी सी ए ने सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. जिल्हा  परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी पुणे येथून बारामतीकडे खाजगी विमानाने निघालेल्या अजित पवार यांच्या विमानाला लँडिंग दरम्यान अपघात…

  • महापौर आरक्षण जाहिर!

    महापौर आरक्षण जाहिर!

    मुंबई -राज्यातील 29 महापालिका मधील महापौर पदासाठी चे आरक्षण जाहिर झाले आहे. मुंबई महापालिका सर्वसाधारण साठी तर ठाणे महापालिका अनुसूचित जाती साठी आरक्षित झाली आहे. महाराष्ट्रात १५ जानेवारीला मतदान पार पडले होते. त्यानंतर १६ जानेवारीला निकाल जाहीर झाला आहे. या सोडतीमुळे अनेक महापालिकांमध्ये कोणत्या पक्षाचा महापौर बसणार याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या आरक्षण…

  • देवाभाऊने केला ठाकरेंचा टांगा पलटी!

    देवाभाऊने केला ठाकरेंचा टांगा पलटी!

    घरात बसून सत्ता येत नसते!महाराष्ट्रात देवा भाऊ चा जलवा!ठाकरे यांचे टांगा पलटी घोडे फरार! विशेष संपादकीय /लक्ष्मीकांत रुईकर तुम्हाला राजकारणात यशस्वी व्हायचा असेल आणि सत्ता काबीज करायची असेल तर बारा महिने 18 काळ राजकारणच डोक्यात ठेवून काम करावं लागतं आणि लोकांच्या अडीअडचणीत धावून जावं लागतं. केवळ घरात बसून सत्ता मिळत नसते आणि वडापाव खाऊन कार्यकर्ते…

  • मुंबई भाजपचीच!राज्यात 22 महापालिका ताब्यात!

    मुंबई भाजपचीच!राज्यात 22 महापालिका ताब्यात!

    मुंबई –मुंबई महापालिकेवर भाजप शिवसेना महायुतीचा झेंडा फडकला आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेली 114 ही मॅजिक फिगर महायुतीने पार केली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या या निवडणुकीत अखेर ठाकरे बंधुची सत्ता उलथवून टाकण्यात भाजपला यश आले आहे. भाजपने राज्यातील 29 पैकी जवळपास 22 महापालिका ताब्यात घेतल्या आहेत. विशेष म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड मधून भाजपने अजित…