News & View

ताज्या घडामोडी

Category: महाराष्ट्र

  • महाराष्ट्राचा रणसंग्राम सुरु!

    महाराष्ट्राचा रणसंग्राम सुरु!

    नवी दिल्ली – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखाची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त अजितकुमार यांनी जाहिरात केली. राज्यातील 288 मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत जाहिर केल्यानुसार नोव्हेंबर महिन्यात मतदान आणि निकाल जाहिर होईल.मतदान हे 20 नोव्हेंबर या तारखेला आणि मतमोजणी   23 नोव्हेंबर 2024 या तारखेला होईल. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरवात 22ऑक्टोबर नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची…

  • विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्याचा दौरा करणार -पंकजा मुंडे!

    विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्याचा दौरा करणार -पंकजा मुंडे!

    सावरगाव -बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात जल्लोषात उपस्थितांशी संवाद साधला. समोर बसलेल्या लोकांवर माझे पोटच्या लेकरापेक्षा जास्त प्रेम आहे, मी संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहे, या मेळाव्याला राज्याच्या कानकोपऱ्यातून लोक आले आहेत. त्यांच्या सोबतीने आपण पुढील वाटचाल यशस्वी करू असे प्रतिपादन पंकजा मुंडे यांनी केले. सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्याला…

  • तुम लाख कोशिश करो मुझे मिटाने कि -धनंजय मुंडे!

    तुम लाख कोशिश करो मुझे मिटाने कि -धनंजय मुंडे!

    सावरगाव -दसरा मेळावा हा भगवान बाबांचा आहे, गोपीनाथ मुंडे यांचा आहे आणि पंकजाताई मुंडे यांचा आहे, बारा वर्षानंतर मी मेळाव्याला आलो आहे, हा महाराष्ट्र अठरा पगड जातींचा आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी या सगळ्या जातींना सोबत घेत स्वराज्य निर्माण केलं. तुम लाख कोशिश करो हमे मिटाने कि, हम जबजब बिखरेंगे दुगणी रफ्तार से निखरेंगे असं…

  • यावेळी हिशोबच करणार -जरांगे पाटील!

    यावेळी हिशोबच करणार -जरांगे पाटील!

    नारायणगड -यावेळी आपल्याला हिशोब करावाच लागेल, आमच्या नादि लागू नका, आम्ही झुकणार नाहीत, यावेळी उलथा पालथ करावीच लागेल असं म्हणत मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी लाखो समाज बांधवाना आगामी काळातील वाटचाल कशी असेल हे सूचित केले. नारायणगडावर होत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले होते. या मेळावासाठी…

  • बीडकरांना दसरा दिवाळीचे गिफ्ट!

    बीडकरांना दसरा दिवाळीचे गिफ्ट!

    पालकमंत्री मुंडेनी दिली 28 हजार घरकुलांना मंजुरी! मुंबई -बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा वासीयांना ऐन सणासुदीच्या काळात मोठे गिफ्ट दिले असून, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून जिल्ह्यासाठी तब्बल 28 हजार घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. याबाबतचे शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आले आहेत. यामध्ये एका शासन निर्णयाद्वारे…

  • शेतकऱ्यांना 2400 कोटी अनुदान वाटपास सुरवात!

    शेतकऱ्यांना 2400 कोटी अनुदान वाटपास सुरवात!

    मुंबई – राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या शब्दांनुसार मागील वर्षी भाव पडल्याने नुकसान झालेल्या राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे अर्थसहाय्य करण्याच्या योजनेतुन आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीची कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना…

  • जरांगे पाटलांचे उपोषण स्थगित!

    जरांगे पाटलांचे उपोषण स्थगित!

    जालना -मराठा समाजाच्या मागण्यांसाठी गेल्या आठवण दिवसापासून उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे.सायंकाळी पाच वाजता ते उपोषण स्थगित करून रुग्णालयात दाखल होतील. आपल्याला कोणी भेटायला येऊ नये असेही त्यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे यांनी समाजाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि,आपण आपल्या मागण्यांवर ठाम आहोत. तसंच, सर्व मराठा समाजाला विनंती…

  • ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात जागावाटप फायनल -अजित पवार!

    ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात जागावाटप फायनल -अजित पवार!

    मुंबई -आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला स्वर्वच पक्ष लागले आहेत. ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात जागावाटप फायनल करावे लागेल, ज्याचा जेथे आमदार टी जागा त्याला या पद्धतीने वाटप होईल, इलेक्टिव्ह मेरिट पाहिले जाईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात यंदा खरी लढत होणार आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात बरीच…

  • बदलापूरच्या आरोपीचे एनकाउंटर!

    बदलापूरच्या आरोपीचे एनकाउंटर!

    मुंबई -बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांवर देखील गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. तळोजा कारागृहातून साडेपाच वाजता त्याला घेऊन बदलापूरला जात असताना ही घटना घडली.या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यातील राजकारण तापले आहे. विरोधीपक्षांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणाबाबत बोलताना गृहमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री…

  • परशुराम आर्थिक विकास महामंडळ जाहिर!

    परशुराम आर्थिक विकास महामंडळ जाहिर!

    मुंबई -राज्यातील ब्राम्हण आणि राजपूत समाजाला खुश करण्यासाठी सरकारने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला तसेच बीड येथील शासकीय आयटीआय ला स्व विनायक मेटे यांचे नाव देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने ग्रामसेवक पदाचे देखील नूतन नामकरण केले. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)

Exit mobile version