Tag: #beednewsandview
-
मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र खंडपीठ!
नवी दिल्ली -मराठा आरक्षणाच्या विषयावर दाखल याचिकांना लवकर निकाली काढण्यासाठी स्वतंत्र खंडपीठ स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांनी दिले. सरन्यायाधीश बी. आर .गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या द्विपीठासमोर ही सुनावणी झाली. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय SCBC प्रवर्गातंर्गत वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणाला आव्हान देण्यात आलेल्या…
-
बोगस शिक्षक भरती करणाऱ्या संस्थाचालकांवर गुन्हे दाखल?
बीड -नागपूर येथील शिक्षक भरती प्रकरणात ज्या ज्या शाळांचा समावेश आहे, त्या त्या संस्था चालकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या प्रकरणाचा तपास लवकरच एस आय टी कडे जाणार असून त्यानंतर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. या सगळ्यानंतर मराठवाडा आणि विशेषतः बीड जिल्ह्यातील संस्थाचालकांवर देखील गंडातर येणार आहे. २०१४ पासून ज्या शाळांनी शिक्षकांच्या…
-
बोगसगिरी खपवून घेणार नाही -आ क्षीरसागर!
बोगस कामांचा आ क्षीरसागरांकडून पर्दाफाश! बीड – बीड विधानसभा मतदारसंघात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच नरेगाच्या अंतर्गत अनेक निकृष्ट दर्जाची आणि बोगस कामे झाली आहेत. शासकीय अधिकारी यांच्याशी संगनमत करून अनेकांनी यामध्ये मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. या सर्व प्रकरणांचे आता आ.संदीप क्षीरसागर यांनी पोस्टमार्टम करायला सुरुवात केली आहे, म्हणजेच झालेल्या कामांची स्वतः…
-
राज्यात नवे वाळू धोरण!
मुंबई -राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृत्रिम सॅन्ड अर्थात वाळू विक्रीच्या धोरणाला मंजुरी देण्यात आली. यापुढे प्रत्येक जिल्ह्यात 50 व्यक्ती किंवा संस्थांना एम सॅन्ड युनिट स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आता प्रत्येक जिल्ह्यात ५० व्यक्ती/ संस्थांना एम-सँड युनिट स्थापन करण्यासाठी उद्योगविभाग सवलत देण्यात येणार आहे. तसेच एम-सँड तयार करणार्या युनिटला २०० रुपये…
-
पाणी आणि रक्त सोबत वाहू शकत नाही -मोदींचा पाकला सज्जड दम!
नवी दिल्ली -पहलगाम हल्यानंतर भारताने पाकिस्तान वर केलेला हल्ला आणि त्यानंतर झालेली युद्धबंदी या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. यापुढे पाकिस्तानच्या अन्वस्त्र धमकीला घाबरणार नाही तसेच पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकतं नाही असा ईशारा मोदी यांनी दिला. यापुढे पाकिस्तानच्या अणवस्त्रांच्या धमकीला घाबरणार नाही, त्याच्यावर जोरदार कारवाई होणार असल्याचा इशाराही नरेंद्र मोदी…
-
भारताच्या हल्यात पाकचे मोठे नुकसान!
नवी दिल्ली -भारत पाकिस्तान दरम्यान 7 ते 11 में दरम्यान जे युद्ध झाले त्यात पाकिस्तान चे अतोनात नुकसान झाले असल्याचे पुरावे भारताने दिले आहेत. तिन्ही दलाच्या प्रमुखांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. ७ मे रोजी दहशतवाद्यांवर हल्ला केला, पण पाकिस्तानी सैन्याने तो स्वतःचा लढा बनवला. म्हणूनच आम्हाला प्रतिसाद द्यावा लागला, असं एअर मार्शल…
-
युद्धबंदीची घोषणा!यापुढे अतिरेकी कारवाई झाल्यास युद्ध समजलं जाणार!
नवी दिल्ली -पहलगाम अतिरेकी हल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरु झालेले युद्ध अखेर थांबले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी hi माहिती एक्स वरून दिली. त्यानंतर भारताच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबत अधिकृत घोषणा केली. यापुढे भारतात कोणत्याही प्रकारे अतिरेकी कारवाई झाल्यास ते युद्ध समजले जाईल असेही भारताने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानचे डीजीएमओ यांनी आज दुपारी ३:३५…
-
आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 वैशाख शुक्ल त्रयोदशी🌸 नक्षत्र… चित्रा🌸 वार.. शनिवार🌼 दिनांक….. १० मे २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०५/५३ मि.🌘 सुर्यास्त ०६/५४ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 मेष राशी .आपल्या…
-
पाण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा नगर परिषदेवर मोर्चा!
बीड -राज्यात सत्तेत असलेल्या आणि ज्यांच्या हाती अर्थ खात्याच्या चाव्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपच्या वतीने आज पाण्यासाठी नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा काढणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी जर आपल्या नेत्याकडे वीज जोडणीसाठीचे पैसे मागितले असते तर आजपर्यंत दररोज बीड वासियांना पाणी मिळाले असते अशी चर्चा या मोर्चा नंतर सुरु झाली आहे….
-
आयपीएल स्थगित!
नवी दिल्ली -भारत पाकिस्तान मधील वाढता तणाव आणि युद्धजन्य परिस्थिती मुळे आयपीएल चे उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय बिसिसीआय ने घेतला आहे. आता आजपासून आयपीएल १८ च्या हंगामातील एकही सामना खेळवला जाणार नाही. बीसीसीआयने अधिकृत माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या या निर्णानंतर जपासून आयपीएल १८ (IPL) च्या हंगामातील एकही सामना खेळवला जाणार नाही. बीसीसीआयने अधिकृत माहिती…