-

झुकेगा नही साला म्हणणारे अजित पवार उच्च न्यायालयात गुडघ्यावर आले !
बीड- माझ्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलात तरीही मी निर्णय बदलणार नाही अस म्हणत झुकेगा नही साला म्हणणारे बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना उच्च न्यायालयात गुडघ्यावर टेकत माघार घ्यावी लागली.आपल्या हेकेखोर आणि मनमानी स्वभावामुळे 19 गावातील टेंडर प्रक्रिया रद्द करून मर्जीतील गुत्तेदाराला काम देण्याचा पवार यांचा घाट न्यायालयाने उधळून लावला.अखेर जुनीच प्रक्रिया…
-

आजचे राशिभविष्य !
मेष – राशीच्या लोकांना आज नोकरी आणि व्यवसायात अनुकूल संधी मिळतील, ज्यामुळे ते उत्साही राहाल. परंतु आर्थिक बाबतीत आज तुम्हाला उत्पन्न आणि खर्चामध्ये समतोल साधावा लागेल, अन्यथा त्रास होईल. तुम्ही नवीन नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर या संदर्भात तुम्हाला आनंद मिळू शकेल. प्रेम जीवनात, आज मेष राशीचे लोक भविष्यासाठी योजना करू शकतात. आज घाईगडबडीत कोणताही…
-

शेतकऱ्याचे घर तोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा – उच्च न्यायालय !
छत्रपती संभाजीनगर – आष्टी येथील शेतकरी गौरव धुमाळ यांचे घर जेसीबी क्रेनच्या साह्याने तोडल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. आष्टी तालुका आष्टी जिल्हा बीड येथील शेतकरी गौरव साहेबराव धुमाळ यांचे सर्वे नंबर 145 मध्ये राहते घर शेड जेसीबी व क्रेनच्या साह्याने जुनेद हारून शेख व उमेद पठाण व जेसीबी चालक हरी…
-

आजचे राशिभविष्य !
मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीच्या शोधात भटकणाऱ्यांना आज चांगली नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील. तुमचे रखडलेले कामही पूर्ण होईल. तुमची आर्थिक समस्या दूर होईल. आजचा दिवस शुभ असल्या कारणाने सकारात्मक विचार करा. आज कुटुंबीयांबरोबर कीर्तन सोहळ्यात सहभागी व्हा. आज…
-

यावर्षी पाऊस पाणी भरपूर पण अतिवृष्टीची शक्यता !
बुलढाणा – घटमांडणीत वर्तवण्यात आलेल्या अंदाजावरुन राज्यातील शेतकरी आपल्या वर्षभराचं पीक पाण्याचे नियोजन करत असतात. त्यामुळे या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असतं. पाऊस, पीक परिस्थिती, हवामान, राजकीय, आर्थिक, संरक्षण व सामाजिक परिस्थिती याचा वेध घेणारी ही भेंडवळची घटमांडणीचे अंदाज आज वर्तवण्यात आले आहे. आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी या मांडणीतील वर्षभराचे घटात झालेल्या बदलावरुन वर्षभराचं…
-

चाळीस वर्षाची सत्ता उलथून टाका- आ संदिप क्षीरसागर !
बीड- येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये घरचा उमेदवार देणार नसून लोकशाहीसाठी सत्तेचे विकेंद्रीकरण करून सामान्य घरातील शेतकऱ्याचे पोर खुर्चीवर बसविणार असे सांगत कृषी उत्पन्न बाजार समितीला चाळीस वर्षाच्या जाचातून सोडविण्यासाठी सर्वांशी समतोल राखत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकशाही स्थापित करण्याचा मानस असुन निवडणूक आयोग सुद्धा आमच्यावर मेहरबान असून रोज सकाळी शेतात जाण्याआधी शेतकरी हातात कप बशी असते…



