Author: Author
-
ज्याला आई कळली त्याला धर्म कळला -कबीर महाराज!
बीड -आयुष्यात ज्या व्यक्तीला आई कळली त्याला धर्म कळला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिजाऊ च्या संस्कारावर वाटचाल करत स्वराज्याची स्थापना केली असे उदगार हभप कबीर महाराज यांनी काढले. स्वर्गीय सुरेखाताई रवींद्र क्षीरसागर यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त आयोजित पंचदिनात्मक भव्य कीर्तन महोत्सवात हभप कबीर महाराज आतार यांची द्वितीय दिवसाची सेवा संपन्न झाली यावेळी ते बोलत होते करणे…
-
वाचाळ कासले डिसमिस!
बीड -गेल्या काही दिवसापासून राजकारण्यांपासून ते पोलीस दलापर्यंत अनेकांवर आरोप करून चर्चेत असलेले निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी हे आदेश काढले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेत नोकरीस असलेल्या उपनिरीक्षक रणजित कासले याने काही दिवसापासून सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ टाकून खळबळ उडवून दिली…
-
आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 चैञ कृष्ण पंचमी/गुड फ्रायडे🌸 नक्षञ… जेष्ठा🌸 वार… शुक्रवार🌼 दिनांक….. १८ एप्रिल २०२५🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१० मि.🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी…
-
मुंडे पुन्हा त्याच पदावर यावेत -महंत नामदेव शास्त्री!
शिरूर कासार -भगवान गडाच्या नारळी सप्ताहाच्या समाप्तीसाठी धनंजय मुंडे येणार होते मात्र हेलीकोप्टर ला क्लियरन्स मिळाला नाही, परंतु काळजी करण्याच कारण नाही, गड त्यांच्या पाठीशी आहेच, ते पुन्हा त्याच पदावर विराजमान व्हावेत अन समाजकार्यात सक्रिय व्हावेत अशी ईच्छा भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी व्यक्त केली. शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर येथे आयोजित 91 व्या नारळी सप्ताह…
-
वीस लाखापासून ते सत्तर लाखापर्यंत रेट!
बोगस शिक्षक भरतीमध्ये दोनशे कोटींची उलाढाल!! नागपूर -विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली सह इतर जिल्ह्यात हजारो शिक्षकांच्या बोगस भरती प्रकरणी किमान वीस लाखापासून ते सत्तर लाखापर्यंत रेट काढण्यात आला होता. या सगळ्या प्रकरणात तब्बल दोनशे कोटींपेक्षा अधिकची उलाढाल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बोगस शिक्षक भरती प्रकरणात आतापर्यंत सात अधिकाऱ्यांना अटक झाली आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली…
-
आजचे राशीभविष्य!
मेष: आज समस्यांपासून मुक्तीचा असेल. जर तुमचे कोणतेही काम बऱ्याच काळापासून प्रलंबित असेल तर तेही पूर्ण होऊ शकते. तुम्ही तुमच्या घराच्या नूतनीकरणाचा विचार करू शकता. वृषभ: तुम्ही तुमच्या आईला तिच्या जवळच्या लोकांना भेटायला घेऊन जाऊ शकता. तुमचा प्रिय व्यक्ती तुम्हाला मदत मागू शकतो. तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. मिथुन: बोलण्यावर नियंत्रण ठेवा, वादविवादाची परिस्थिती…
-
जिल्ह्यात एक हजार कोटीचे उद्योग येणार!
अंबाजोगाई होणार पुस्तकाचे गाव!! बीड- बीड जिल्ह्यात अधिक गुंतवणूक व्हावी यासाठी उद्योग विभागाने प्रयत्न करावेत तसेच मुख्यमंत्री रोजगार योजनेचे उद्दिष्ट पूर्ण होईल यासाठी काम करावे असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत केले. आज त्यांच्या उपस्थितीत 930 कोटी 11 लाख रुपयांचे करार झाले.यावेळी उद्योग तथा मराठी भाषा मंत्री सामंत यांनी अंबाजोगाई…
-
आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर 2079🚩शालिवाहन संवत् 1947🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 चैञ कृष्ण त्रितिया/संकष्टी चतुर्थी चंद्रोदय 9/51 मी🌸 नक्षञ… अनुराधा🌸 वार… बुधवार🌼 दिनांक….. 15 एप्रिल 2025🌚 राहुकाल… दुपारी 12/00 ते 01/30🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय 06/10 मि.🌘 सुर्यास्त 06/45 मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु…
-
दिवसाढवळ्या सत्तूरणे वार!माजलगावात थरार!आरोपी ठाण्यात हजर!
माजलगाव -भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी असलेल्या बाबासाहेब आगे यांच्यावर भरदिवसा सत्तूरणे सपासप वार करून त्यांची हत्या करून आरोपी नारायण फपाळ हा पोलीस ठाण्यात हजर झाला. भाजप कार्यालयाशेजारी हा थरारक प्रसंग घडल्याने एकच खळबळ उडाली. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी अनैतिक संबंधातून हा प्रकार झाल्याची चर्चा आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. माजलगाव शहरातील स्वामी…
-
थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षाना हटवण्याचे नगरसेवकांना अधिकार!
मुंबई -राज्यातील जनतेने निवडून दिलेल्या नगराध्यक्षाना पदच्युत करण्याचा अधिकार नगरसेवकांना देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. नगरसेवक बहुमताने नगराध्यक्षाना हटवू शकतात यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत गृह , महसूल, नगरविकास आणि विधी व न्याय विभागाच्या अनुषंगाने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास विभागातील सर्वाधिक 3 निर्णय घेण्यात आले…