News & View

ताज्या घडामोडी

Tag: #beed

  • धिंगाणा घालणारा पुरस्कार प्राप्त शिक्षक सस्पेंड !

    बीड- पदोन्नती साठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात येऊन धिंगाणा घालणारा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विजय आमटे याला सीईओ अविनाश पाठक यांनी सस्पेंड केले आहे.या कारवाईने खळबळ उडाली आहे. आष्टी तालुक्यातील शिक्षक विजय आमटे हे गेल्या काही दिवसांपासून पदोन्नती ची फाईल का काढली नाही यासाठी जिल्हा परिषदेत चकरा मारत होते.5 जानेवारी रोजी त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात…

  • मैदानात लढा ना,विकासकामात खोडा कशाला घालता- आ संदिप क्षीरसागर यांनी खडसावले !

    बीड-जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बीडचे आ संदिप क्षीरसागर आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.आमच्याशी वैर आहे तर मैदानात येऊन लढा,विकास कामात कशाला खोडा घालता, जनतेला का त्रास देता अस म्हणत आ संदिप क्षीरसागर यांनी अनेक विकास कामांना निधीची मागणी केली.विशेष म्हणजे पालकमंत्री मुंडे यांनी देखील त्यांच्या मागणीची सकारात्मक दखल घेतली. पालकमंत्री धनंजय…

  • मोहोळ हत्याकांडात दोन वकिलांचा सहभाग !

    आठवडाभरापासून प्लॅनिंग, मामा ने केला गेम ! पुणे- कुख्यात डॉन शरद मोहोळ याच्या हत्येप्रकरणी अवघ्या आठ तासात पुणे पोलिसांनी आठ आरोपींना जेरबंद केले आहे.या आरोपींमध्ये दोन वकिलांचा समावेश आहे.अवघ्या महिना भरापूर्वी गँग मध्ये सहभागी झालेल्या मुन्ना पोळेकर ने मामा च्या सांगण्यावरून हा गेम वाजवला.दोन वकिलांनी आठवडाभरपासून याचे प्लॅनिंग केले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.या…

  • विधानसभा निवडणूक लढवणारच – अनिल जगताप !

    सुषमा अंधारेमुळे उबाठा सेनेची अंधार सेना झाली ! दहा जिल्ह्यात लवकरच उबाठा सेनेला धक्के बसणार ! बीड- गेल्या चाळीस वर्षांपासून निष्ठेने काम केल्यावर जर आपल्यावर अन्याय होत असेल तर किती दिवस त्रास सहन करायचा.काहीही झालं तरी आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत अस सांगत अनिप जगताप यांनी उबाठा सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका…

  • अनिल जगताप यांचा शिवसेना उबाठा गटाला जय महाराष्ट्र !

    बीड- गेल्या तीस चाळीस वर्षांपासून एकनिष्ठेने शिवसेनेची धुरा खांद्यावर घेऊन काम करणारे बीडचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र केला आहे.पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.9 जानेवारी रोजी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहोत असे त्यांनी जाहीर केले. बीड जिल्ह्यात विद्यार्थी दशेपासून शिवसेनेचे काम करत असलेले अनिल जगताप यांच्यावर…

  • जामिनावर सुटताच गर्भपाताचा धंदा सुरू ! गेवराईत मोठ्या कारवाईने खळबळ !!

    गेवराई- काही महिन्यांपूर्वी गेवराई शहरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणात अटक होऊन जामिनावर सुटलेल्या नर्सने पुन्हा तोच उद्योग सुरू केला.जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कारवाईने हा काळा धंदा गुरुवारी पुन्हा एकदा उघडकीस आला. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे जिल्ह्यात आजही अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. गेवराई शहरातील…

  • वर्षभरातच उखडला चराठा रस्ता !बांधकाम विभागाकडून गुत्तेदाराला पाठीशी घालण्याचा डाव !!

    बीड- शहरा नजीक असलेल्या चराठा ते उखंडा रस्त्यावर वर्षभरातच मोठं मोठे खड्डे पडले आहेत.काम पूर्ण झाल्यानंतर दुरुस्तीसाठी जो कालावधी असतो तो पूर्ण झालेला नसताना आणि काम अर्धवट असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने गुत्तेदाराचे संपूर्ण पेमेंट अदा केले असून खड्डे बुजवण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.आठ दिवसात खड्डे न बुजवल्यास रास्तारोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. बीडच्या…

  • नगर पालिकेत दररोज दिल्या जातात बोगस पावत्या !

    अमोल शिंदे आणि सहकारी रोज कमावतात किमान दोन लाख रुपये ! बीड- बीड नगर पालिकेत नागरिकांकडून भरल्या जाणाऱ्या विविध कराच्या रकमेत मोठ्या प्रमाणावर गडबड घोटाळा केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. वसुली विभागातील अमोल शिंदे आणि त्याच्या काही साथीदारांनी बोगस पावत्या आधारे किमान एक ते दोन कोटींचा अपहार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.विशेष म्हणजे हे…

  • उद्यापासून बदलणार हे नियम !

    नवी दिल्ली- नव्या वर्षात सर्वसामान्य माणसाशी निगडित अनेक नियम बदलणार आहेत.याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. १ जानेवारीपासून सिमकार्ड पासून ते एलपीजी सिलेंडर पर्यंत अनेक गोष्टीसाठी नवे नियम लागू होणार आहेत.नेमके काय बदल होणार याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात . सिमकार्डमोबाईल सिमकार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. या नियमानुसार टेलिकॉम कंपनीला कोणताही मेसेज पाठवण्यापूर्वी ग्राहकांची…

  • आदर्श महिला नागरी बँकेचे लायसन रद्द !

    नवी दिल्ली- छत्रपती संभाजी नगर अर्थात औरंगाबाद येथील आदर्श महिला नागरी सहकारी बँकेचे लायसन आरबीआय ने रद्द केले आहे.बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून ठेवीदारांना पाच लाखापर्यंत ठेवी परत मिळणार आहेत.या बँकेत 200 कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा झाला होता. जास्त व्याजाचे आमिष दाखवून छत्रपती संभाजी नगर येथील आदर्श महिला नागरी सहकारी बँकेने गेल्या काही वर्षात…