Category: महत्त्वाच्या
-

खोमणेनी वरिष्ठ अधिकारी मॅनेज केले!एसडीएम मॅडमचे अर्थपूर्ण दुर्लक्ष!
बीड – गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे मंडळ अधिकारी चांदणे आणि तलाठी ढाकणे या तिघांनी घरकुलासाठी वाळू वाटप करण्याच्या नावाखाली गोदापात्रावर दरोडा घालण्याचा जो काही प्रकार सुरू केला आहे त्याला गेवराई आणि बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांचा देखील अर्थपूर्ण पाठिंबा आहे की काय अशी चर्चा होऊ लागली आहे.ग्रामस्थांसहित विविध वर्तमानपत्र,सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांनी जिल्हाधिकारी…
-

घरकुलच्या नावाखाली तहसीलदार अँड कंपनीचा नंगानाच!
गेवराई – प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू वाटप करण्याच्या नावाखाली गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे मंडळ अधिकारी चांदणे आणि तलाठी ढाकणे आणि त्यांच्या बगलबच्चांनी राक्षस भुवन नदीपात्राची अक्षरशः चाळणी केली आहे. लाभार्थ्याला तीन हजार तहसीलदारांना सहा हजार आणि भरायचे 3000 याप्रमाणे 12 हजारात एक हायवा याप्रमाणे शेकडो हायवा बीड जिल्ह्याच्या बाहेर पाठवण्यासाठी खोमणे…
-

ब्लॅकमेल करत महिलेवर अत्याचार!राजकीय पुढाऱ्याच्या मुलावर गुन्हा दाखल!
बीड:जिल्ह्यातील एका राजकीय पुढाऱ्याचा मुलगा असलेल्या अमर किरण बांगर या नराधमाने एका विवाहित महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. बीड शहरातील चऱ्हाटा रोड भागात राहणाऱ्या आणि…
-

एम आय डी सी मधील क्लास, हॉस्टेल, हॉटेल बंद करण्याचे आदेश!
लातूर –एमआयडीसी मध्ये औदयोगिक वापरासाठी असलेल्या जागेत उभारण्यात आलेल्या क्लास चालकांना जिल्हा प्रशासनाने मोठा दणका दिला आहे. या भागात सुरु असलेले क्लास, हॉस्टेल आणि खाणावळी तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी यांना अटक झाल्यानंतर प्रशासन ऍक्शन मोडवर आले आहे. या आदेशामुळे एकच खळबळ उडाली…
-

सायकलवरून फिरणारा मोटेगावकर काही वर्षात बनला अब्जधिश!
लातूर –एकेकाळी सायकलवर येऊन क्लास घेणारा आरसीसी क्लासेस चा मालक शिवराज मोटेगावकर याच गेल्या काही वर्षातील वाढलेलं साम्राज्य झपाट्याने वाढत गेले. कोणतीही जमीन, प्लॉट कितीही किमतीत विकत घ्यायचा या उद्देशाने तो बैठक करत असे. नीट पेपरफुटी प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याचे अनेक कारनामे समोर आले आहेत. मोटेगावकर याच्या मोबाईल मध्ये 23 एप्रिल रोजीच म्हणजे परीक्षेच्या बारा…
-

आरसीसी कोचिंगच्या मोटेगावकर ला अटक!
पुणे –नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआय ने सोमवारी मोठी कारवाई केली. रुक्मिणी कोचिंग क्लासेस अर्थात आरसीसी चे प्रमुख शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. मोटेगावकर हाच खरा मास्टरमाईंड असून त्याने हा पेपर लीक केल्याची माहिती आहे. शैक्षणिक क्षेत्रात शिवराज मोटेगावकर यांच्या कोचिंग क्लासेसचे मोठं नाव असून त्यांची सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. नीट परीक्षा फुटी…
-

खरात प्रकरणात उपजिल्हाधिकारी भांडेचे निलंबन!
मुंबई -भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या संबंधा वरून उपजिल्हाधिकारी भांडे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भांडे यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. नाशिकमधे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अभिजीत भांडे यांचे अशोक खरात याच्यासोबतचे कॉल रेकॉर्ड हाती आल्यानंतर, महसूलमंत्र्यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. खरात आणि उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे…
-

मिलिया कडून शासनाची फसवणूक -तावरे!
बीड –बीड शहरातील मिलिया प्राथमिक शाळेने 2010 पासून शहराच्या वेगवेगळ्या भागात अनधिकृत पणे भाग शाळा सुरु केल्या आहेत. या शाळा अनधिकृत असल्याचा अहवाल 2010 साली तत्कालीन उपशिक्षणाधिकारी यांनी दिल्यानंतर देखील मिलिया कडून या शाळा गेल्या सोळा वर्षांपासून सुरूच आहेत. विशेष म्हणजे या शाळेवर शिक्षकांची नेमणूक करून त्यांचे बोगस शालार्थ आयडी काढण्याचा उद्योग या संस्थेने केला…
-

आजपासून खत विक्रेत्यांचा राज्यव्यापी बंद!
बीड -राज्यातील खत व बी बियाणे विक्रेत्यांवर लिंकिंग च्या नावाखाली कंपन्याकडून केली जाणार दडपशाही तसेच अप्रामाणित बियाणांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यासंह इतर मागण्यांसाठी राज्यातील खत व बी बियाणे विक्रेत्यांनी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे.राज्याचे अध्यक्ष विनोद तराळ पाटील व महासचिव विपिन कासलीवाल यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये राज्यभर बंद पुकारण्यात आला आहे. विशेषतः देशातील सर्व राज्य आज…
-

एक्सप्रेस वे च्या मिसिंग लिंक चे पुढील आठवड्यात उदघाटन!
मुंबई-मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल-फ्री होणार असल्याने अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.…



