Author: Author
-

आता अहमदनगर नव्हे अहिल्यानगर !
चौंडी- औरंगाबाद आणि उस्मानाबाद च्या नामांतराचा विषय अद्याप न्यायालयात प्रलंबित असताना सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर केल्याची घोषणा केली.चौंडी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारोंच्या साक्षीने ही घोषणा केली. नगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री…
-

आजचे राशिभविष्य !
मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीच्या शोधात जे फिरत आहेत त्यांना नातेवाईकांच्या मदतीने चांगली नोकरी मिळेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसाय पुढे नेण्याच्या प्रयत्नात यशस्वी होतील. तुमचे आरोग्य चांगले राहील. आज गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. दिवसाच्या उत्तरार्धात एखादी शुभवार्ता मिळेल ज्यामुळे घरातील वातावरण चांगले राहील. आज वेळेचा सदुपयोग करा. अपूर्ण राहिलेली कामे वेळेवर…
-

वंचितांच्या सेवेची संधी मिळाली- खा.मुंडे !
आष्टी -समाजातील वंचित-उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या सुखदुःखात एकरूप होण्याचे संस्कार आम्हाला मुंडे साहेबांनी दिले आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात दिव्यांग तपासणी शिबिर राबवताना आम्हाला वंचितांच्या सेवेची संधी मिळत आहे, ही बाब आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची असल्याची भावना खा. डॉ.प्रितम मुंडे यांनी आष्टी येथील दिव्यांग…
-

शेतकऱ्यांना दहा हजारांची मदत करा – जोशी !
मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांना दहा हजार रुपये मदत देण्याची मागणी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केल्यानंतर आता भाजपचे माजी आ श्रीकांत जोशी हे देखील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी बळीराजाला साथ देण्यासाठी तातडीने याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी जोशी यांनी केली आहे. मागील काळापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे मराठवाड्यातील शेती व्यवसाय हा नुकसानीत येत असून…
-

वीज जोडणी रखडल्याने शेतकरी हैराण !
बीड- यावर्षी पाऊस चांगला होण्याची शक्यता आहे. मान्सून दारात असताना शेतकरी मात्र वेगळ्याच चिंतेत आहे.मराठवाडा आणि विदर्भात लाखाच्या आसपास शेतकऱ्यांनी वीज जोडणी साठी अर्ज देऊन अनेक महिने उलटले तरीही महावितरण कडून जोडणीची कारवाई न झाल्याने पिकांना पाणी द्यायचे कसे या चिंतेने शेतकरी हैराण झाले आहेत. राज्यात वीज खातेदार शेतकऱ्यांची संख्या एक कोटी, ५२ लाख, ८५…
-

आजचे राशिभविष्य !
मेष (Aries) मेष राशीच्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. जे लोक नोकरी करत आहेत, त्यांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. जीवनात सुख-शांती नांदेल. कौटुंबिक कार्यक्रमात पाहुण्यांशी ओळखी वाढतील त्याचा फायदा तुम्हाला व्यवहारिक आयुष्यात नक्कीच होईल. व्यावसाय असेल तर कोणताही निर्णय घेताना काळजी घ्या, घाईगडबडीत निर्णय घेऊ नका, नाहीतर मोठं आर्थिक नुकसान…
-

शेतकऱ्यांना आता जागेवर काटा पेमेंट ! बीड बाजार समितीमध्ये आ क्षीरसागर यांचा निर्णय !!
बीड -बाजार समितीची सत्ता हातात आल्यानंतर आ संदिप क्षीरसागर यांनी प्रथमच बीट च्या वेळी हजेरी लावून शेतकऱ्यांशी संवाद साधला.या पुढे बीड बाजार समितीमध्ये दिवसातून दोनवेळा बीट होईल आणि शेतकऱ्यांना काटा पेमेंट मिळेल अशी माहिती आ क्षीरसागर यांनी दिली. शेतकरी परिवर्तन आघाडीने छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती परिवर्तनाची सुरुवात केली असून आ.संदीप क्षीरसागर यांच्या…
-

बांगर यांच्या पाठीशी परळीची ताकद- मुंडे !
पाटोदा -सहकारात मोठी कामगिरी करणाऱ्या बांगर कुटुंबाच्या पाठीशी म्हणजेच पाटोद्याच्या पाठीशी आता परळीची ताकद असणार आहे असा शब्द माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला.पाटोदा येथे सहकार महर्षी रामकृष्ण बांगर यांच्या सतराव्या वाढदिवसानिमित्त ‘सहकार महर्षी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या अभिष्टचिंतन सोहळ्याला सिनेकलावंतांसह विविध राजकीय नेते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शनिवारी या सोहळ्याला तुफान गर्दी झाल्याचे…
-

आजचे राशिभविष्य !
मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही तुमच्या घरात नवीन वस्तू खरेदी करू शकता. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. मित्रांच्या मदतीने तुम्हाला नवीन संपर्क देखील मिळतील. नोकरीत कामगिरी चांगली राहील. वरिष्ठांकडूनही शुभवार्ता ऐकायला मिळेल. कनिष्ठ आणि वरिष्ठांचे पूर्ण सहकार्यही मिळेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर थोडा वेळ घालवा. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल.…



