मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शपथ घेतली.त्यांच्यासोबत छगन भुजबळ,दिलीप वळसे पाटील,हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे,धर्मराव बाबा आत्राम, यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून तर आदिती तटकरे ,अनिल पाटील आणि संजय बनसोडे यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
राज्याच्या राजकारणात रविवारी जो भूकम्प आला त्याचे हादरे सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस ला बसले.राष्ट्रवादी काँग्रेस मधील 30 ते 40 आमदारांनी भाजप सेना युतीच्या सरकारला पाठिंबा दिला.
Leave a Reply Cancel reply