-

मागील परसेंटेज साठी ठाकर अजूनही बीडमध्येच ठाण मांडून !
सीएस नागेश चव्हाण म्हणजे मला पहा अन फुले वहा !! बीड-कोरोनाच्या काळात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या तानाजी ठाकर याची महिनाभरापूर्वी बीडवरून बदली झाली.मात्र अजूनही तो बीडमध्येच कारभार पाहतो आहे.तसेच रियाज शेख चा भाऊ नाविद हा गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत पणे स्टोर चा कारभार पाहत आहे.प्रभारी सीएस डॉ नागेश चव्हाण हे जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहेत.त्यांचा…
-

आजचे राशिभविष्य !
. ‼दैनिक राशी मंथन‼‼दि. १८ सप्टेंबर २०२३‼ मेष राशीआज तुमची प्रकृती फारशी बरी नसल्यामुळे तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करणे जड जाईल. आजच्या दिवशी चुकून ही कुणाला पैसे उधार देऊ नका आणि जर देणे खूपच गरजेचे असेल तर, देणाऱ्याकडून लिखित स्वरूपात लिहून घ्या की, तो पैसे परत केव्हा करेल. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार…
-

आजचे राशिभविष्य !
.‼दैनिक राशी मंथन‼.दिनांक १७ सप्टेंबर २०२३ मेष राशी .देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा, त्यातून तुम्हाला मन:शांती लाभेल. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील आणि तुमचा मित्रपरिवार विस्तारेल. प्रणयराधना तुमच्या हृदयावर राज्य करील. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. आपल्या…
-

साठ हजार कोटींच्या योजनांची घोषणा !
छत्रपती संभाजीनगर- मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल 60 हजार कोटींच्या योजनांची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. तब्बल सात वर्षानंतर छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीस 29 मंत्री उपस्थित होते. यावेळी मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी 14 हजार कोटी रुपयांची तरतूद…
-

आजचे राशिभविष्य !
‼ दैनिक राशी मंथन‼ ‼दिनांक १६ सप्टेंबर २०२३‼ मेष राशी .सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. घरातील कुणी सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतीत राहू शकतात. तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचा लवमेट तुमच्या गोष्टींना समजू शकत नाही…
-

अगोदर काम केले अन आता प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेचा डाव !
स्वच्छ भारत मिशनकडे पाठक यांनी लक्ष घालावे !! बीड- जिल्हा परिषदेच्या अनेक सुरस कथा अजित पवार यांच्या बदलीनंतर उघडकीस येत आहेत.स्वच्छ भारत मिशन योजनेच्या कार्यालयाच्या दुरुस्तीवर तब्बल सात लाखाचा खर्च महिनाभरापूर्वी करण्यात आला. मात्र याची तांत्रिक मान्यता आता घेतली गेली आहे.या खर्चाला मान्यता देण्याच्या पत्रावर तत्कालीन सीईओ पवार यांच्या डुप्लिकेट सह्या केल्याची देखील माहिती आहे.या…



