जळगाव –बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील उपशिक्षणाधिकारी, कक्षाधिकारी आणि इतरकर्मचारीअशा 48 अधिकाऱ्यांची चौकशी सुरु झाली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.
२०२५ मध्ये नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावात येऊन दहा शाळांच्या मुख्याध्यापक व संस्थाचालकांची चौकशी करीत महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहे. जळगाव जिल्ह्यातील काही शाळांनी कोणतीही पडताळणी न करता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केल्याचे तपासात समोर आले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ६०० हून अधिक शिक्षकांचे बनावट आयडी तयार करून कोट्यवधींचा पगार लाटल्याचे उघड झाले आहे. ११ उपशिक्षणाधिकारी, ३ कक्षाधिकारी तसेच वरिष्ठ व कनिष्ठ सहायक अशा एकूण ४८ जणांची चौकशी केली जाणार आहे. १५ ते १८ एप्रिल दरम्यान नाशिक विभागीय मंडळात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जळगावमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे ६०० हून अधिक शिक्षकांचे बनावट आयडी तयार करून कोट्यवधींचा पगार लाटल्याचे प्रकरण उघड झालेले आहे. या तपासात माध्यमिक शिक्षण आजी-माजी शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह तब्बल ४८ जणांना एसआयटीतर्फे सुनावणीसाठी नोटीस बजाविण्यात आली आहे. विभागातील जिल्ह्यातील काही शाळांनी कोणतीही पडताळणी न करता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केल्याचे तपासात समोर आले होते.२०२५ मध्ये नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावात येऊन दहा शाळांच्या मुख्याध्यापक व संस्थाचालकांची चौकशी करीत महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहे.
एसआयटी पथकाने तपासाची चक्रे फिरविली असता काही तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या अनिमियता आढळून आल्याने त्यांना तीन दिवस सुनावणीसाठी बोलविले आहे. काळात चार दिवस अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुनावणी. सबनावट कागदपत्रांच्या आधारे ६०० हून अधिक शिक्षकांचे बनावट आयडी तयार करून कोट्यवधींचा पगार लाटल्याचे उघड झाले आहे.





Leave a Reply Cancel reply