News & View

ताज्या घडामोडी

Category: महाराष्ट्र

  • कृषिमंत्री कोकाटे यांना दिलासा!

    कृषिमंत्री कोकाटे यांना दिलासा!

    मुंबई -राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे त्यांचं मंत्रिपद आणि आमदारकी देखील वाचली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यांनंतर कोकाटे यांना विरोधीपक्षाने लक्ष्य केले होते. मस्साजोग प्रकरणावरून चहुबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी काल (दि.4) त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज सर्वांच्या नजरा कोकाटेंना…

  • धनंजय मुंडेना मंत्रिपदच द्यायला नको होतं -पंकजा मुंडे!

    धनंजय मुंडेना मंत्रिपदच द्यायला नको होतं -पंकजा मुंडे!

    मुंबई -राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिपदच द्यायला नको होतं असा म्हणत आता राजीनामा दिला आहे तर देर आये दुरुस्त आये अशी प्रतिक्रिया राज्याच्या मंत्री तथा धनंजय मुंडेंच्या भगिनी पंकजा मुंडे यांनी दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंत्री मुंडे यांनी राजीनामा दिला. त्यावर पंकजा मुंडे यांनी माध्यमाशी संवाद साधला. दरम्यान…

  • धनंजय मुंडेंचा राजीनामा!

    धनंजय मुंडेंचा राजीनामा!

    मुंबई -राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गेल्या नव्वद दिवसापासून सुरु असलेल्या आरोपांनंतर मंत्री मुंडे यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी क्रूर हत्या करण्यात आली. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे सहकारी वाल्मिक कराड,…

  • स्वारगेट अत्याचार :आरोपी गाडेचा आत्महत्येचा प्रयत्न!

    स्वारगेट अत्याचार :आरोपी गाडेचा आत्महत्येचा प्रयत्न!

    पुणे – स्वारगेट येथील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपी दत्तात्रय गाडे याने दोनवेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता तसेच त्याच्या जवळ रोगर ची बाटली सापडल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरात असलेल्या शिवशाही बसमध्ये दत्तात्रय गाडे याने एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केले. त्यानंतर तो फरार झाला.…

  • देशमुख मर्डर प्रकरणात उज्वल निकम यांची नियुक्ती!

    देशमुख मर्डर प्रकरणात उज्वल निकम यांची नियुक्ती!

    मुंबई -केज तालुक्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नियुक्ती करण्याबाबत शब्द दिला होता. विशेष सरकारी वकील म्हणून उज्जवल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आपल्या सात मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन…

  • परळीत पशुवैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी!

    परळीत पशुवैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी!

    मुंबई -राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी झालेल्या बैठकीत परळी आणि बारामती येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी दिली. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यामुळे तब्बल 566 कोटी रुपयांच्या या महाविद्यालयास सरकारने मंजुरी दिली आहे. पुणे, ठाणे, परळी, बारामती आणि बीडसाठी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीत कोण कोणते निर्णय घेतले ? 1) पौड, ता. मुळशी, जिल्हा पुणे…

  • अंगणवाडी सेविकांसाठी अर्ज करताना या चुका टाळा!

    अंगणवाडी सेविकांसाठी अर्ज करताना या चुका टाळा!

    मुंबई -राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागान अंगणावाडी सेविक तसेच अंगणवाडी मदतीन पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 5639 अंगणवाडी सेविका पदांसाठी तसेच 13243 अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल. याच पार्श्वभूमीवर अर्ज करण्याच्या अटी काय आहेत? वयाची मर्यादा काय असावी? असे वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत.…

  • मंत्र्यांच्या बैठकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईला जायची गरज नाही!

    मंत्र्यांच्या बैठकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईला जायची गरज नाही!

    मुंबई -राज्यातील कोणत्याही मंत्र्याला यापुढे कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याला मंत्रालयात बैठकीसाठी बोलवायचे असल्यास महसूल विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. शक्यतो जिल्हाधिकारी यांना मंत्रालयात बोलावणे टाळून व्हिसी द्वारे बैठक घ्यावी असे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे बैठकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार हातातले काम सोडून मुंबईला जावे लागणे टळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने शासनाने जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीबाबत परिपत्रक जारी केले. त्यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री…

  • अर्धवट माहितीवर आरोप करणाऱ्या दमानियाविरुद्ध खटला दाखल करणार -मुंडे!

    अर्धवट माहितीवर आरोप करणाऱ्या दमानियाविरुद्ध खटला दाखल करणार -मुंडे!

    मुंबई – स्प्रे पंप, सोलर लाईट ट्रॅप इत्यादी वस्तू खरेदी करण्यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी पत्र देऊन जीआर काढायला लावला, मंत्रिमंडळ बैठकीत त्याआधी कोणताही निर्णय झाला नव्हता, अंजली दमानिया यांनी केलेला हा दावा संपूर्णपणे चुकीचा आणि खोटा आहे. अंजली दमानिया ह्या सुरुवातीपासून अर्धवट ज्ञानाच्या आणि अपुऱ्या माहितीच्या आधारे चुकीचे व खोटे आरोप करून मीडिया ट्रायल चालवत…

  • संदीप भैय्या च्या शिवजयंती चा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा -जरांगे पाटील!

    संदीप भैय्या च्या शिवजयंती चा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा -जरांगे पाटील!

    बीड -बीडचे आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या या भव्यदिव्य शिवजयंती चा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा असे सांगत राज्य सरकारने लवकरात लवकर अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारावे असे आवाहन मराठा आरक्षण चळवळीचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी केले. बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलावर हजारो शिवप्रेमीच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्लोषात साजरी…

Exit mobile version