News & View

ताज्या घडामोडी

Category: महाराष्ट्र

  • नीट पेपर लीक प्रकरण :नाशिक, पुणे, अहिल्यानगर मधून तिघांना अटक!

    नीट पेपर लीक प्रकरण :नाशिक, पुणे, अहिल्यानगर मधून तिघांना अटक!

    पुणे – नीट पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर मधून तिघांना अटक केली आहे. यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या पुण्यातील एका महिलेचा समावेश आहे. तसेच पोलिसांनी लातूर येथील एका क्लास चालकाची देखील चौकशी सुरु केली आहे. या क्लास चालकाने मॉक टेस्ट मध्ये घेतलेल्या प्रश्नापैकी 42 प्रश्न नीट परीक्षेत आल्याने…

  • ज्यांना व्यक्त होता येतं नाही त्यांच्यासाठी काम करण्याची संधी हे भाग्य -पंकजा मुंडे!

    ज्यांना व्यक्त होता येतं नाही त्यांच्यासाठी काम करण्याची संधी हे भाग्य -पंकजा मुंडे!

    मुंबई -पशुसंवर्धन विभागाची मंत्री म्हणून काम करण्यात मला अतिशय आनंद आहे, ज्यांना व्यक्त होता येत नाही अशा मुक्या प्राणी, पशु पक्षांसाठी काम करण्याची संधी मला मिळाली यापेक्षा दुसरे समाधान काय असेल असं प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी येथे आज केलं. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत मुंबई पशुवैद्यकीय…

  • भुसंपादन घोटाळ्यात सहकारी बँकेवर कारवाई होणार!

    भुसंपादन घोटाळ्यात सहकारी बँकेवर कारवाई होणार!

    बीड – बोगस निवाडे तयार करून मागच्या तारखेत सह्या करून शासनाला तब्बल 241 कोटी रुपयांपेक्षा अधिक चा चुना लावल्याप्रकरणी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक झाली त्यानंतर या प्रकरणात आणखी कोण कोण अडकणार अशी चर्चा सुरू झाली आहे.विशेष बाब म्हणजे बीड शहरातील भाग्यनगर भागात असलेल्या एका सहकारी बँकेतून एकाच दिवशी अनेक खाते उघडून हे…

  • देवेंद्र जी, छत्रपतींचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?

    देवेंद्र जी, छत्रपतींचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?

    विशेष संपादकीय /लक्ष्मीकांत रुईकर आजी आजोबांच्या कुशीत शिरून बडबडगीत किंवा छान छान गोष्टी ऐकण्याचं वय असलेल्या एका चिमुरडीवर एका 65 वर्षाच्या नराधमाने अत्याचार करावा आणि तिचा खून करून मृतदेह लपवून ठेवावा ही घटना काळजाला घरं पाडणारी आहे. ज्या वयात लेकरू बोबडे बोल बोलत हसत खेळत असतं त्या वयात त्याच्यावर पाशवी आत्याचार व्हावेत अन तव ही…

  • एक्सप्रेस वे च्या मिसिंग लिंक चे पुढील आठवड्यात उदघाटन!

    एक्सप्रेस वे च्या मिसिंग लिंक चे पुढील आठवड्यात उदघाटन!

    मुंबई-मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल-फ्री होणार असल्याने अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.…

  • डीएसी शिवाय मिळणार नाही गॅस सिलेंडर!

    डीएसी शिवाय मिळणार नाही गॅस सिलेंडर!

    मुंबई -इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा फटका भारतातील गॅस धारकांना बसत आहे. घरगुती गॅस बुकिंग करूनही मिळतं नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. बुकिंग च्या नावाखाली फसवणूक करण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. त्यामुळे आता डी ए सी नंबर असल्याशिवाय गॅस मिळणार नाहीये. नागरिकांना घरगुती गॅस मिळवण्यात अडचणी येत आहेत. गॅस एजन्सीच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या…

  • उपसंचालकांच्या अहवालात दोषी असणारे शिंदे शिक्षणाधिकारी यांच्या अहवालात क्लीन!

    उपसंचालकांच्या अहवालात दोषी असणारे शिंदे शिक्षणाधिकारी यांच्या अहवालात क्लीन!

    बीड -बीडचे वादग्रस्त निलंबित शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात परळीच्या एकाच शाळेत झालेल्या घोटाळ्यात उपसंचालक यांनी दिलेल्या अहवालात शिंदे दोषी ठरले, त्यांच्यावर नीलम्बनाची कारवाई झाली मात्र त्यानंतर सहा महिन्यांनी बीडच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांच्या चौकशीत शिंदे यांना क्लीनचिट देण्यात आली. परळीच्या त्या शाळेत कसलाही अपहार झाला नाही असे देखील पाटील यांनी म्हटले. उपसंचालक यांच्या…

  • बोगस शालार्थ आयडी :48 अधिकाऱ्यांची चौकशी सुरु!

    बोगस शालार्थ आयडी :48 अधिकाऱ्यांची चौकशी सुरु!

    जळगाव –बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील उपशिक्षणाधिकारी, कक्षाधिकारी आणि इतरकर्मचारीअशा 48 अधिकाऱ्यांची चौकशी सुरु झाली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे. २०२५ मध्ये नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावात येऊन दहा शाळांच्या मुख्याध्यापक व संस्थाचालकांची चौकशी करीत महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहे. जळगाव जिल्ह्यातील काही शाळांनी कोणतीही पडताळणी न करता शिक्षक व…

  • महाराष्ट्राचा सुर हरपला!आशा भोसले यांचे निधन!

    महाराष्ट्राचा सुर हरपला!आशा भोसले यांचे निधन!

    मुंबई – 900 पेक्षा अधिक चित्रपटातून 12 हजार पेक्षा जास्त गाणी गायलेल्या प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे मुंबई येथील रुग्णालयात निधन झाले. आशाताईच्या निधनाने देशाने एक श्रेष्ठ गायिका गमावली आहे. शनिवारी त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवल्याने रुग्णालयात दाखल केले होते. आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात माझा बाळ या चित्रपटातून केली. १९५० च्या सुमारास त्यांनी हिंदी चित्रपटांतही अनेक…

  • पराभव जिव्हारी लागला, सागर देशपांडे यांच्यावर जाधव कडून हल्ला!

    पराभव जिव्हारी लागला, सागर देशपांडे यांच्यावर जाधव कडून हल्ला!

    बीड – नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्यामुळे कबाड गल्ली भागातील शिवसेनेचे पराभूत उमेदवार आणि माजी सभापती बाळासाहेब जाधव यांच्यासह पाच ते सात जणांनी भाजप नगरसेविका सौभाग्यश्री देशपांडे यांचे पती सागर देशपांडे यांच्यावर भ्याड हल्ला केला. विशेष म्हणजे हा सगळा हल्ला होत असताना घराच्या गॅलरीत उभे असलेले सागर देशपांडे यांचे वडील यांच्यावर आणि…

Exit mobile version