Author: Author
-

बीडची संचारबंदी शिथिल ! व्यापार पूर्वपदावर !
बीड- आरक्षणाच्या मुद्यावरून बीडमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनानंतर लावण्यात आलेली संचारबंदी बुधवारी पहाटे सहा वाजेपासून शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे हळूहळू व्यापार पूर्वपदावर येत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. मात्र इंटरनेट सेवा बंद असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. बीड जिल्ह्यात सोमवारी बीड,परळी,माजलगाव,वडवणी, आष्टी पाटोदा ,गेवराई या भागात दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या.अनेक राजकिय नेत्यांचे कार्यालय आणि घर…
-
बीड जिल्हा शांत !
बीड- मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सुरू असलेल्या शांततामय आंदोलनाला सोमवारी बीड जिल्ह्यात हिंसक वळण लागले.रात्री जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी संचारबंदी लागू केली.त्यानंतर रात्रीतून ऍक्शन मोडमध्ये आलेल्या पोलिसांनी 30 ते 40 जणांना अटक केली आहे.सध्या बीड जिल्हा शांत आहे.जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने शांततेचे आवाहन केले आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव,वडवणी आणि बीडमध्ये अनेक…
-

बीडमध्ये संचारबंदी !
बीड- मराठा आरक्षणाच्या विषयावरून सुरू असलेले आंदोलनाला बीडमध्ये हिंसक वळण लागले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्यासह राजकीय पक्षांची कार्यालय देखील पेटवण्यात आली मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्यामुळे स्वतः जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे रस्त्यावर उतरल्या त्यांनी बीडमध्ये संचारबंदी लागू केली आहे आरक्षणाच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यामध्ये सोमवारी सकाळपासून…
-

बीडमध्ये दगडफेक ! सुभाष रोड सह अनेक भाग बंद !
बीड- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बीड शहरांमध्ये दुपारच्या सुमारास अचानक आंदोलकांनी दगडफेक केल्यामुळे अनेक भाग बंद झाले आहे सुभाष रोड बोंडा जालना रोड या भागात शेकडो आंदोलन रस्त्यावर येऊन त्यांनी घोषणाबाजी करत दगडफेक केल्यामुळे बाजारपेठ तातडीने बंद झाली शहरात वातावरण तणावपूर्ण बनलेले असताना पोलीस मात्र रस्त्यावर नसल्याचे चित्र दिसून आले मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठवाड्यासह महाराष्ट्रात गाजत…
-

आ सोळंके यांच्या शाळा महाविद्यालयावर दगडफेक ! नगर परिषद इमारतीला लावली आग !!
बीड- शांततेत सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन उग्र झाले आहे.मनोज जरांगे यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करून आग लावल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्या शाळा ,महाविद्यालयात जाऊन दगडफेक करत तोडफोड केली. नगर परिषद कार्यालयाला देखील आग लावण्यात आली. आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठवाड्यात आंदोलन उग्र स्वरूप घेत आहे.जरांगे पाटील यांनी शांततेचे आवाहन केले असले…
-

गडाच्या महंतांचे आशीर्वाद अन मल्टिस्टेट ची भरभराट !
बीड- तुम्ही मेहनतीने कमावलेला पैसा जेवढा राष्ट्रीयीकृत बँकेत सुरक्षित आहे तेवढा कुठेच नाही,मात्र तरीही हजारो,लाखो लोक मल्टिस्टेट, पतसंस्था आणि अर्बन निधी च्या नादी लागून वाटोळे करून घेतात.या मल्टिस्टेट वाल्यानी एक नवा फंडा शोधला आहे.जिल्ह्यातील देवस्थान, गड यांच्या महाराजांना हाताशी धरायचे अन कोट्यवधी रुपयांचा धंदा करायचा असा उद्योग बीडमध्ये जोरात सुरु आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स विभागाने…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .कदाचित आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आपले संतुलन ढळू देऊ नका. अन्यथा तुम्ही गंभीर संकटात अडकाल. विशेषत: आपल्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण तो एक प्रकारचा वेडेपणाच आहे. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ खातील. आपल्या प्रियसी/प्रियकराबरोबर असताना नाटकीपणाने वागून आपल्या मूळ स्वभावात वागणुकीत बदल…
-

कँडल मार्चसाठी हजारो मराठा रस्त्यावर !
बीड- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बीडमध्ये हजारो मराठा बांधव कँडल हातात घेऊन रस्त्यावर उतरले. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, आरक्षण देत कस नाही,घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा देत बीडमध्ये हजरो मराठा बांधव रस्त्यावर उतरले होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत आनंद लुटा. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. कुटुंबातील सदस्य पाठिंबा देतील पण त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षादेखील वाढलेल्या असतील. अन्य व्यक्तीच्या नाक खुपसण्यामुळे प्रिय व्यक्तीशी असलेल्या तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमची संवाद कौशल्ये…
-

राज्यातील कृषी विक्रेत्यांचा तीन दिवस बंद !
बीड- नवीन कृषी कायद्याला कृषी विक्रेत्यांनी विरोध दर्शविला असून येत्या 2 ते 4 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील सर्व कृषी विक्रेत्यांनी बंद चे आवाहन केले आहे.कृषी कायद्यातील जाचक तरतुरी रद्द करण्याची मागणी विक्रेत्यांनी केली आहे महाराष्ट्र शासनाच्या नवीन प्रस्तावित कृषी कायदा विधेयक क्र ४०.४१,४२,४३ व ४४ मधील कृषी हिताल बाधा आणणाऱ्या जाचक नियमांना विरोध करण्यासाठी व प्रस्तावित…



