News & View

ताज्या घडामोडी

Category: परळी

  • नुकसानीचे तातडीने पंचनामे करा- कृषिमंत्री मुंडेंचे आदेश !

    परळी-कमी पावसात दमट हवामानामुळे गोगलगायीची समस्या निर्माण झाली आहे यामुळे बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, याचे लवकरात लवकर पंचनामे करावे व नियमानुसार पुढील प्रक्रिया करावी असे निर्देश देत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज परळी येथे केले. कृषिमंत्री मुंडे यांनी आज परळी तालुक्यातील वाघबेट आणि वेळब…

  • कडा ते परळी धनंजय मुंडेंच्या स्वागतासाठी बीड जिल्ह्यात जय्यत तयारी !

    बीड-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी सेना भाजप सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच ते गुरुवारी बीड जिल्ह्यात येत आहेत.त्यांच्या स्वागतासाठी कड्यापासून ते परळी पर्यंत किमान शंभर ठिकाणी मुंडेंच भव्यदिव्य स्वागत करण्याची तयारी सुरू आहे.परळीत मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परळ- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याच्या सत्तेत…

  • गुरुची विद्या गुरूला परत,मी कच्या गुरूचा चेला नाही- धनंजय मुंडे !

    मुंबई – आदरणीय पवार साहेब हे माझे गुरू आणि दैवत आहेत, याआधी त्यांनी सत्तापटाचा जो कार्यक्रम करून दाखवला, तसाच कार्यक्रम आम्हीही केला, शेवटी मीही कच्च्या गुरूचा चेला नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. मुंबई येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.

  • अजित पवार उपमुख्यमंत्री !

    मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शपथ घेतली.त्यांच्यासोबत छगन भुजबळ,दिलीप वळसे पाटील,हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे,धर्मराव बाबा आत्राम, यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून तर आदिती तटकरे ,अनिल पाटील आणि संजय बनसोडे यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याच्या राजकारणात रविवारी जो भूकम्प आला त्याचे हादरे सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस ला बसले.राष्ट्रवादी काँग्रेस मधील…

  • परळीत राडा, एक ठार !

    परळी- शहरातील बरकत नगर भागात एका लग्न समारंभात झालेल्या वादावादीचे रूपांतर मारामारीत झाले.दोन गटात तुफान राडा झाला.यामध्ये एक जण ठार तर अनेकजण जखमी झाल्याची घटना घडली. परळी येथील बरकत नगर भागात एक लग्न समारंभ आयोजित केला होता.कन्या शाळा रोड ते बरकत नगर भागात दोन गटात तुफान मारामारी झाली.लग्नातील कार्यक्रमामधून हा प्रकार झाल्याची चर्चा आहे.दोन गटात…

  • वैद्यनाथ च्या चेअरमन पदी पंकजा मुंडे !

    परळी- येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी माजीमंत्री पंकजा मुंडे यांची तर उपाध्यक्ष पदी चंद्रकांत कराड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात दिलजमाई झाली असल्याचे पाहायला मिळाले होते. भाजप नेते स्व गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार…

  • जिल्ह्यातील तब्बल 66 हजार विद्यार्थी आधार विना !

    बीड- बीड जिल्ह्यातील तब्बल 66 हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्यापही सरळ पोर्टलवर जोडले गेलेले नाहीत.पाच लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट झाले आहेत मात्र ज्यांचे आधार कार्ड अपडेट झाले नाहीत त्या शाळांना दोन दिवसात अपडेट बाबत सूचित करावे अन्यथा त्या शाळांचे यु डायस नंबर रद्द करण्यात येतील असा इशारा शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिला आहे….

  • सरसकट विद्यार्थ्यांना मोफत गणवेश नाहीच !

    बीड- समग्र शिक्षा अभियानातून पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत दोन गणवेश देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.मात्र निधी वाटप करताना 300 रुपये प्रति विद्यार्थी याप्रमाणे निधी दिला आहे.त्यातही सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार नाहीये.बीपीएल वरील विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ मिळणार नसल्याने पालकात नाराजी आहे.बीड जिल्ह्यात 1 लाख 14 हजार 993 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यासाठी निधी वितरीत…

  • घर पाडण्याची नोटीस मिळाल्याने केलं विष प्राशन !

    बीड- गायरान आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याची नोटीस प्रशासनाने दिल्यानंतर भारत अवचार याने विष प्राशन केल्याने खळबळ उडाली आहे. अवचार याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी आंदोलन करण्याचा इशारा रिपाई ने दिला आहे. बीड शहरातील इंदिरानगरसह विविध भागातील रहिवाशांना घरे तोडण्यासाठी नोटीस देण्यात आलेल्या आहेत. अगोदरच गरिबी आणि कर्ज काढून बांधलेले घर तोडण्याच्या…

  • नऊ वर्षात मेडिकल पूर्ण करा नाहीतर घरी बसा !

    नवी दिल्ली- मेडिकल चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आता कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. नऊ वर्षात पदवीचे शिक्षण पूर्ण न केल्यास त्या विद्यार्थ्याला पुन्हा परिक्षा देता येणार नाही.राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने जाहीर केलेल्या नियमात हे बदल अनिवार्य करण्यात आले आहेत. पहिल्या वर्षी पात्र होण्यासाठी त्यांना फक्त चार प्रयत्न मिळतील. नव्याने प्रसिद्ध झालेल्या पदवीधर वैद्यकीय…