Category: बीड
-

शेतकऱ्यांना खतासाठी शंभर टक्के अनुदान मिळणार- धनंजय मुंडे !
मुंबई – महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला असून या अंतर्गत आता ठिबक सिंचन ऐवजी आवश्यक खतांसाठी 100% अनुदान देण्यात येणार असल्याचा शासन निर्णय आज कृषी विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे. फळबाग लागवड अंतर्गत ठिबक सिंचन…
-

बीड जिल्हा परिषदेने आजोबांच्या जागेवर चक्क नातवाला दिली अनुकंपावर नोकरी !
प्रमोद काळे आणि अजित पवारांचे जाताजाता केलेले कुटाणे उघड ! बीड- शासकीय नोकरीत एखाद्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या मुलांना किंवा मुलींना अथवा पत्नीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली जाते हा नियम आहे मात्र नियमानुसार काम न करता बेकायदेशीर काम करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बीड जिल्हा परिषदेने केलेला एक कुटाणा न्यूज अँड व्ह्यूच्या हाती लागला आहे जिल्हा परिषदेचे…
-

बीड जिल्हा परिषदेने आजोबांच्या जागेवर चक्क नातवाला दिली अनुकंपावर नोकरी !
प्रमोद काळे आणि अजित पवारांचे जाताजाता केलेले कुटाणे उघड ! बीड- शासकीय नोकरीत एखाद्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या मुलांना किंवा मुलींना अथवा पत्नीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली जाते हा नियम आहे मात्र नियमानुसार काम न करता बेकायदेशीर काम करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बीड जिल्हा परिषदेने केलेला एक कुटाणा न्यूज अँड व्ह्यूच्या हाती लागला आहे जिल्हा परिषदेचे…
-

तिप्पटवाडीत मर्डर ! पोलिसांना नाही खबर !!
बीड- बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तिप्पटवाडी या गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून बळीराम शेंडगे यांचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली.मात्र या घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना नव्ह्ती हे विशेष. बीड तालुक्यातील तिप्पटवाडी येथील बळीराम शेंडगे आणि बबन शेंडगे यांचे गेल्या अनेक दिवसापासून भांडण आणि वाद सुरू होते.काही दिवसापूर्वी या दोघात मारामाऱ्या झाल्या होत्या.गणेश चतुर्थीच्या…
-

कृषी महाविद्यालयाच्या जागेची मुंडेंनी केली पाहणी !
परळी -मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झालेल्या परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील कृषी महाविद्यालय आणि संशोधन केंद्राच्या जागेची पाहणी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी केली.केवळ घोषणा करून मुंडे थांबले नाहीत तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून तातडीने याबाबतचे आराखडे सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.परळी तालुक्यात तब्बल 314 कोटी रुपयांचे हे तीन प्रकल्प लवकरच सुरू होतील असा विश्वास त्यांनी यावेळी…
-

मागील परसेंटेज साठी ठाकर अजूनही बीडमध्येच ठाण मांडून !
सीएस नागेश चव्हाण म्हणजे मला पहा अन फुले वहा !! बीड-कोरोनाच्या काळात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या तानाजी ठाकर याची महिनाभरापूर्वी बीडवरून बदली झाली.मात्र अजूनही तो बीडमध्येच कारभार पाहतो आहे.तसेच रियाज शेख चा भाऊ नाविद हा गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत पणे स्टोर चा कारभार पाहत आहे.प्रभारी सीएस डॉ नागेश चव्हाण हे जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहेत.त्यांचा…
-

अगोदर काम केले अन आता प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेचा डाव !
स्वच्छ भारत मिशनकडे पाठक यांनी लक्ष घालावे !! बीड- जिल्हा परिषदेच्या अनेक सुरस कथा अजित पवार यांच्या बदलीनंतर उघडकीस येत आहेत.स्वच्छ भारत मिशन योजनेच्या कार्यालयाच्या दुरुस्तीवर तब्बल सात लाखाचा खर्च महिनाभरापूर्वी करण्यात आला. मात्र याची तांत्रिक मान्यता आता घेतली गेली आहे.या खर्चाला मान्यता देण्याच्या पत्रावर तत्कालीन सीईओ पवार यांच्या डुप्लिकेट सह्या केल्याची देखील माहिती आहे.या…
-

पोळ्याच्या सणावर लम्पिचे सावट ! बाजार भरवण्यास बंदी !!
बीड -बीड जिल्ह्यात 11 तालुक्यांमधील 168 ठिकाणी लंपी चर्मरोग लागण झाल्याने जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यातच उद्या दिनांक 14 सप्टेंबर रोजी बैलपोळा सण साजरा होत आहे सदरील रोग हा संसर्ग असल्याने इतर पशुधनास त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व ठिकाणी सणानिमित्त जनावरे एकत्रित आणण्यास व एकत्रितपणे मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी…
-

पती पत्नीने गळफास घेत संपवलं जीवन !
गेवराई- तालुक्यातील जातेगाव येथील बंडू चव्हाण आणि सोनाली चव्हाण या दांपत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. बीड जिल्ह्यातील जातेगाव येथे सुरू असलेल्या उपोषणात सहभागी पती-पत्नी अचानक घरी गेले. यानंतर त्यांनी घरात गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडच्या…
-

गेवराई खून प्रकरणी आठ आरोपींना जन्मठेप !
बीड- ढोलकीच्या वादातून घडलेल्या हत्या प्रकरणात आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी एस पाटील यांनी ही शिक्षा ठोठावली. गेवराई तालुक्यातील इरगाव येथील तुकाराम माळी आणि धर्मराज माळी यांच्यात आराधी गीत म्हणण्यासाठी सामूहिक ढोलकी होती.ही ढोलकी नवरात्रीचे गाणे म्हणण्यासाठी तुकाराम यांनी धर्मराजच्या घरून आणली. त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास धर्मराज…



