Category: बीड
-
बडतर्फ कासले विरुद्ध पोलिसात तक्रार!
बीड – बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. रणजित कासले स्वतःच्या खात्यावर दहा लाख रुपये धनंजय मुंडे यांच्या माणसांनी पाठवले असे सांगत होता, ते पैसे मुळात अंबाजोगाई येथील संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन चे मालक सुदर्शन काळे यांनी पाठवले असल्याचे उघड झाले आहे.याबाबत आता सुदर्शन काळे यांनीच स्वतः पोलिसात पैसे…
-
ज्याला आई कळली त्याला धर्म कळला -कबीर महाराज!
बीड -आयुष्यात ज्या व्यक्तीला आई कळली त्याला धर्म कळला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिजाऊ च्या संस्कारावर वाटचाल करत स्वराज्याची स्थापना केली असे उदगार हभप कबीर महाराज यांनी काढले. स्वर्गीय सुरेखाताई रवींद्र क्षीरसागर यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त आयोजित पंचदिनात्मक भव्य कीर्तन महोत्सवात हभप कबीर महाराज आतार यांची द्वितीय दिवसाची सेवा संपन्न झाली यावेळी ते बोलत होते करणे…
-
वाचाळ कासले डिसमिस!
बीड -गेल्या काही दिवसापासून राजकारण्यांपासून ते पोलीस दलापर्यंत अनेकांवर आरोप करून चर्चेत असलेले निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी हे आदेश काढले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेत नोकरीस असलेल्या उपनिरीक्षक रणजित कासले याने काही दिवसापासून सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ टाकून खळबळ उडवून दिली…
-
मुंडे पुन्हा त्याच पदावर यावेत -महंत नामदेव शास्त्री!
शिरूर कासार -भगवान गडाच्या नारळी सप्ताहाच्या समाप्तीसाठी धनंजय मुंडे येणार होते मात्र हेलीकोप्टर ला क्लियरन्स मिळाला नाही, परंतु काळजी करण्याच कारण नाही, गड त्यांच्या पाठीशी आहेच, ते पुन्हा त्याच पदावर विराजमान व्हावेत अन समाजकार्यात सक्रिय व्हावेत अशी ईच्छा भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी व्यक्त केली. शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर येथे आयोजित 91 व्या नारळी सप्ताह…
-
वीस लाखापासून ते सत्तर लाखापर्यंत रेट!
बोगस शिक्षक भरतीमध्ये दोनशे कोटींची उलाढाल!! नागपूर -विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली सह इतर जिल्ह्यात हजारो शिक्षकांच्या बोगस भरती प्रकरणी किमान वीस लाखापासून ते सत्तर लाखापर्यंत रेट काढण्यात आला होता. या सगळ्या प्रकरणात तब्बल दोनशे कोटींपेक्षा अधिकची उलाढाल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बोगस शिक्षक भरती प्रकरणात आतापर्यंत सात अधिकाऱ्यांना अटक झाली आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली…
-
जिल्ह्यात एक हजार कोटीचे उद्योग येणार!
अंबाजोगाई होणार पुस्तकाचे गाव!! बीड- बीड जिल्ह्यात अधिक गुंतवणूक व्हावी यासाठी उद्योग विभागाने प्रयत्न करावेत तसेच मुख्यमंत्री रोजगार योजनेचे उद्दिष्ट पूर्ण होईल यासाठी काम करावे असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत केले. आज त्यांच्या उपस्थितीत 930 कोटी 11 लाख रुपयांचे करार झाले.यावेळी उद्योग तथा मराठी भाषा मंत्री सामंत यांनी अंबाजोगाई…
-
अगोदर नियुक्ती नंतर पगार!नागपूरचा बोगस भरती पॅटर्न बीडमध्ये!
बीड -शासनाने नोकर भरतीवर बंदी घातलेली असताना अगोदर नियुक्ती दिल्याचे दाखवायचे अन नंतर पगार चालू करायचा असा प्रकार नागपूर मध्ये बोगस शिक्षक भरतीमध्ये झाल्याचे उघडकीस आले. सेम टू सेम अशीच पद्धत बीड जिल्ह्यात देखील अवलंबिली गेली आहे. जवळपास एक हजार पेक्षा जास्तच शिक्षकांची नियुक्ती बोगस पद्धतीने केली गेली आहे. त्यामुळे 2012 ते 2024 या काळात…
-
नागपूरपेक्षा मोठा शिक्षक घोटाळा बीडमध्ये!एस आयटी मार्फत चौकशीची गरज!
बीड -नागपूर जिल्ह्यात उघडकीस आलेल्या बोगस शिक्षक भरती घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा बीडमध्ये देखील झाला आहे. शिक्षण प्रसारक संस्था असो कि शिक्षण प्रसारक मंडळ अशा सर्वच ठिकाणी नाना, मामा, अण्णा, भाऊ, दादा यांच्यासारख्या अनेकांनी मोठा डल्ला मारला आहे. याला शिक्षणाधिकारी यांच्यासहित छत्रपती संभाजीनगर येथील उपसंचालक देखील जबाबदार असल्याची चर्चा आहे. बीडच्या घोटाळ्याची चौकशी एसआयटी मार्फत झाल्यास…
-
रोकडेश्वर जन्मोत्सवनिमित्त यंदा वस्त्रहरण चा प्रयोग!
बीड-गेल्या 141 वर्षापासून अखंडितपणे पारंपारिक पद्धतीने चकलांबा या गावात चैत्र पौर्णिमेनिमित्त श्री रोकडेश्वर जयंती साजरी केली जाते यानिमित्त श्री रोकडेश्वर प्रसादिक नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग आयोजित केला जातो तीन दिवशीय असलेल्या या उत्सवासाठी रसिक प्रेक्षकांनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. चकलांबा या गावात गेल्या 141 वर्षापासून अखंडितपणे…
-
नारायणगड हे भगवानगडाचे गुरुघर -महंत नामदेवशास्त्री!
बीड -नारायणगड हे भगवानगडाचे गुरुघर आहे. 90 वर्षांपूर्वी भगवान बाबांनी नारळी साप्ताहची सुरवात केली. आज पिंपळनेर येथे 91 वा सप्ताह होतो आहे याचा आनंद आहे. भगवान बाबा वामनभाऊ यांनी डोंगरातील माणसांना माळ घालून माणसात आणलं आज काहीजण माळकऱ्यांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असे सांगत महंत नामदेव शास्त्री यांनी नारळी सप्ताहाचा प्रारंभ केला. शिरूर…