News & View

ताज्या घडामोडी

Tag: #जिल्हाधिकारी बीड

  • कोरोना काळात निलंबित झालेल्या डॉ चव्हाण यांच्याकडे बीडचा पदभार !

    बीड- जळगाव येथे जिल्हा शल्य चिकित्सक पदावर असताना कोरोना काळात साहित्य खरेदी प्रकरणी निलंबित झालेल्या डॉ नागेश चव्हाण यांच्याकडे बीडच्या शल्य चिकित्सक पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे.विभागीय चौकशी सुरू असणाऱ्या अधिकाऱ्यावर जिल्हा रुग्णालयाची जबाबदारी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.हा प्रकार म्हणजे आगीतून उठून फुफाट्यात पडण्यासारखे असल्याचे बोलले जात आहे. बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक…

  • जिल्हा परिषदेचे कर्मचारी परस्पर महसूल अन स्टेटकडे वर्ग ! जाता जाता अजित पवारांचा कुटाना !!

    बीड- जिल्हा परिषदेच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची बदली ही स्टेट किंवा महसूल विभागात करता येत नाही,अन अशी बदली करायची असेल तर विभागीय आयुक्त यांच्याकडून परवानगी घ्यावी लागते,मात्र बीड जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांनी पशुसंवर्धन विभागातील एका चालकाची बेकायदेशीर पध्दतीने स्टेट पशुसंवर्धन विभागात बदली केली आहे.हे कमी की काय म्हणून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता एम आर…

  • शरद पवारांची 17 ऑगस्ट ला बीडमध्ये सभा !संदिप क्षीरसागर यांच्यावर जबाबदारी !!

    बीड- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा महाराष्ट्र दौरा 17 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीनंतर पहिली सभा येवला येथे झाल्यानंतर पवारांची दुसरी सभा बीडला होणार आहे.या सभेचे नियोजन आणि जबाबदारी आ संदिप क्षीरसागर यांच्याकडे देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये 2 जुलै रोजी फूट पडल्यानंतर पुन्हा पक्ष बांधणीसाठी शरद पवार मैदानात उतरले…

  • बीड जिल्हा परिषदेला लागलेलं ग्रहण सुटलं !

    बीड- बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांची बदली झाली आहे.अविनाश पाठक हे नवे सीईओ असतील.गेल्या दोन वर्षांपासून बीड जिल्हा परिषदेला लागलेले ग्रहण यामुळे सुटलं आहे अशा प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त होत आहेत. बीड जिल्हा परिषदेच्या विद्यमान सीईओ अजित पवार यांच्या कारभारावर अनेकांकडून टीका झाली होती.विशेषतः जल जीवन मिशन या योजनेत पवार यांनी मनमानी…

  • तीस वर्षीय तरुणाचा खून !शहरात खळबळ !!

    बीड- शहरातील चराठा रोड भागात तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदरील तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याचे उघडकीस आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. बीड शहरात 30 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. प्राथमिक माहितीवरून पांडुरंग नारायण माने असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनास्थळावर मृतदेहाच्या बाजूलाच (MH-23 AM…

  • पीकविमा भरण्यासाठी शेवटचे तीन दिवस !

    मुंबई – पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट द्वारे दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा…

  • मंडळ अधिकारी सचिन सानप चा अडेलतट्टूपणा !

    बीड- बीड महसूल मंडळाचे मांसल अधिकारी सचिन सानप हे सर्वसामान्य जनतेला जाणीवपूर्वक त्रास देऊन कामात अडेलतट्टू पणा करत आहेत.त्यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी ऍड दीपक कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. बीडचे मंडळ अधिकारी सचिन सानप हे कोणताही फेर मंजुरी साठी आल्यानंतर जाणीवपूर्वक त्रास देतात.वकील असो की आशील या दोघांना वारंवार घेटे…

  • शेतकऱ्यांना अडवाल तर आडवं करू- जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचा ईशारा !

    बीड- तालुक्यातील शेतकऱ्यांना पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जातो.याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी शेकडो शिवसैनिक आणि शेतकऱ्यांसह पंचायत समिती कार्यालय गाठले.एकही शेतकऱ्यांची अडवणूक झाली तर अधिकाऱ्यांना शिवसेना स्टाईल ने सरळ करू असा इशारा यावेळी जगताप यांनी दिला. गेल्या काही दिवसांपासून बीड तालुक्यातील पंचायत समितीचे अधिकारी तथा…

  • नुकसानीचे तातडीने पंचनामे करा- कृषिमंत्री मुंडेंचे आदेश !

    परळी-कमी पावसात दमट हवामानामुळे गोगलगायीची समस्या निर्माण झाली आहे यामुळे बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, याचे लवकरात लवकर पंचनामे करावे व नियमानुसार पुढील प्रक्रिया करावी असे निर्देश देत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज परळी येथे केले. कृषिमंत्री मुंडे यांनी आज परळी तालुक्यातील वाघबेट आणि वेळब…

  • आ संदिप क्षीरसागर यांचे जल्लोषात स्वागत !

    बीड- राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर बीडचे आ संदिप क्षीरसागर यांचे बीडमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.नवगण राजुरी येथील गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर आ क्षीरसागर यांनी बीडमध्ये प्रवेश केला.छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले.त्यानंतर बाईक रॅलीने बीड शहरातील वेगवेगळ्या महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. आ.संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर शनिवार (दि.२२) रोजी…