Category: महाराष्ट्र
-

मॅनेज करण्यासाठी शिक्षकांकडून लाखोंची वसुली!
बीड – शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये बीड जिल्ह्यातील बहुतांश सर्वच संस्थांची नावे येणार आणि तेथील बोगस शिक्षक आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई होणार हे निश्चित झाले आहे त्यामुळे ही भरती करणारे कार्यवाह सहकार्यवाह यांच्यासहित अनेक संस्था चालकांनी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून किमान 75000 ते एक लाख रुपये गोळा केले आहेत एस आय टी चे अधिकारी मॅनेज करायचे आहेत…
-

जिल्ह्यात 22 वसतिगृह मंजूर!धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नास यश!
मुंबई – लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या अंतर्गत तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सुरू केलेल्या संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजनेला व्यापक स्वरूप प्राप्त होत असून धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय मंत्री असताना २५ जून, २०२१ रोजी या योजनेची घोषणा करून…
-

देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली पानसंबळ अँड गँगचा नंगानाच!
बीड – सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन चे प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पान संबळ आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गुत्तेदारांना हाताशी धरून वार्षिक देखभाल दुरुस्ती च्या कामांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करत नंगानाच केला आहे विशेष बाब म्हणजे या सर्वांना आष्टी पाटोदा चे आमदार सुरेश धस यांचा आशीर्वाद असल्याने यांची हिम्मत अधिकच वाढली असल्याची चर्चा आहे. सार्वजनिक…
-

मिनि मंत्रालयावर भाजपचे वर्चस्व!
मुंबई -राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकीत राज्यातील भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने तब्बल 201 जागांवर विजय मिळवला आहे तर शिवसेनेने 118 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी ने 97 जागांवर आघाडी घेतली आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून महायुतीने (भाजप, शिवसेना शिंदे गट, आणि राष्ट्रवादी अजित पवार गट) विरोधकांवर मोठी आघाडी घेतली…
-

परळीत भव्य पशु प्रदर्शन एक्सपो -पंकजा मुंडे!
मुंबई -राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने परळी येथे येत्या 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान भव्य पशु प्रदर्शन एक्सपो चे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत सर्व अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे मंत्री पंकजा मुंडे यांनी संवाद साधला आणि प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सूचना दिल्या. पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने येत्या 13, 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी परळी वैजनाथ…
-

शिक्षक भरती घोटाळा, जिल्हा परिषद मधील कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई!
बीड –बीड जिल्ह्यात झालेल्या कथित शिक्षक भरती घोटाळ्यात दोन्ही शिक्षणाधिकारी यांचे निलम्बन झाले असलेल्या तरी कर्मचारी मात्र मोकाट आहेत. परंतु शासन स्तरावर या घोटाळ्याची चौकशी सुरु असून लवकरच प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील दोषी कर्मचाऱ्यांवर देखील गंडातर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपूर प्रमाणेच बीड जिल्ह्यात देखील शालार्थ आय डी घोटाळा झाल्याच्या तक्रारी शासनाकडे झाल्या.…
-

सुनेत्रा पवार बीडच्या पालकमंत्री!
मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या जागेवर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे बीड आणि पुणे पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईवरून बारामतीकडे विमानाने निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी अपघातात निधन झाले त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. मात्र बीड आणि पुण्याचे पालकमंत्री…
-

पार्थ पवार यांना मोठा दिलासा!
पुणे –जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चार्जशीट मध्ये पार्थ आणि दिग्विजय पाटील यांची नावे नसल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. या जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी यांच्यावरच आरोपांचे ठपके ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणात दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार…
-

बजेट ने सामान्यांना काय दिलं!
नवी दिल्ली -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी रविवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. नवा कर कायदा एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. इन्कम टॅक्स मध्ये कुठलाही बदल न केल्याने विरोधकांनी बजेटवर टीका केली आहे. देशात 1 एप्रिल 2026 पासून नवीन प्राप्तिकर कायदा लागू होणार आहे. त्यापूर्वी कर भरण्याच्या पद्धतीत काही महत्त्वाचे…
-

सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ!
मुंबई –अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी खा सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा लोकभवन येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजता पार पडला. तत्पूर्वी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या गटनेते पदावर निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाने सुनेत्रा अजित पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड केली. त्यांच्या नावाचा प्रस्ताव आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मांडला तर मंत्री…



