News & View

ताज्या घडामोडी

  • आता टीसी मुळे प्रवेश अडणार नाही !

    आता टीसी मुळे प्रवेश अडणार नाही !

    बीड- एखाद्या विद्यार्थ्यांकडे शाळा सोडल्याचा दाखला अर्थात टीसी नसेल तर त्याला नव्या शाळेत प्रवेशास अडचणी येत असत,मात्र राज्य शासनाने ही अडचण दूर केली आहे.आता टीसी नाही म्हणून कोणत्याही विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला जाणार नाहीये,असे झाल्यास संबंधित मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई होईल असा इशारा दिला आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यभरात ४८ लाखांपर्यंत आहे. कोरोनाच्या…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक व्यवसाय करतात ते त्यांच्या रखडलेल्या योजना पुन्हा सुरु करु शकतात. मित्रांचेही सहकार्य मिळेल. तुम्हाला काही काळ एकटं वाटत असेल तर तुम्ही नैराश्यापासून दूर जाण्यासाठी तुमच्या कुटुंबाची मदत घेऊ शकता. यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. कामाच्या दबावामुळे मानसिक तणावही तुम्हाला जाणवेल. शैक्षणिक क्षेत्रात यश…

  • वादग्रस्त मुंडेंची बदली रद्द !न्यूज अँड व्युज चा दणका !!

    वादग्रस्त मुंडेंची बदली रद्द !न्यूज अँड व्युज चा दणका !!

    बीड- कोरोनाच्या काळात कोट्यवधी रुपयांची बोगस खरेदी दाखवून शासनाला चुना लावणाऱ्या स्टोर किपर अजिनाथ मुंडे याची बीड जिल्हा रुग्णालयात झालेली बदली तडकाफडकी रद्द करण्यात आली आहे. न्यूज अँड व्युजने याबाबत वृत्त दिल्यानंतर त्याची दखल घेत ही बदली रद्द करण्यात आली आहे. बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या काळात स्टोर किपर असलेल्या अजिनाथ मुंडे याने डॉ जयश्री बांगर,गणेश…

  • ऑन ड्युटी अटॅक, पोलिसाचा मृत्यू !

    ऑन ड्युटी अटॅक, पोलिसाचा मृत्यू !

    बीड- कर्तव्यावर असताना पोलीस कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला अन त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. युवराज राऊत असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. पाटोदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले आणि मूळचे नाळवंडी येथील रहिवासी पोलीस कर्मचारी युवराज राऊत हे सकाळी पाटोदा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते.त्यावेळी त्यांना छातीत दुखू लागल्याने बीडला…

  • कांदाचाळीसाठी मनरेगातून मिळणार मदत !

    कांदाचाळीसाठी मनरेगातून मिळणार मदत !

    बीड- महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत आता कांदाचाळ चा देखील समावेश करण्यात आला आहे. कांदाचाळ उभारणीच्या कामासाठी लागणारा किमान एक लाख 60 हजाराचा खर्च मनरेगा मधून दिला जाणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन रोहयो विभागाने केले आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड, वृक्ष लागवड…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष-मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंदाचा असणार आहे. संध्याकाळी, असा करार निश्चित केला जाऊ शकतो ज्यासाठी तुम्ही बऱ्याच काळापासून सतत प्रयत्न करत होता, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी एक छोटी पार्टी देखील आयोजित करू शकता. आज तुमची कीर्ती वाढू शकते. नोकरदारांनी त्यांच्या अधिकार्‍यांशी कोणत्याही गोष्टीत अडकू नये. आज नशीब ७३% तुमच्या बाजूने राहील. गायत्री…

Exit mobile version