News & View

ताज्या घडामोडी

Category: देश-विदेश

  • संभाजीनगर मधून मंत्री भुमरे मैदानात !

    मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघात अखेर शिवसेनेकडून मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.येथे आता एमआयएम,उबाठा आणि शिवसेना असा तिरंगी सामना रंगणार आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री संदीपान भूमरे हे शिवसेनेकडून लोकसभेच्या आखाड्यात असतील. संभाजी नगर हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ आहे. परंतु २०१९ मध्ये चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला…

  • जम्मू,त्रिपुरा,आसाम,पश्चिम बंगाल मध्ये रेकॉर्डब्रेक मतदान !

    नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात देशातील 102 लोकसभा मतदारसंघात सरासरी 59 टक्के मतदान झाले.सर्वाधिक मतदान हे पश्चिम बंगाल मध्ये 77 टक्के इतके झाले आहे.आसाम,त्रिपुरा ,जम्मू काश्मीर या राज्यातही रेकॉर्ड ब्रेक मतदान झाले आहे. महाराष्ट्रात 54.85 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 77.57 टक्के तर उत्तर प्रदेशात 57.54 टक्के मतदान झाले.महाराष्ट्रात गडचिरोली, भंडारा -गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि रामटेक…

  • पुढील पंचवीस वर्षाचे आपले नियोजन – मोदी !

    नवी दिल्ली- पुढील पाच वर्षासाठी नव्हे तर माझ्याकडे 25 वर्षासाठीचे नियोजन आहे,2047 साली भारत हा विकसित राष्ट्र असेल त्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ईडी,इलेक्ट्रोल बॉण्ड या सर्व आरोपांवर मोदी यांनी उत्तर दिले. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी गेल्या दहा वर्षातील कार्यकाळ आणि पुढील 25 वर्षाचे…

  • कुख्यात डॉन मुख्तार अन्सारीचा जेलमध्ये मृत्यू !

    उत्तरप्रदेश- कुख्यात डॉन मुख्तार अन्सारी याचा जेलमध्ये हृदयविकार च्या तीव्र धक्याने मृत्यू झाला आहे. अन्सारी याच्यावर 65 पेक्षा अधिक गुन्हे दाखल होते.उत्तरप्रदेश मधील जेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून तो होता.पहाटे त्याला हृदयविकार चा झटका आला,बांदा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. बांदा मेडिकल कॉलेजकडून मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलं, ज्यात मुख्तार…

  • सोलापूर मधून राम सातपुते तर हिमाचल मधून कंगना !

    नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली पाचवी यादी जाहीर केली आहे,यामध्ये महाराष्ट्रातून चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.सोलापूर मधून आ राम सातपुते यांना तर अभिनेत्री कंगना रनौत हिला हिमाचल मधील मंडी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली आहे. कंगना रणौतला हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, आता कॉन्ट्रावर्सी क्वीन कंगनाही…

  • बीडचे मतदान 13 मे रोजी होणार!

    नवी दिल्ली- देशभरातील लोकसभा निवडणुकीची घोषणा आयोगाने केली,ज्यामध्ये राज्यात पाच टप्यात निवडणूक होणार आहे.बीडचे मतदान  13 मे रोजी होणार आहे. 4 जूनला मतमोजणी होईल. निवडणूक आयोग अधिकारी राजीवकुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.देशात सात टप्यात आणि राज्यात 19 एप्रिल,26 एप्रिल,7 मे,13 मे आणि 20 मे रोजी मतदान होईल. महाराष्ट्रात मतदान कधी आणि…

  • लोकसभा निवडणुकीची घोषणा !

    4 जूनला होणार मतमोजणी ! महाराष्ट्रात पाच टप्यात मतदान ! नवी दिल्ली- देशातील लोकसभा निवडणूक 2024 सात टप्यात होईल.पहिला टप्पा 28 मार्च पासून सुरू होईल.19 एप्रिल ला मतदान होईल.तामिळनाडू,राजस्थान,छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि बिहार.दुसरा टप्पा 28 मार्च ते 26 एप्रिल ला मतदान होईल. 12 एप्रिल ते 7 मे दरम्यान तिसरा टप्पा यात 12 राज्यात निवडणूक होईल.चौथा…

  • शनिवारी लागणार आचारसंहिता !

    नवी दिल्ली- केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्या दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद चे आयोजन केले आहे,यामध्ये आगामी 2024 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान आणि मतमोजणीच्या तारखांची घोषणा केली जाणार आहे.त्यामुळे उद्या दुपारी चार वाजेपासून आचारसंहिता लागेल. देशात आगामी काळात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात असून, अखेर उद्या (दि.16)…

  • पंकजा मुंडे, रक्षा खडसे यांच्यासह राज्यातील वीस उमेदवार जाहीर !

    नवी दिल्ली -भारतीय जनता पक्षाने देशातील 72 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.यामध्ये महाराष्ट्रातून वीस नावे जाहीर झाली आहेत.नागपूर मधून नितीन गडकरी,बीडमधून पंकजा मुंडे,पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. अखेर भाजपने बुधवारी संध्याकाळी महाराष्ट्रातील एकूण 20 उमेदवारांची  यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये मोदी-शाह यांनी काही ठिकाणी धक्कातंत्राचा वापर केला आहे. तर काही…

  • देशभरात साजरा होणार मराठवाडा मुक्ती संग्राम दिन !

    नवी दिल्ली- केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.हैदराबाद स्वतंत्र्य लढ्यातील शहीदांचे बलीदान लक्षात राहवे यासाठी हा दिवस देशभरात साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.मराठवाड्यासाठी हा गौरवपूर्ण निर्णय असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतुन मुक्त झाला. हैद्राबाद मुक्ती संग्राम यशस्वी करुन मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्धचा लढा यशस्वी केला. तो…