-

शालार्थ आयडी घोटाळा म्हणजे शासनाला लुटण्याचा प्रकार!
स्पेशल एस आय टी कडून राज्यभरात चौकशी -मुख्यमंत्री! मुंबई – बोगस शालार्थ आयडी तयार करून नागपूर सहित विदर्भात बोगस शिक्षकांची भरती करण्याचा प्रकार म्हणजे मोठे पाप आहे हा शासनाला लुबाडण्याचा आणि फसवण्याचा प्रकार असून राज्यभरात इतरही ठिकाणी अशा पद्धतीने बोगस शिक्षक भरती झाल्याच्या तक्रारी आहेत त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी स्पेशल एसआयटी ची स्थापना…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 आषाढ कृष्ण अष्टमी🌸 नक्षत्र…अश्विनी🌸 वार… शुक्रवार🌼 दिनांक….. १८ जुलै २०२५🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/१० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी मंथन‼️‼️दिनांक १८…
-

पवार, खाटोकर यांना जामीन!
बीड – बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुल प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राला काळीमाप असणाऱ्या या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. उमाकिरण शैक्षणिक संकुलामध्ये बारावीचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने तिचा पवार आणि खातोकर यांच्याकडून लैंगिक छळ झाल्याची तक्रार केली होती…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 आषाढ कृष्ण सप्तमी🌸 नक्षत्र…रेवती🌸 वार… गुरुवार🌼 दिनांक….. १७ जुलै २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/१० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी मंथन‼️ दिनांक…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 आषाढ कृष्ण षष्ठी🌸 नक्षत्र…उत्तरभाद्रपदा🌸 वार… बुधवार🌼 दिनांक….. १६ जुलै २०२५🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/१० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼दैनिक राशी मंथन‼दिनांक १६…
-

बळी गवते, बी बी जाधव यांनी गैरव्यवहार केला -महंत शिवाजी महाराज!
बीड -श्री क्षेत्र नारायणगड चे ट्रस्टी बळीराम बबन गवते आणि बी बी जाधव या दोघांनी गडाची विनाकारण बदनामी केली. पंचवीस कोटी रुपयांची कामे त्यांना करून गुत्तेदारी करायची होती. गडाच्या अनेक जागा त्यांनी विकून आर्थिक गैरव्यावहार केल्याचा खळबळजनक आरोप गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी केला. बीड तालुक्यातील नारायणगडाचा वाद गेल्या काही दिवसापासून सुरु आहार. गडाचे वारस…



