News & View

ताज्या घडामोडी

Category: देश-विदेश

  • मंदार पत्की यवतमाळ चे सीईओ !

    मंदार पत्की यवतमाळ चे सीईओ !

    मुंबई- राज्य शासनाने 17 आयएएस आणि 43 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.यात बीडचे सुपुत्र मंदार पत्की यांना यवतमाळ जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे,बीडचे पूर्वीचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची कोल्हापूर येथून बदली झाली असून अमोल येडगे यांना कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. नितीन पाटील (IAS:MH:2007) विशेष आयुक्त, वस्तू आणि सेवा कर, महाराष्ट्र,…

  • लोकसभेपुर्वी राज्यसभेचा आखाडा !

    लोकसभेपुर्वी राज्यसभेचा आखाडा !

    नवी दिल्ली- महाराष्ट्रासह गुजरात,उत्तरप्रदेश, बिहार अशा पंधरा राज्यातील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.27 फेब्रुवारी रोजी मतदान आणि निकाल जाहीर होईल.या निवडणुकीनंतर भाजपचे राज्यसभेत बहुमत होईल. १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आज सोमवारी केली. यासाठी ८ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी…

  • नितीशकुमार भाजपसोबत !सम्राट चौधरी, विजय सिन्हा होणार उपमुख्यमंत्री !

    नितीशकुमार भाजपसोबत !सम्राट चौधरी, विजय सिन्हा होणार उपमुख्यमंत्री !

    पटना- बिहारमधील जेडीयु आणि आरजेडी चे सरकार मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या राजीनाम्यानंतर कोसळले.सकाळी अकरा वाजता नितीशकुमार यांनी राजीनामा राज्यपाल यांच्याकडे सुपूर्द केला.भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला असून मुख्यमंत्री म्हणून पुन्हा नितीशकुमार होणार असून भाजपकडून सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे दोघे उपमुख्यमंत्री होणार आहेत. बिहारमध्ये गेल्या काही दिवसापासून सत्तेत असलेल्या जेडीयु आणि आरजेडी यांच्यात संघर्ष…

  • जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या साक्षिणे उधळला विजयाचा गुलाल !

    जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या साक्षिणे उधळला विजयाचा गुलाल !

    मुंबई- मराठा समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकारी मंत्र्यांचे मनापासून आभार मानत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत विजयाचा गुलाल उधळला.यावेळी शिंदे यांनी जरांगे पाटील यांचे पेढे भरवून अभिनंदन केले. मागील पाच महिन्यापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेला मनोज जरांगे पाटील यांचा लढा अखेर यशस्वी झाला आहे. सरकारने जरांगे…

  • उत्साह,आनंद,जल्लोषात रामागमन !

    उत्साह,आनंद,जल्लोषात रामागमन !

    राम ऊर्जा,राम देशाची प्रतिष्ठा- मोदी ! अयोध्या – तब्बल पाचशे वर्षाची प्रतीक्षा संपली अन प्रभू रामचंद्र यांचे आगमन स्वगृही झाले.मोठ्या दिमाखदार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष डॉ मोहन भागवत,मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदी बेन पटेल यांच्या उपस्थितीत राम लल्लाची प्रतिष्ठापना करण्यात आली.राम ऊर्जा आहे,राम देशाची प्रतिष्ठा आहे अस म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी…

  • वैद्यनाथ नगरी राममय जाहली !

    वैद्यनाथ नगरी राममय जाहली !

    परळी- संपूर्ण देशभरात रामाच्या स्वागतासाठी रामभक्त उत्साहात सज्ज झाले आहेत.प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत म्हणजेच परळी शहरात हजारो रामभक्तांनी राम नामाचा गजर करत भव्यदिव्य शोभायात्रा काढली.पालकमंत्री धनंजय मुंडे, माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह हजारो महिला,पुरुष रामाच्या जयघोषात तल्लीन झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. कलियुगातील तब्बल साडे पाचशे वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येत मूर्त स्वरूपात विराजमान होत आहेत.…

  • बहिणीच्या विजयाची धुरा धनंजय मुंडेंनी घेतली खांद्यावर !

    बहिणीच्या विजयाची धुरा धनंजय मुंडेंनी घेतली खांद्यावर !

    महायुतीच्या संकल्प मेळाव्यात एकजुटीचे प्रदर्शन ! बीड- नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुती मधील प्रत्येक कार्यकर्त्याने जीवाचे रान करावे,बीड लोकसभा मतदारसंघात बहिणीच्या विजयाची धुरा आपण आपल्या खांद्यावर घेतली आहे,विरोधात कोण आहे याचा अद्याप पत्ता नाही तरीही कार्यकर्त्यांनी गाफील न राहता मेहनत घ्यावी असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. बीड शहरातील आशीर्वाद लॉन्समध्ये भाजप,…

  • उद्यापासून बदलणार हे नियम !

    उद्यापासून बदलणार हे नियम !

    नवी दिल्ली- नव्या वर्षात सर्वसामान्य माणसाशी निगडित अनेक नियम बदलणार आहेत.याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. १ जानेवारीपासून सिमकार्ड पासून ते एलपीजी सिलेंडर पर्यंत अनेक गोष्टीसाठी नवे नियम लागू होणार आहेत.नेमके काय बदल होणार याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात . सिमकार्डमोबाईल सिमकार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. या नियमानुसार टेलिकॉम कंपनीला कोणताही मेसेज पाठवण्यापूर्वी ग्राहकांची…

  • मध्यप्रदेश राखलं राजस्थान, छत्तीसगड हिसकावल !

    मध्यप्रदेश राखलं राजस्थान, छत्तीसगड हिसकावल !

    नवी दिल्ली- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत अर्थात लोकसभेच्या सेमिफायनलमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.मध्यप्रदेश राखताना भाजपने राजस्थान आणि छत्तीसगड ही दोन राज्ये काँग्रेस कडून हिसकावून घेतली आहेत.मध्यप्रदेश मध्ये तब्बल 162 जागांवर तर राजस्थान मध्ये भाजप 111 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. राजस्थानमध्ये १९९ जागा असून त्यात भाजप ११०, काँग्रेस ७३ तर इतर १६ जागेवर हे…

  • बीडच्या सचिन धस ची भारतीय संघात निवड !

    बीडच्या सचिन धस ची भारतीय संघात निवड !

    नवी दिल्ली-भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अंडर-19 आशिया कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. पंजाबकडून खेळणाऱ्या उदय सहारनकडे या संघाची कमान सोपवण्यात आली आहे.यामध्ये बीडच्या सचिन संजय धस याची निवड झाली आहे.भारतीय संघात निवड झालेला सचिन हा बीड जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.त्याच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. दुबईच्या यजमानपदावर ही स्पर्धा खेळवली…

Exit mobile version