Category: जग
-

भारताचा पाकिस्तान ला तगडा झटका!
नवी दिल्ली -पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान ला धडा शिकवण्याच्या दृष्टीने कठोर निर्णय घेतले आहेत.सिंधू पाणी करार रद्द करण्यासोबतच आटारी बॉर्डर सील केली असून भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे फर्मान देण्यात आले आहे. भारताने घेतलेल्या या निर्णयामुळे पाकिस्तान ची मोठी अडचण होणार आहे. अतिरेकि हल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण दलातील…
-

बजेट मधून कृषी क्षेत्राला बूस्टर!
नवी दिल्ली -यंदाच्या अर्थंसंकल्पात सामान्य जनता, नोकरदार, शेती, शिक्षण, रेल्वे, आरोग्य आणि टॅक्स स्लॅबसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्या. सकाळी निर्मला सीतारामन या सर्वप्रथम राष्ट्रपती भवनात गेल्या. याठिकाणी राष्ट्रपतींनी केंद्रीय अर्थसंकल्पा मंजुरी दिली. त्यानंतर निर्मला सीतारामन अर्थंसकल्प घेऊन संसदेत पोहोचल्या आणि त्यानंतर त्यांनी अर्थसंकल्प संसदेत मांडला.कृषी क्षेत्रासाठी या बजेट मध्ये मोठ्या घोषणा करण्यात आल्या तर बारा लाख…
-

आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी!
नवी दिल्ली -सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या आठव्या वेतन आयोगाची अंमलाबजावणी करण्याच्या शिफारसी ला मंजुरी देण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांनंतर म्हणजेच 2026 मध्ये आठवा वेतन आयोग लागू होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ होणार आगे. सरकारने नियुक्त केलेला हा आयोग सर्व राज्यांशी चर्चा करेल. तसेच कर्मचाऱ्यांशी…
-

माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांचे निधन!
नवी दिल्ली -भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. भारताचे 14 वे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग 92 वर्षांचे होते. 2004 ते 2014 असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान…
-

जगाला टाटा करून भारताचे रत्न निखळले!
मुंबई – टाटा समूहाला जगात नावलौकिक मिळवून देणारे रतन टाटा यांचे निधन झाले. वयाच्या 87 व्या वर्षी टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. १९३७ मध्ये जन्मलेले रतन हे टाटा कुटुंबातील वंशज आणि नवल टाटा यांचे पुत्र आहेत, ज्यांना नंतर टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पुत्र रतनजी टाटा यांनी दत्तक घेतले होते. ते कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि हार्वर्ड बिझनेस…
-

सोने, चांदी, मोबाईल स्वस्त, तीन लाखापर्यंत करात सूट!
नवी दिल्ली -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टॅक्स भरणाऱ्या नागरिकांना आपल्या बजेटमध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तीन लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स मधून सूट देण्यात आली आहे. बिहार, आंध्रप्रदेश या राज्यांवर हजारो कोटींची खैरात करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. प्रत्येक वर्गाच्या स्वतःच्या अपेक्षा असतात. शेतकरी, उत्पादन…
-

जम्मू,त्रिपुरा,आसाम,पश्चिम बंगाल मध्ये रेकॉर्डब्रेक मतदान !
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात देशातील 102 लोकसभा मतदारसंघात सरासरी 59 टक्के मतदान झाले.सर्वाधिक मतदान हे पश्चिम बंगाल मध्ये 77 टक्के इतके झाले आहे.आसाम,त्रिपुरा ,जम्मू काश्मीर या राज्यातही रेकॉर्ड ब्रेक मतदान झाले आहे. महाराष्ट्रात 54.85 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 77.57 टक्के तर उत्तर प्रदेशात 57.54 टक्के मतदान झाले.महाराष्ट्रात गडचिरोली, भंडारा -गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि रामटेक…
-

सोलापूर मधून राम सातपुते तर हिमाचल मधून कंगना !
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली पाचवी यादी जाहीर केली आहे,यामध्ये महाराष्ट्रातून चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.सोलापूर मधून आ राम सातपुते यांना तर अभिनेत्री कंगना रनौत हिला हिमाचल मधील मंडी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली आहे. कंगना रणौतला हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, आता कॉन्ट्रावर्सी क्वीन कंगनाही…
-

लोकसभा निवडणुकीची घोषणा !
4 जूनला होणार मतमोजणी ! महाराष्ट्रात पाच टप्यात मतदान ! नवी दिल्ली- देशातील लोकसभा निवडणूक 2024 सात टप्यात होईल.पहिला टप्पा 28 मार्च पासून सुरू होईल.19 एप्रिल ला मतदान होईल.तामिळनाडू,राजस्थान,छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि बिहार.दुसरा टप्पा 28 मार्च ते 26 एप्रिल ला मतदान होईल. 12 एप्रिल ते 7 मे दरम्यान तिसरा टप्पा यात 12 राज्यात निवडणूक होईल.चौथा…
-

देशात सीएए लागू !
नवी दिल्ली- केंद्र सरकारने सीएए कायद्याबाबत अधिसूचना जारी केली आहे.यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश मधील शरणार्थी नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. सीएए कायदा लागू झाल्यानंतर आता जे शरणार्थी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून भारतात दाखल झाले आहेत. त्यांना भारताचं नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यामध्ये मुस्लिमांशिवाय हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी या धर्माच्या लोकांचा समावेश…


