Category: महत्त्वाच्या
-

जिल्हा रुग्णालयात चोऱ्या :सीएस सोळंके यांचे अक्षम्य दुर्लक्ष!
बीड – बीड जिल्हा रुग्णालयाचा कारभार म्हणजे आंधळं दळतय अन कुत्र पीठ खातय असा झाला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश सोळंके यांचा प्रशासनावर वचक नसल्याने इथे चोऱ्याचे प्रकार होऊ लागले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालय परिसराची पाहणी करत सूचना दिल्या असल्या तरी या सोळंके महाशयांच्या ढिसाळ कारभाराबाबत मात्र त्यांनी कठोर पावले उचलून कारवाई करणे अपेक्षित आहे.जिल्ह्याचे…
-

डीएसी शिवाय मिळणार नाही गॅस सिलेंडर!
मुंबई -इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा फटका भारतातील गॅस धारकांना बसत आहे. घरगुती गॅस बुकिंग करूनही मिळतं नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. बुकिंग च्या नावाखाली फसवणूक करण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. त्यामुळे आता डी ए सी नंबर असल्याशिवाय गॅस मिळणार नाहीये. नागरिकांना घरगुती गॅस मिळवण्यात अडचणी येत आहेत. गॅस एजन्सीच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या…
-

जालना मर्चंट बँकेचे डोंबिवली बँकेत विलीनिकरण!
जालना -येथील मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट्स बँकेत झालेल्या गैरव्यवहारानंतर बँकेवर आरबीआय ने बँकेवर निर्बन्ध घातले आहेत. बँकेचे डोंबिवली नागरी सहकारी बँकेत विलीनकरण होणार आहे. ग्राहकांनी तोपर्यंत वेळ काढावा असे आवाहन करण्यात आले आहे. मोतीराम अग्रवाल जालना मर्चेंटस् बँकेकडून व्यापारी, खातेदारांसह ठेवीदारांचा विश्वासघात झाला असून, सुमारे ५४ कोटीचा आर्थिक घोटाळा उघडकीस आल्याने रिझर्व्ह बँकेने निबंध घातले…
-

जो कमवून देणार त्यालाच डेपोडेशन मिळणार!जिल्हा रुग्णालय आणि आरोग्य विभागातील प्रकार!
बीड – कोणत्याही कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती अर्थात डेपुटेशन करावयाचे असल्यास विभागीय आयुक्तांची परवानगी लागते मात्र बीड जिल्ह्यात वेगळाच कायदा चालतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या स्टोर कीपर पदावर तसेच जिल्हा रुग्णालयाच्या स्टोर कीपर पदावर प्रतिनियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे जो कमवून देणार त्यालाच क्रीम पोस्ट मिळणार असा फंडा बीडच्या…
-

अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार!
अंबाजोगाई -अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या दोन वर्षे पाच महिने वयाच्या चिमुरडीवर तिच्याच १५ वर्षीय नातेवाईकाने लैंगिक अत्याचार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहून आरोपीने हे कृत्य केले असून, पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन अहवालातून हा प्रकार उघड झाला…
-

खरात प्रकरणी चाकणकर यांचा राजीनामा!
मुंबई – भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पहिली विकेट पडली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही तासापूर्वी याबाबतचे संकेत दिले होते. चाकणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. नाशिकचा भोंदू अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण…
-

गारपि्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा -आ क्षीरसागर!
बीड -बीड तालुक्यातील लिंबागणेश, पिंपरनई यासंह अनेक भागात गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे कलिंगड, अंबा, गहू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह तहसीलदार चंद्रकांत शेळके व संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शासनास सादर करावेत अशा सूचना यावेळी आ क्षीरसागर यांनी दिल्या.…
-

सरकारी कार्यालयांना अतिक्रमनाचा वेढा!अधिकारी मूग गिळून गप्प!!
बीड – शहरातील नगर रोड परिसरात असलेल्या सरकारी कार्यालयाना मोठ्या प्रमाणात अतिक्रमनाचा वेढा पडला आहे. जिल्हा प्रशिक्षण केंद्र असो कि रुग्णालयाचे स्टाफ क्वार्टर अथवा जिल्हा परिषद कन्या शाळेचा परिसर असो या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहेत. विशेष म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांना जाता येता याचा त्रास होतं असला तरी ते मूग गिळून गप्प आहेत. कदाचित…
-

देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली पानसंबळ अँड गँगचा नंगानाच!
बीड – सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन चे प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पान संबळ आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गुत्तेदारांना हाताशी धरून वार्षिक देखभाल दुरुस्ती च्या कामांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करत नंगानाच केला आहे विशेष बाब म्हणजे या सर्वांना आष्टी पाटोदा चे आमदार सुरेश धस यांचा आशीर्वाद असल्याने यांची हिम्मत अधिकच वाढली असल्याची चर्चा आहे. सार्वजनिक…
-

मिनि मंत्रालयावर भाजपचे वर्चस्व!
मुंबई -राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकीत राज्यातील भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने तब्बल 201 जागांवर विजय मिळवला आहे तर शिवसेनेने 118 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी ने 97 जागांवर आघाडी घेतली आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून महायुतीने (भाजप, शिवसेना शिंदे गट, आणि राष्ट्रवादी अजित पवार गट) विरोधकांवर मोठी आघाडी घेतली…



