Category: महाराष्ट्र
-

विलास घुले प्रकरणातील खरा सूत्रधार शोधा -धनंजय मुंडे!
मुंबई – वीस जूनच्या रात्री केज तालुक्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेत हत्येचा कट रचून हल्ला एकावर केला मात्र सोडवण्यासाठी आलेल्या विलास घुले याच्यावर वार करून हत्या करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण पूर्वनियोजित कट असून याचा खरा सूत्रधार कोण, याचा शोध घेऊन विलास घुले याला न्याय मिळावा यासाठी केजमध्ये हजारो लोक घुले कुटुंबियांच्या सोबत रस्त्यावर उतरले आहेत,…
-

विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा डंका!
मुंबई -विधानपरिषद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र नाशिक येथील निकालाने महायुतीमध्ये वादाची ठिणगी पाडणारा ठरण्याची शक्यता आहे. अकरा पैकी दहा जागी महायुतीचे उमेदवार विजयी झाले. मात्र नाशिक मध्ये अपक्ष बंडखोर गोकुळ गित्ते यांनी महायुतीचे नरेंद्र दराडे यांचा पराभव केला. निवडणुकीआधीच 17 पैकी 6 ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते. त्यामुळे आज…
-

टू व्हीलर वरून वाळू वाहतूक!तहसीलदार खोमणे यांचा आणखी एक प्रताप!
बीड – वाळू मुरूम अथवा खडी वाहतूक करण्यासाठी शक्यतो ट्रॅक्टर हायवा किंवा ट्रकचा वापर केला जातो शक्यतो चार-सहा दहा किंवा बारा चाकी वाहनातूनच वाळूची वाहतूक करणे शक्य असते मात्र तब्बल 25 ते 50 हजार ब्रास वाळूवर दरोडा घालून शासनाची 100 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे.…
-

दहा महिने जिल्हाधिकारी, एसडीएम झोपेत होते का? खोमणेच्या दरोडेखोरीला वरिष्ठाचे पाठबळ!
बीड – गेवराई वाळू चोरी प्रकरणी 19 जणांवर गुन्हे दाखल झाले असले तरी जो एफ आय आर नोंदवण्यात आला आहे त्यानुसार ऑगस्ट 2025 पासून घरकुलाच्या नावाखाली वाळू चोरी सुरू होती मग प्रश्न असा निर्माण होतो की केले दहा महिने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि गेवराईच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव हे दोघे कस काय अनभिज्ञ होते.हे दोघेही…
-

वाळू चोरी प्रकरण :चोर सोडून सन्याशाला फाशी!जिल्हाधिकारी जॉन्सन यांचा अजब कारभार!
बीड – गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे मंडळ अधिकारी चांदणे आणि तलाठी ढाकणे यांच्या सिंदिकेटने राक्षस भुवन गोदावरी पात्रातून 25 हजार पेक्षा अधिक ब्रास वाळू चा उपसा करून घरकुल च्या नावाखाली या वाळूची चोरी केल्याचे प्रकरण जिल्ह्यात गाजत आहे या प्रकरणात खोमणे यांच्यासहित 40 ते 50 जणांविरुद्ध गुन्हे दाखल होणार अशी शक्यता व्यक्त केली जात…
-

देवदर्शनाहून परत येताना अपघात :नऊ जणांचा मृत्यू!
पंढरपूर -पंढरपूरच्या रांजनी गावात भीषण अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंढरपूरच्या म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात ८ ते ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा ग्रुप पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावतील असल्याची माहिती आहे. म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी भाविक आले असताना येथील विहिरीत…
-

लाचखोर तहसीलदार चव्हाण सस्पेंड!
जालना –वाळू ठेकेदाराकडून तब्बल 6 लाख 40 हजार रुपयांची लाच घेणारा अंबड चा तहसीलदार विजय चव्हाण याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. चव्हाण याला 23 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी विजय चव्हाण यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत. तक्रारदाराकडून लाचेची मागणी…
-

तहसीलदार अँड कंपनीवर नव्वद कोटींचा बोजा जिल्हाधिकारी टाकणार का?
बीड -गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे अँड कंपनीने राक्षसभुवन सहित गोदापात्रातून घरकुलच्या नावाखाली केलेल्या वाळू उपसा प्रकरणात मंडळ अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्यासह स्वतः तहसीलदार खोमणे हे जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. या लोकांवर नीलम्बनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन हे उपसा केलेली वाळू, त्याची रॉयल्टी, पाचपट दंड लावून नव्वद कोटी…
-

तहसीलदार, मंडळ, तलाठी, ग्रामसेवक यांना शो कॉज, एजटांवर सुद्धा होणार गुन्हे दाखल!
बीड – राक्षस भवन येथून 25 हजार ब्रास पेक्षा अधिक वाळू बेकायदेशीरपणे उपसा करून शासनाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांच्यासहित 15 गावचे मंडळ अधिकारी तलाठी आणि ग्रामसेवक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तहसीलदार खोमणे अँड कंपनीने घरकुल लाभार्थ्यांच्या नावाखाली उपसलेली वाळू ही पूर्णपणे बेकायदेशीर आणि शासनाचे नियम धाब्यावर बसवून…
-

घरकुलच्या नावाखाली वीस हजार ब्रास वाळूचा अवैध उपसा!
बीड -घरकुल लाभार्थ्यांना वाळू वाटप करण्याच्या नावाखाली गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे आणि इतरांनी तब्बल वीस हजार ब्रास पेक्षा जास्तच वाळूचा अवैध उपसा केल्याचे स्पष्ट झाले आहे. खोमणेच्या कलेक्शन वाल्या लोकांनी आता घरकुल मंजूर झालेल्या लोकांना मॅनेज करण्याची धडपड सुरु केली आहे. सर्व दहा पथकांचे अहवाल प्राप्त होताच तहसीलदार यांच्यासह लाभार्थ्यांवर देखील कारवाई होणार असल्याची माहिती…



