Category: महाराष्ट्र
-

मुख्याधिकारी गुट्टे प्रकरणाची चौकशी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश !
बीड- बदली होऊन पदभार सोडल्यानंतर बीड शहरातील सर्व्हे नंबर 35 मधील जागेचे बोगस कागदपत्रांच्या आधारावर ले आउट मंजूर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश झालेल्या मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे प्रकरणात चौकशी करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली. बीड शहरातील नाट्यगृहासमोर असलेल्या बागलाने इस्टेट येथील 15650 चौरस मीटर क्षेत्रावर अभिण्यास मंजूर केल्या प्रकरणात शासनाने…
-

दोन अपघातात दहा ठार ! सागर ट्रॅव्हल्स उलटली !!
आष्टी- ट्रकला पाठीमागून जाणाऱ्या रुगवाहिकेने जोराची धडक दिल्याने चार जण तर सागर ट्रॅव्हल्स उलटल्याने सहा जण ठार झाल्याची घटना आष्टी नगर हद्दीवर घडली.अपघाताची माहिती मिळताच आ सुरेश धस यांनी घटनास्थळी धाव घेतली. आष्टी तालुक्यातील धामणगावकडून अहमदनगरकडे जात असलेल्या एका ट्रकला दौलावडगाव जवळ वळण घेत असताना नगरकडे रूग्ण घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेने पाठीमागून जोराची धडक दिली.…
-

पालकमंत्री मुंडेंचा पाठपुरावा, अग्रीम न देण्याचे कंपनीचे अपील फेटाळले !
मुंबई -बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण आग्रही भूमिकेला यश येताना दिसत असून, बीड जिल्ह्यातील सर्व महसुली मंडळांमध्ये अग्रीम न देण्याचे पीक विमा कंपनीचे अपील आज राज्य शासनाच्या तांत्रिक सल्लागार समितीने फेटाळून लावली आहे. बीड जिल्ह्यात सुरुवातीला व मध्य खरिपात पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीनसह विविध खरीप पिके संकटात…
-

बीडमधील मल्टिस्टेट मध्ये ठेवी ठेवणारे गडाचे महाराज,देवस्थानचे ट्रस्टी हैराण !
बीड- छत्रपती संभाजी नगर असो की बीड अथवा परभणी या ठिकाणच्या पतसंस्था अचानक बुडाल्याने ठेवीदार हैराण झाले आहेत.अशातच शहरातील अनेक मल्टिस्टेट मध्ये वेगवेगळ्या गड आणि देवस्थानचे कोट्यवधी रुपये अडकल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.आता हे पैसे परत मिळवायचे कसे असा प्रश्न येथील महाराज आणि ट्रस्टी समोर निर्माण झाला आहे. आदर्श पतसंस्था असो की जिजाऊ मा…
-

कोतन मध्ये गुप्तधनासाठी मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न ! गावकऱ्यांची पोलिसात धाव !सहा तासापासून ठाण्यात ठाण !
अमळनेर- बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील कोतन या गावातील एका व्यक्तीने गुप्तधन आणि जमिनीतील पुरून ठेवलेले सोने बाहेर काढण्यासाठी मुलीचा कुमारिका बळी देण्याचा प्रयत्न केला.या प्रकाराने गावात खळबळ उडाली असून गावकरी सहा तासापासून अमळनेर ठाण्यात बसून आहेत.मात्र फिर्याद घ्यायला सक्षम अधिकारी नसल्याने गावकरी संतप्त झाले आहेत. पाटोदा तालुक्यातील कोतन या गावातील दादाराव रघुनाथ घोशिर या व्यक्तिणे…
-

मी पडले आता इतरांना पाडणार -पंकजा मुंडे !
सावरगाव घाट – मी पडले ते झालं आता पाडणार आहे.पैशाच्या जोरावर राजकारण करणाऱ्याला पाडणार,समाजसाठी सेवा करणाऱ्याला मदत करणार.2024 पर्यंत मी मैदानात आहे.चारित्र्यहीन असणाराना पाडणार. आता मी घरी बसणार नाही. सावरगाव घाट येथे आयोजित दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या.पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,का आलात तुम्ही असा सवाल करत मला खुर्ची मिळाली म्हणून आलात की भगवान बाबा…
-

ऊसतोड मजुरांचा कोयता बंद !
बीड- ऊसतोड मजूर,मुकादम,वाहतूकदार यांच्या मजुरी आणि कमिशन मध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी कोयता बंद चा ईशारा संघटनेने दिला आहे.याबाबत आयोजित पहिल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने दुसरी बैठक होणार आहे अशी माहिती प्रा सुशीला मोराळे यांनी दिली. 2023/2024 हे वर्ष ऊसतोडणी मजूर वाहतूकदार कामगार व मुकादम याचे मजुरीत वाढ कमिशन मध्ये वाढ करण्याचे वर्ष आहे 27/10/2020 मध्ये…
-

देवी शपथ सांगतो आरक्षण देणारच – मुख्यमंत्री शिंदेंचा शब्द !
ठाणे- आरक्षण प्रश्नावर 25 पासून आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील देवीच्या मंदिरात दर्शनांनातर पत्रकारांशी संवाद साधला. देवीची शपथ घेऊन सांगतो मराठा समाजाला आरक्षण देणारच असा शब्द त्यांनी दिला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की ,सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत मिळणाऱ्या सुविधांसंदर्भात मराठवाड्यात कॅम्प घेण्यात येणार आहेत. मी मराठा समाजाचा आहे.…
-

बुधवार पासून पुन्हा उपोषण- जरांगे पाटील यांचा ईशारा !
अंतरवली सराटी- आरक्षणाच्या बाबत सरकारला दिलेला 40 दिवसांचा अवधी संपत आला आहे.24 ऑक्टोबर नंतर 25 पासून आपण पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार आहोत अस सांगत या उपोषणादरम्यान पाणी, औषधे काहीही घेणार नाही. हे कठोर उपोषण असणार, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.उपोषण दरम्यान सरकारच्या किंवा विरोधी कोणत्याही पुढाऱ्याला गावात प्रवेश बंदी असेल असंही पाटील यांनी…
-

जल जीवनचे पैसे आले अन लाड,धाबेकर टक्केवारीच्या मागे लागले !
बीड- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील जल जीवन मिशन योजनेचा बट्याबोळ बीड जिल्ह्यात अधिकारी आणि गुत्तेदारांनी केला आहे.या योजने साठीचे जवळपास शंभर कोटी रुपये शासनाकडून मंजूर झाले आहेत.त्यानंतर आपल्या मर्जीतील गुत्तेदारांना बोलावून घेत रात्री उशिरापर्यंत बसून प्रभारी कार्यकारी अभियंता एम आर लाड आणि गेवराई चे उपअभियंता धाबेकर यांनी टक्केवारी जास्त देणाऱ्यांची बिले काढण्यास सुरुवात केली…



