News & View

ताज्या घडामोडी

Tag: #शिवसेना

  • संभाजीनगर मधून मंत्री भुमरे मैदानात !

    मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघात अखेर शिवसेनेकडून मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.येथे आता एमआयएम,उबाठा आणि शिवसेना असा तिरंगी सामना रंगणार आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री संदीपान भूमरे हे शिवसेनेकडून लोकसभेच्या आखाड्यात असतील. संभाजी नगर हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ आहे. परंतु २०१९ मध्ये चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला…

  • बीड पोलिसांच्या डोळ्यावर पैशाची पट्टी !

    307 मधील आरोपी पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रचारात ! बीड-जिल्हा पोलीस दलाला पैसे खाण्याचा रोग लागला की  राजकीय दबावाखाली काम करण्याची नवी पद्धत बीडच्या एसपींनी अंगवळणी पाडून घेतली आहे  अशी शंका येऊ लागली आहे .शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले सत्ताधारी पक्षाचे कुंडलिक खांडे यांच्यावर 307 सारखा गंभीर गुन्हा असताना देखील ते उजळ माथ्याने लोकसभेच्या प्रचारात हिंडत आहेत आजी-माजी…

  • एकनाथ शिंदे यांच्यावतीने आठ उमेदवारांची घोषणा !

    मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आठ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली,विशेष बाब म्हणजे कल्याण चे विद्यमान खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये राहुल शेवाळे, संजय मंडलीक, सदाशिव लोखंडे, प्रतापराव जाधव, हेमंत पाटील यांच्या नावांचा समावेश…

  • लोकसभा निवडणुकीची घोषणा !

    4 जूनला होणार मतमोजणी ! महाराष्ट्रात पाच टप्यात मतदान ! नवी दिल्ली- देशातील लोकसभा निवडणूक 2024 सात टप्यात होईल.पहिला टप्पा 28 मार्च पासून सुरू होईल.19 एप्रिल ला मतदान होईल.तामिळनाडू,राजस्थान,छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि बिहार.दुसरा टप्पा 28 मार्च ते 26 एप्रिल ला मतदान होईल. 12 एप्रिल ते 7 मे दरम्यान तिसरा टप्पा यात 12 राज्यात निवडणूक होईल.चौथा…

  • ठाकरेंचे आ रविंद्र वायकर यांचा शिवसेनेत प्रवेश !

    मुंबई- उद्धव ठाकरे गटाचे आ रविंद्र वायकर यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.वायकर हे गेल्या काही दिवसापासून ईडी च्या रडारवर होते,त्यामुळे त्यांचा प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी रवींद्र वायकर यांचा पक्षप्रवेशाचा जंगी कार्यक्रम पार पडला. रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या अनेक…

  • बहिणीच्या विजयाची धुरा धनंजय मुंडेंनी घेतली खांद्यावर !

    महायुतीच्या संकल्प मेळाव्यात एकजुटीचे प्रदर्शन ! बीड- नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुती मधील प्रत्येक कार्यकर्त्याने जीवाचे रान करावे,बीड लोकसभा मतदारसंघात बहिणीच्या विजयाची धुरा आपण आपल्या खांद्यावर घेतली आहे,विरोधात कोण आहे याचा अद्याप पत्ता नाही तरीही कार्यकर्त्यांनी गाफील न राहता मेहनत घ्यावी असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. बीड शहरातील आशीर्वाद लॉन्समध्ये भाजप,…

  • ठाकरेंकडून अनिल जगतापवर अन्याय ! त्यांना निष्ठेचे फळ मिळणार- मुख्यमंत्री शिंदे !

    अनिल जगताप यांच्यासह हजारो शिवसैनिकांचा थाटात प्रवेश सोहळा ! मुंबई- चाळीस वर्षापासून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर बीड जिल्ह्यात शिवसेना जिवंत ठेवणाऱ्या अनिल जगताप यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी अन्याय केला.आता ते मुख्य प्रवाहात आले आहेत,यापुढे त्यांना निष्ठेचे फळ मिळेल असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. 9 जानेवारी 2024 रोजी उशिरा रात्री मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ…

  • विधानसभा निवडणूक लढवणारच – अनिल जगताप !

    सुषमा अंधारेमुळे उबाठा सेनेची अंधार सेना झाली ! दहा जिल्ह्यात लवकरच उबाठा सेनेला धक्के बसणार ! बीड- गेल्या चाळीस वर्षांपासून निष्ठेने काम केल्यावर जर आपल्यावर अन्याय होत असेल तर किती दिवस त्रास सहन करायचा.काहीही झालं तरी आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत अस सांगत अनिप जगताप यांनी उबाठा सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका…

  • अनिल जगताप यांचा शिवसेना उबाठा गटाला जय महाराष्ट्र !

    बीड- गेल्या तीस चाळीस वर्षांपासून एकनिष्ठेने शिवसेनेची धुरा खांद्यावर घेऊन काम करणारे बीडचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र केला आहे.पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.9 जानेवारी रोजी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहोत असे त्यांनी जाहीर केले. बीड जिल्ह्यात विद्यार्थी दशेपासून शिवसेनेचे काम करत असलेले अनिल जगताप यांच्यावर…

  • उबाठा सेनेते उभी फूट ! सुषमा अंधारेनी चाळीस लाख मागितल्याचा आरोप !!

    परळी- शिवसेनेच्या उबाठा गटाने नव्याने तीन जिल्हाप्रमुखांची निवड जाहीर केल्यानंतर मोठा वाद उफाळून आला आहे.या निवडीनंतर उबाठा गटाच्या चार पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.सुषमा अंधारे यांनी शिवसेनेची अंधारे सेना केली आहे अस म्हणत जिल्हाप्रमुख पदासाठी चाळीस लाखाची मागणी करण्यात आली होती असा खळबळजनक आरोप तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी केला आहे. बीडच्या परळीमध्ये ठाकरे गटातील चार तालुक्याच्या…