News & View

ताज्या घडामोडी

Category: देश-विदेश

  • संदिप क्षीरसागर शरद पवारांसोबत !

    संदिप क्षीरसागर शरद पवारांसोबत !

    बीड- राज्याच्या राजकारणात रविवारी एकीकडे राजकीय भूकंप घडत असताना बीड विधानसभा मतदार संघाचे आमदार संदिप क्षीरसागर हे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत असल्याचे दिसून येत आहे. राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार,छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ,आदिती तटकरे,धर्मराव आत्राम,संजय बनसोडे यांच्यासारखे दिगग्ज नेते सरकारमध्ये सामील होत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील….

  • ऑक्टोबर मध्ये उडणार विश्वचषकाचा बार !

    ऑक्टोबर मध्ये उडणार विश्वचषकाचा बार !

    नवी दिल्ली- आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप यंदा ऑक्टोबर पासून भारतात सुरू होत आहे.मुंबई,पुण्यासह भारताच्या वेगवेगळ्या शहरात क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे.भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया सोबत असणार आहे.फायनल मॅच 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होईल. ५ ऑक्टोबर रोजी स्पर्धा सुरू होणार आहे. सलामीचा सामना अहमदाबादमध्ये गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. त्याचवेळी भारतीय संघ…

  • विरोधीपक्ष नेतेपद नको!अजित पवारांच्या गुगलीने दिग्गज बोल्ड!!

    विरोधीपक्ष नेतेपद नको!अजित पवारांच्या गुगलीने दिग्गज बोल्ड!!

    मुंबई- राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासमोरच मनातील खदखद बोलून दाखवली.मी जक्या वर्षभरात सरकारवर कडाडून हल्ला केला नाही अस काहीजण म्हणतात.आता काय त्यांची गचंडी धरू का अस म्हणत आपल्याला या पदाच्या जबाबदारी मधून मुक्त करा अस अजित पवार म्हणाले. मला विरोधी पक्षनेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता. पण आमदारांनी…

  • मोदी तामिळनाडू मधून निवडणूक लढणार !

    मोदी तामिळनाडू मधून निवडणूक लढणार !

    नवी दिल्ली- आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला भाजपने सुरवात केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी सोबतच तामिळनाडू मधील रामनाथपुरम येथूनही निवडणूक लढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. रामेश्वरम या तिर्थक्षेत्राच्या सानिध्यात दक्षिणेकडे लक्ष देण्याची भाजपची योजना असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान मोदी हे पुढील वर्षी लोकसभा निवडणूक दक्षिणेकडील राज्यातून, प्राधान्याने तामिळनाडूमधून लढवण्याचा गंभीरपणे विचार…

  • साखर उत्पादन आणि इथेनॉल निर्मितीत राज्याची भरारी !

    साखर उत्पादन आणि इथेनॉल निर्मितीत राज्याची भरारी !

    पुणे-साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, राज्यातील साखर कारखान्यांची वार्षिक इथेनॉल निर्मितीची क्षमता २२६ कोटी लिटरवरून २४४ कोटी लिटरपर्यंत वाढली असून पुढील वर्षाअखेरीस ती ३०० कोटी लिटरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. ‘संपलेल्या गाळप हंगामात सर्वाधिक २१० साखर कारखान्यांकडून गाळप झाले. २२ जिल्ह्यातील कारखान्यांकडून १०५२ लाख टन ऊसाचे गाळप होऊन १०५…

  • सुप्रिया सुळे,प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष !

    सुप्रिया सुळे,प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष !

    नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी खा सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड स्वतः पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य महोत्सवी मेळाव्यात पवारांनी ही घोषणा केली. शरद पवार यांनी महिनाभरापूर्वी अचानक पुस्तक प्रकाशन सोहळ्यात निवृत्तीची घोषणा केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे पवारांनी आपला निर्णय मागे घेतला.त्यानंतर पक्षात…

  • मान्सून लांबल्यास पाणी संकट ओढवणार !

    मान्सून लांबल्यास पाणी संकट ओढवणार !

    बीड- राज्यात यंदा मान्सून चे आगमन उशिरा होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.एकीकडे अंगाची लाही लाही करणारे प्रचंड ऊन अन दुसरीकडे लांबणारा पाऊसकाळ यामुळे जनता बेजार झाली आहे.अशात जनतेची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.राज्यातील धरणात केवळ 30 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने 15 जुननंतर पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील एकूण दोन हजार…

  • जेष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी यांचे निधन !

    जेष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी यांचे निधन !

    मुंबई-मराठी आणि हिंदी चित्रपटात आई,बहीण,प्रेयसी,मैत्रीण अशा विविध भूमिका करून आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या आणि बॉलिवूड सह मराठी चित्रपट सृष्टीच्या दीदी अर्थात सुलोचना लाटकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. मुंबईतील दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलसा. श्वासोच्छवासाचा त्रास आणि वयोमानानुसार इतर आजारांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान, सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली….

  • मुलीला मंगळ असल्याची खात्री करण्याच्या आदेशाला स्थगिती !

    मुलीला मंगळ असल्याची खात्री करण्याच्या आदेशाला स्थगिती !

    नवी दिल्ली- अत्याचार पीडित मुलीला मंगळ असल्याने ज्योतिषशास्त्राच्या जाणकारांनी याबाबत माहिती घेऊन तपासणी करण्याच्या उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशाची देशभर चर्चा सुरू होती. बलात्कार प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टानं दिलेल्या एका निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. यामध्ये पीडित मुलीच्या कुंडलीत मंगळ आहे की नाही हे तपासण्याचे…

  • कोरोमंडल एक्स्प्रेस ला अपघात!पन्नास प्रवासी मृत्युमुखी !!

    कोरोमंडल एक्स्प्रेस ला अपघात!पन्नास प्रवासी मृत्युमुखी !!

    ओडिशा- हावडा येथून चेन्नई ला जाणाऱ्या कोरोमंडल एक्स्प्रेस रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे.या अपघातात पन्नास पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे तर 130 हुन अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. ओडिशातील बलसोरपासून सुमारे 40 किमी अंतरावर या ट्रेनची मालगाडीसोबत टक्कर झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात ट्रेनचे काही डब्बे रुळावरुन घसरले आहेत. या घटनेत 132…