-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. विवाहित दांपत्यांना आज आपल्या संतानच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. तुमचे घरगुती कामकाज, जबाबदा-या पूर्ण करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. त्यांच्या फुरसतीच्या वेळेत अशी काम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. खाजगी घडामोडी…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .चांगल्या प्रकृतीमुळे तुम्ही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊ शकाल. जवळच्या नातेवाईकाकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी उर्जा आज तुमच्याकडे आहे. तुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल, तुम्ही भारावून जाल. जे लोक परदेशातील व्यापाराने…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .आज तुमची प्रकृती चांगली राहील. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. परंतु, तुमचे सामथ्र्य संपुष्टात येईल असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर, आज तो तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ…
-

जरांगे पाटलांची तब्येत बिघडली !
जालना- मागील नऊ दिवसापासून आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची पकृती बिघडली आहे.उपोषण सोडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले.पाटील यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आली असल्याचे डॉक्टर मंडळी नी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आली आहे. मागच्या वेळी त्यांनी उपोषण केलं होतं त्यापेक्षाही सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. यावेळी त्यांना अधिक त्रास…
-

लॉजवर शिजला आपल्याला जीवे मारण्याचा कट -आ सोळंके!
माजलगाव- मले जीवे मारण्याचा कट रचणारे माझे विरोधक आहेत अस सांगत आ प्रकाश सोळंके यांनी हा कट ज्या लॉजवर आणि शेतात शिजला त्याची माहिती आपण पोलिसांना दिल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. माझ्या घरावर हल्ला करण्यासाठी आलेल्या जमावामध्ये २०० ते २५० समाजकंटक होते. यात माझे राजकीय विरोधकही होते. आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, घर जाळताना हल्लेखोरांचा मला जीवे…
-

बीड जिल्ह्यातील केवळ तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर !
बीड- राज्य शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे,यात बीड जिल्ह्यातील केवळ तीन तालुक्यांचा समावेश झाला आहे.संपूर्ण बीड जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती असताना केवळ तीनच तालुक्यांचा समावेश झाल्याने संताप व्यक्त केला जातो आहे. ऑगस्ट महिन्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा जास्त झाला. त्यामुळे पीक उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आली. त्यामुळे दुष्काळाचा…



