Category: जग
-

देशात सीएए लागू !
नवी दिल्ली- केंद्र सरकारने सीएए कायद्याबाबत अधिसूचना जारी केली आहे.यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश मधील शरणार्थी नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. सीएए कायदा लागू झाल्यानंतर आता जे शरणार्थी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून भारतात दाखल झाले आहेत. त्यांना भारताचं नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यामध्ये मुस्लिमांशिवाय हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी या धर्माच्या लोकांचा समावेश…
-

मोदी,अमित शहा यांच्यासह 195 उमेदवार जाहीर !
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 195 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह 34 मंत्र्यांना पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे.विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातून एकाही नावाची घोषणा झालेली नाही. भाजपने पहिल्या टप्प्यात 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत देशाच्या 34 मंत्री आणि राज्यमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आले…
-

नरसिंह राव, चौधरी चरणसिंग आणि स्वामिनाथन यांना भारतरत्न !
नवी दिल्ली- भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव, चौधरी चरणसिंग आणि शेतीतज्ज्ञ स्वामिनाथन यांना भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न जाहीर झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली.सरकारने यापूर्वी माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. काही दिवसांपूर्वी बिहारचे सुपुत्र कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा…
-

लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न !
नवी दिल्ली- भारताचे माजी उपपंतप्रधान तथा भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान जाहीर झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली.स्वातंत्र्य प्राप्ती पासून ते आजपर्यंत म्हणजेच पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ सक्रिय राजकारणात सहभाग असलेल्या अडवाणी यांना हा बहुमान मिळाल्याने अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. लालकृष्ण अडवाणी हे इ.स. १९७७ ते इ.स. १९७९ या काळात…
-

महिला,कृषी विभागासाठी अर्थसंकल्प मध्ये मोठी तरतूद !
नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना कृषी आणि महिलांसाठी विशेष योजनेची घोषणा केली.पन्नास मिनिटात त्यांनी आपलं भाषण पूर्ण केले.जुलै 2024 मध्ये मोदी सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निर्मला सीतारामन यांनी म्हटले की,वित्तीय तूट 5.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे. खर्च 44.90 कोटी रुपये…
-

लोकसभेपुर्वी राज्यसभेचा आखाडा !
नवी दिल्ली- महाराष्ट्रासह गुजरात,उत्तरप्रदेश, बिहार अशा पंधरा राज्यातील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.27 फेब्रुवारी रोजी मतदान आणि निकाल जाहीर होईल.या निवडणुकीनंतर भाजपचे राज्यसभेत बहुमत होईल. १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आज सोमवारी केली. यासाठी ८ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी…
-

नितीशकुमार भाजपसोबत !सम्राट चौधरी, विजय सिन्हा होणार उपमुख्यमंत्री !
पटना- बिहारमधील जेडीयु आणि आरजेडी चे सरकार मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या राजीनाम्यानंतर कोसळले.सकाळी अकरा वाजता नितीशकुमार यांनी राजीनामा राज्यपाल यांच्याकडे सुपूर्द केला.भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला असून मुख्यमंत्री म्हणून पुन्हा नितीशकुमार होणार असून भाजपकडून सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे दोघे उपमुख्यमंत्री होणार आहेत. बिहारमध्ये गेल्या काही दिवसापासून सत्तेत असलेल्या जेडीयु आणि आरजेडी यांच्यात संघर्ष…
-

उत्साह,आनंद,जल्लोषात रामागमन !
राम ऊर्जा,राम देशाची प्रतिष्ठा- मोदी ! अयोध्या – तब्बल पाचशे वर्षाची प्रतीक्षा संपली अन प्रभू रामचंद्र यांचे आगमन स्वगृही झाले.मोठ्या दिमाखदार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष डॉ मोहन भागवत,मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदी बेन पटेल यांच्या उपस्थितीत राम लल्लाची प्रतिष्ठापना करण्यात आली.राम ऊर्जा आहे,राम देशाची प्रतिष्ठा आहे अस म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-

मांजरसुम्बा नजीक अपघातात चार ठार !
बीड- बीड सोलापूर हायवेवर मांजरसुम्बा नजीक असलेल्या ससेवाडी येथे पिकअप आणि कंटेनर यांचा अपघात झाला.या अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मांजरसुम्बा पाटोदा रस्त्यावर ससेवाडी या गावानजीक पिकअप आणि कंटेनर चा भीषण अपघात झाला. यामध्ये चार जण ठार झाले आहेत.अपघात एवढा भीषण होता की रस्त्यावर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघातातील मृतांची…
-

मध्यप्रदेश राखलं राजस्थान, छत्तीसगड हिसकावल !
नवी दिल्ली- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत अर्थात लोकसभेच्या सेमिफायनलमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.मध्यप्रदेश राखताना भाजपने राजस्थान आणि छत्तीसगड ही दोन राज्ये काँग्रेस कडून हिसकावून घेतली आहेत.मध्यप्रदेश मध्ये तब्बल 162 जागांवर तर राजस्थान मध्ये भाजप 111 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. राजस्थानमध्ये १९९ जागा असून त्यात भाजप ११०, काँग्रेस ७३ तर इतर १६ जागेवर हे…



