Category: महाराष्ट्र
-
अशोक सराफ महाराष्ट्र भूषण !
मुंबई- नाटक,हिंदी, मराठी चित्रपट यामध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे चतुरस्त्र अभिनेते,मराठी चित्रपट सृष्टीचे मामा अर्थात अशोक सराफ यांना यावर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने गेली अनेक दशक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे….
-
दिलेला शब्द मी पाळला- मुख्यमंत्री शिंदे !
मुंबई- मी शब्द पाळणारा माणूस आहे,छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन आरक्षण देणारच अस सांगितले होते ते आज पूर्ण झाले.हे सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे,मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतले आहेत अस सांगत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण प्रश्न निकाली निघाल्याची घोषणा केली. आजचा दिवस आनंदाचा,विजयाचा दिवस आहे,गुलाल उधळण्याचा दिवस आहे,मी तुमच्या प्रेमापोटी येथे…
-
जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या साक्षिणे उधळला विजयाचा गुलाल !
मुंबई- मराठा समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकारी मंत्र्यांचे मनापासून आभार मानत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत विजयाचा गुलाल उधळला.यावेळी शिंदे यांनी जरांगे पाटील यांचे पेढे भरवून अभिनंदन केले. मागील पाच महिन्यापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेला मनोज जरांगे पाटील यांचा लढा अखेर यशस्वी झाला आहे. सरकारने जरांगे…
-
मुंबईतील आंदोलन उद्यापर्यंत सुरूच राहणार – जरांगे पाटील !
मुंबई- राज्यात 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत,त्यांच्या प्रमाणपत्राचे वाटप सुरू झाले आहे.यामुळे जवळपास दोन कोटी लोकांना याचा लाभ मिळणार आहे.प्रमाणपत्र मिळण्यासाठी आपल्याला अर्ज करावा लागेल.नोंदि सापडण्यासाठी आपण मदत केली पाहिजे.असे सांगत शनिवारी आंदोलन मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी दिली. 54 लाख पैकी 37 लाख लोकांना…
-
शिवसृष्टीला फेरीवाल्यांचा वेढा !राष्ट्रीय सणावाराला साफसफाई सुद्धा नाही !
मुख्याधिकारी अंधारे यांचे अक्षम्य दुर्लक्ष ! बीड- बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकांत उभारण्यात आलेल्या शिवसृष्टी ला अतिक्रमणाचा आणि फेरीवाल्यांचा वेढा पडला आहे.26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सुद्धा शिवसृष्टी आणि परिसराची साफसफाई नगर परिषदेने केली नसल्याचे दिसून आले.मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे महापुरुषांच्या स्थळांची दुरावस्था होत आहे. बीड नगर परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष डॉ भारतभूषण…
-
शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी अनिल जगताप !
बीड- शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावर अनिल दादा जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीड आणि माजलगाव विधानसभा जिल्हाप्रमुख पदावर जगताप यांच्या नियुक्तीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा श्रीकांत शिंदे यांनी दिले. 9 जानेवारी रोजी अनिल जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला होता. उबाठा गटाने त्यांची जिल्हाप्रमुख पदावरून सहसंपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती…
-
वैद्यनाथ नगरी राममय जाहली !
परळी- संपूर्ण देशभरात रामाच्या स्वागतासाठी रामभक्त उत्साहात सज्ज झाले आहेत.प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत म्हणजेच परळी शहरात हजारो रामभक्तांनी राम नामाचा गजर करत भव्यदिव्य शोभायात्रा काढली.पालकमंत्री धनंजय मुंडे, माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह हजारो महिला,पुरुष रामाच्या जयघोषात तल्लीन झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. कलियुगातील तब्बल साडे पाचशे वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येत मूर्त स्वरूपात विराजमान होत आहेत….
-
अवघ्या एक वर्षात क्रॉकरीवर दोन कोटींचा खर्च !
शिंदे,मोमीन,ठाकूर,बोराडे यांची दरोडेखोरी ! बीड- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बीड विभागात कोट्यवधी रुपयांची बोगस बिले काढण्याचा उद्योग सुरू आहे.सोफासेट,कव्हर,टॉवेल,पडदे,क्रॉकरी साहित्य यावर एका वर्षात तब्बल तीन ते चार कोटी रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे.विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून हा सगळा खेळ अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने सुरू आहे.शासनाच्या तिजोरीवर दरोडा घालण्याचा हा प्रकार वरिष्ठ देखील डोळे उघडे ठेवून…
-
ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी 62 वस्तीगृहास मान्यता !
धनंजय मुंडे यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता ! मुंबई- राज्यातील ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी वस्तीगृह सुरू करण्याच्या योजनेअंतर्गत तब्बल 62 वस्तीगृहास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे.कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून याबाबतचा शासन निर्णय जरी करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत राज्यात ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या 41 तालुक्यांची निवड करून त्यात 100 क्षमतेचे…
-
खरी शिवसेना शिंदेचीच ! 16 आमदार पात्र ! शिंदेंचा मोठा विजय !
मुंबई- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे पात्र अपात्र खटल्याचा निकाल अखेर लागला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहित सोहळा आमदार पात्र असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आणि त्यामुळे सुनील प्रभू यांनी केलेले सर्व दावे फेटाळून लावत नार्वेकर यांनी 16 आमदारांच्या…