Category: महाराष्ट्र
-

भुसंपादन घोटाळ्यात सहकारी बँकेवर कारवाई होणार!
बीड – बोगस निवाडे तयार करून मागच्या तारखेत सह्या करून शासनाला तब्बल 241 कोटी रुपयांपेक्षा अधिक चा चुना लावल्याप्रकरणी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक झाली त्यानंतर या प्रकरणात आणखी कोण कोण अडकणार अशी चर्चा सुरू झाली आहे.विशेष बाब म्हणजे बीड शहरातील भाग्यनगर भागात असलेल्या एका सहकारी बँकेतून एकाच दिवशी अनेक खाते उघडून हे…
-

देवेंद्र जी, छत्रपतींचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?
विशेष संपादकीय /लक्ष्मीकांत रुईकर आजी आजोबांच्या कुशीत शिरून बडबडगीत किंवा छान छान गोष्टी ऐकण्याचं वय असलेल्या एका चिमुरडीवर एका 65 वर्षाच्या नराधमाने अत्याचार करावा आणि तिचा खून करून मृतदेह लपवून ठेवावा ही घटना काळजाला घरं पाडणारी आहे. ज्या वयात लेकरू बोबडे बोल बोलत हसत खेळत असतं त्या वयात त्याच्यावर पाशवी आत्याचार व्हावेत अन तव ही…
-

एक्सप्रेस वे च्या मिसिंग लिंक चे पुढील आठवड्यात उदघाटन!
मुंबई-मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल-फ्री होणार असल्याने अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.…
-

डीएसी शिवाय मिळणार नाही गॅस सिलेंडर!
मुंबई -इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा फटका भारतातील गॅस धारकांना बसत आहे. घरगुती गॅस बुकिंग करूनही मिळतं नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. बुकिंग च्या नावाखाली फसवणूक करण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. त्यामुळे आता डी ए सी नंबर असल्याशिवाय गॅस मिळणार नाहीये. नागरिकांना घरगुती गॅस मिळवण्यात अडचणी येत आहेत. गॅस एजन्सीच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या…
-

उपसंचालकांच्या अहवालात दोषी असणारे शिंदे शिक्षणाधिकारी यांच्या अहवालात क्लीन!
बीड -बीडचे वादग्रस्त निलंबित शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात परळीच्या एकाच शाळेत झालेल्या घोटाळ्यात उपसंचालक यांनी दिलेल्या अहवालात शिंदे दोषी ठरले, त्यांच्यावर नीलम्बनाची कारवाई झाली मात्र त्यानंतर सहा महिन्यांनी बीडच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांच्या चौकशीत शिंदे यांना क्लीनचिट देण्यात आली. परळीच्या त्या शाळेत कसलाही अपहार झाला नाही असे देखील पाटील यांनी म्हटले. उपसंचालक यांच्या…
-

बोगस शालार्थ आयडी :48 अधिकाऱ्यांची चौकशी सुरु!
जळगाव –बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील उपशिक्षणाधिकारी, कक्षाधिकारी आणि इतरकर्मचारीअशा 48 अधिकाऱ्यांची चौकशी सुरु झाली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे. २०२५ मध्ये नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावात येऊन दहा शाळांच्या मुख्याध्यापक व संस्थाचालकांची चौकशी करीत महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहे. जळगाव जिल्ह्यातील काही शाळांनी कोणतीही पडताळणी न करता शिक्षक व…
-

महाराष्ट्राचा सुर हरपला!आशा भोसले यांचे निधन!
मुंबई – 900 पेक्षा अधिक चित्रपटातून 12 हजार पेक्षा जास्त गाणी गायलेल्या प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे मुंबई येथील रुग्णालयात निधन झाले. आशाताईच्या निधनाने देशाने एक श्रेष्ठ गायिका गमावली आहे. शनिवारी त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवल्याने रुग्णालयात दाखल केले होते. आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात माझा बाळ या चित्रपटातून केली. १९५० च्या सुमारास त्यांनी हिंदी चित्रपटांतही अनेक…
-

पराभव जिव्हारी लागला, सागर देशपांडे यांच्यावर जाधव कडून हल्ला!
बीड – नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्यामुळे कबाड गल्ली भागातील शिवसेनेचे पराभूत उमेदवार आणि माजी सभापती बाळासाहेब जाधव यांच्यासह पाच ते सात जणांनी भाजप नगरसेविका सौभाग्यश्री देशपांडे यांचे पती सागर देशपांडे यांच्यावर भ्याड हल्ला केला. विशेष म्हणजे हा सगळा हल्ला होत असताना घराच्या गॅलरीत उभे असलेले सागर देशपांडे यांचे वडील यांच्यावर आणि…
-

जालना मर्चंट बँकेचे डोंबिवली बँकेत विलीनिकरण!
जालना -येथील मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट्स बँकेत झालेल्या गैरव्यवहारानंतर बँकेवर आरबीआय ने बँकेवर निर्बन्ध घातले आहेत. बँकेचे डोंबिवली नागरी सहकारी बँकेत विलीनकरण होणार आहे. ग्राहकांनी तोपर्यंत वेळ काढावा असे आवाहन करण्यात आले आहे. मोतीराम अग्रवाल जालना मर्चेंटस् बँकेकडून व्यापारी, खातेदारांसह ठेवीदारांचा विश्वासघात झाला असून, सुमारे ५४ कोटीचा आर्थिक घोटाळा उघडकीस आल्याने रिझर्व्ह बँकेने निबंध घातले…
-

बोगस शालार्थ आयडी :एस आय टी ला मुदतवाढ!
बीड – नागपूर अमरावती जळगाव येथील शिक्षक भरती मधील शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने नेमण्यात आलेल्या विशेष तपासणी पथकाला अर्थात एस आय टी ला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. नागपूर येथे 800 पेक्षा जास्त बोगस शिक्षकांची भरती झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आणि या प्रकरणात 22 पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी आणि…



