News & View

ताज्या घडामोडी

Category: महाराष्ट्र

  • बजेट ने सामान्यांना काय दिलं!

    बजेट ने सामान्यांना काय दिलं!

    नवी दिल्ली -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी रविवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. नवा कर कायदा एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. इन्कम टॅक्स मध्ये कुठलाही बदल न केल्याने विरोधकांनी बजेटवर टीका केली आहे. देशात 1 एप्रिल 2026 पासून नवीन प्राप्तिकर कायदा लागू होणार आहे. त्यापूर्वी कर भरण्याच्या पद्धतीत काही महत्त्वाचे…

  • सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ!

    सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ!

    मुंबई –अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी खा सुनेत्रा पवार यांचा शपथविधी  सोहळा लोकभवन येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजता पार पडला. तत्पूर्वी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या गटनेते पदावर निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाने सुनेत्रा अजित पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड केली. त्यांच्या नावाचा प्रस्ताव आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मांडला तर मंत्री…

  • ‘दादा, आजवर तुम्ही कधीही वेळ चुकवली नव्हती… यावेळी मात्र चुकवलीत.’ …

    ‘दादा, आजवर तुम्ही कधीही वेळ चुकवली नव्हती… यावेळी मात्र चुकवलीत.’ …

    विशेष लेख /देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य ) अजितदादा आणि मी असे आम्ही दोघे मंत्रिमंडळ बैठकीत एकत्र होतो. पाठोपाठ मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठक माझ्या कक्षात झाली; तेथेही दादा माझ्यासोबत होते. महाराष्ट्रात पायाभूत सुविधांवर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक खर्च होतो, यावर दादांनी प्रश्न उपस्थित केला. प्रकल्प लांबू नयेत, यासाठी आम्ही दोघांनीही आसूड उठविले. सार्वजनिक बांधकाम…

  • अजित पवार यांच्या विमानाला अपघात, दादांचा मृत्यू !

    अजित पवार यांच्या विमानाला अपघात, दादांचा मृत्यू !

    पुणे -पुण्याहून बारामती कडे जाणाऱ्या विमानाला गोजूबावी या ठिकाणी भीषण अपघात झाला. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे, दरम्यान डी जी सी ए ने सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. जिल्हा  परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी पुणे येथून बारामतीकडे खाजगी विमानाने निघालेल्या अजित पवार यांच्या विमानाला लँडिंग दरम्यान अपघात…

  • इंदिरा नगर शाळेत ध्वजारोहण झालेच नाही!

    इंदिरा नगर शाळेत ध्वजारोहण झालेच नाही!

    बीड – बीड शहरातील बालेपीर परिसरात असलेल्या जिल्हा परिषद शाळा इंदिरानगर मध्ये प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण झालेच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका फ्लॅटमध्ये भरणाऱ्या या शाळेच्या बाबतीत ही धक्कादायक माहिती मिळाल्यानंतर गटशिक्षणाधिकारी समंदर खान यांनी शाळेकडे खुलासा मागवला असून कारवाईचा इशारा दिला आहे. 26 जानेवारी तसेच 15 ऑगस्ट आणि एक मे 17 सप्टेंबर या…

  • कोरोना काळात हजारो बोगस शालार्थ आय डी!

    कोरोना काळात हजारो बोगस शालार्थ आय डी!

    बीड – बोगस शालार्थ आयडी च्या माध्यमातून हजारो शिक्षकांकडून कोट्यावधी रुपयांचा म** गोळा करणारे शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी आणि संस्थाचालक यांनी कोरोना काळात सुद्धा बोगस शालार्थ आयडी च्या माध्यमातून हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची नियुक्ती केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. संभाजीनगर विभागात दहा ते बारा हजार शिक्षकांची कोरोना काळात नियुक्ती झाली असून यात…

  • महापौर आरक्षण जाहिर!

    महापौर आरक्षण जाहिर!

    मुंबई -राज्यातील 29 महापालिका मधील महापौर पदासाठी चे आरक्षण जाहिर झाले आहे. मुंबई महापालिका सर्वसाधारण साठी तर ठाणे महापालिका अनुसूचित जाती साठी आरक्षित झाली आहे. महाराष्ट्रात १५ जानेवारीला मतदान पार पडले होते. त्यानंतर १६ जानेवारीला निकाल जाहीर झाला आहे. या सोडतीमुळे अनेक महापालिकांमध्ये कोणत्या पक्षाचा महापौर बसणार याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या आरक्षण…

  • पेठ बीडमधील व्यापाऱ्याच्या घरी छापा!

    पेठ बीडमधील व्यापाऱ्याच्या घरी छापा!

    बीड -पेठ बीड भागात शनी मंदिर शेजारी राहणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या घरावर केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी छापा घातला. पहाटे पासून छत्रपती संभाजीनगर, पुणे येथील अधिकारी या व्यापाऱ्याच्या घराची तपासणी करत आहेत. बाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. डिझीटल प्रिंटींग तसेच प्लॉटिंग च्या व्यवसायातून कोट्याधीश झालेल्या पेठ बीड भागातील एका व्यापाऱ्याच्या घरी पहाटेच केंद्रीय तपास यंत्रणाच्या…

  • देवाभाऊने केला ठाकरेंचा टांगा पलटी!

    देवाभाऊने केला ठाकरेंचा टांगा पलटी!

    घरात बसून सत्ता येत नसते!महाराष्ट्रात देवा भाऊ चा जलवा!ठाकरे यांचे टांगा पलटी घोडे फरार! विशेष संपादकीय /लक्ष्मीकांत रुईकर तुम्हाला राजकारणात यशस्वी व्हायचा असेल आणि सत्ता काबीज करायची असेल तर बारा महिने 18 काळ राजकारणच डोक्यात ठेवून काम करावं लागतं आणि लोकांच्या अडीअडचणीत धावून जावं लागतं. केवळ घरात बसून सत्ता मिळत नसते आणि वडापाव खाऊन कार्यकर्ते…

  • मुंबई भाजपचीच!राज्यात 22 महापालिका ताब्यात!

    मुंबई भाजपचीच!राज्यात 22 महापालिका ताब्यात!

    मुंबई –मुंबई महापालिकेवर भाजप शिवसेना महायुतीचा झेंडा फडकला आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेली 114 ही मॅजिक फिगर महायुतीने पार केली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या या निवडणुकीत अखेर ठाकरे बंधुची सत्ता उलथवून टाकण्यात भाजपला यश आले आहे. भाजपने राज्यातील 29 पैकी जवळपास 22 महापालिका ताब्यात घेतल्या आहेत. विशेष म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड मधून भाजपने अजित…

Exit mobile version