News & View

ताज्या घडामोडी

Category: महाराष्ट्र

  • बोगस शिक्षक प्रकारणाची न्यायालयीन चौकशी होणार!

    बोगस शिक्षक प्रकारणाची न्यायालयीन चौकशी होणार!

    शिक्षकांचे एरियर्स सहकारी बँकातून विड्रॉल! बीड – नागपूर येथील बोगस शिक्षक भरती प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर राज्य सरकारने 2012 ते 2019 या काळात राज्यात झालेल्या भरतीची चौकशी सुरु केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संपूर्ण प्रकारणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी केली आहे….

  • राज्यात नवे वाळू धोरण!

    राज्यात नवे वाळू धोरण!

    मुंबई -राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृत्रिम सॅन्ड अर्थात वाळू विक्रीच्या धोरणाला मंजुरी देण्यात आली. यापुढे प्रत्येक जिल्ह्यात 50 व्यक्ती किंवा संस्थांना एम सॅन्ड युनिट स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आता प्रत्येक जिल्ह्यात ५० व्यक्ती/ संस्थांना एम-सँड युनिट स्थापन करण्यासाठी उद्योगविभाग सवलत देण्यात येणार आहे. तसेच एम-सँड तयार करणार्‍या युनिटला २०० रुपये…

  • टोलमाफी ते पीकविमा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय!

    टोलमाफी ते पीकविमा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय!

    मुंबई -राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी महत्वाचे निर्णय घेण्यात आले. इलेक्ट्रिक वाहनाना टोलमाफी पासून ते पीकविमा योजनेतील बदलाबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सरकारने मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुधारित पीकविमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच सरकारने ईलेक्ट्रिक व्हेइकल्सचा वापर वाढावा यासाठी काही पावलं उचलली आहेत. सरकारच्या नव्या निर्णयाअंतर्गत इलेक्ट्रिक व्हेइकल्सना काही टोलनाक्यांवर टोलमाफी दिली जाणार आहे….

  • शिक्षक घोटाळ्यात ईडी ची एन्ट्री!संस्थाचालकांचे धाबे दनानले!

    शिक्षक घोटाळ्यात ईडी ची एन्ट्री!संस्थाचालकांचे धाबे दनानले!

    नागपूर -नागपूर विभागात उघडकीस आलेल्या शिक्षक भरती घोटाळ्यात आता सक्त वसुली सांचालनालय अर्थात ईडी ची एन्ट्री झाली आहे. हजारो कोटी रुपयांच्या या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी सरकारी एस आय टी ची स्थापना करण्याचा विचार करत आहे. अशावेळी ईडी ची एन्ट्री झाल्याने संस्थाचालक यांचे धाबे दनाणले आहेत. नागपूर जिल्ह्यात बोगस शालार्थ आय डी च्या माध्यमातून तब्बल 580…

  • वीस लाखापासून ते सत्तर लाखापर्यंत रेट!

    वीस लाखापासून ते सत्तर लाखापर्यंत रेट!

    बोगस शिक्षक भरतीमध्ये दोनशे कोटींची उलाढाल!! नागपूर -विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली सह इतर जिल्ह्यात हजारो शिक्षकांच्या बोगस भरती प्रकरणी किमान वीस लाखापासून ते सत्तर लाखापर्यंत रेट काढण्यात आला होता. या सगळ्या प्रकरणात तब्बल दोनशे कोटींपेक्षा अधिकची उलाढाल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बोगस शिक्षक भरती प्रकरणात आतापर्यंत सात अधिकाऱ्यांना अटक झाली आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली…

  • थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षाना हटवण्याचे नगरसेवकांना अधिकार!

    थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षाना हटवण्याचे नगरसेवकांना अधिकार!

    मुंबई -राज्यातील जनतेने निवडून दिलेल्या नगराध्यक्षाना पदच्युत करण्याचा अधिकार नगरसेवकांना देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. नगरसेवक बहुमताने नगराध्यक्षाना हटवू शकतात यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत गृह , महसूल, नगरविकास आणि विधी व न्याय विभागाच्या अनुषंगाने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास विभागातील सर्वाधिक 3 निर्णय घेण्यात आले…

  • अगोदर नियुक्ती नंतर पगार!नागपूरचा बोगस भरती पॅटर्न बीडमध्ये!

    अगोदर नियुक्ती नंतर पगार!नागपूरचा बोगस भरती पॅटर्न बीडमध्ये!

    बीड -शासनाने नोकर भरतीवर बंदी घातलेली असताना अगोदर नियुक्ती दिल्याचे दाखवायचे अन नंतर पगार चालू करायचा असा प्रकार नागपूर मध्ये बोगस शिक्षक भरतीमध्ये झाल्याचे उघडकीस आले. सेम टू सेम अशीच पद्धत बीड जिल्ह्यात देखील अवलंबिली गेली आहे. जवळपास एक हजार पेक्षा जास्तच शिक्षकांची नियुक्ती बोगस पद्धतीने केली गेली आहे. त्यामुळे 2012 ते 2024 या काळात…

  • परळी रेल्वे स्टेशन पुनर्विकासासाठी 25 कोटी!

    परळी रेल्वे स्टेशन पुनर्विकासासाठी 25 कोटी!

    मुंबई-विदर्भातील गोंदिया ते बल्हारशाह या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी ४,८१९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सोबतच बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील रेल्वे स्थानकासह राज्यातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.विश्व वारसा स्थळ म्हणून घोषित असलेल्या मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा देखील यात समावेश आहे. पुनर्गस होणाऱ्या रेल्वेस्थानकांमध्ये छत्रपती संभाजी नगर रेल्वे स्थानक तसेच…

  • सरकारी वाळू धोरणात बदल!

    सरकारी वाळू धोरणात बदल!

    मुंबई -पूर्वीचे वाळू डेपो चे धोरण बदल करत मंत्रिमंडळाने नवे वाळू धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापुढे सरकारी कामकाजासाठी कृत्रिम वाळू वापरण्यात येईल तसेच घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मोफत देण्यात येईल. राज्य मंत्रिमंडळ वैठकीत हे निर्णय घेण्यात आले. आता राज्यभरातील घरकुलांसाठी 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू मिळणार आहे. तसेच शिंधी समाजाला त्यांची घरे आणि व्यावसायिक…

  • माफियांना मातीत घालणार!कोणाच्याही पाया पडू नका -अजित पवार!

    माफियांना मातीत घालणार!कोणाच्याही पाया पडू नका -अजित पवार!

    बीड -वाळू माफिया, रेती माफिया, भूखंड माफिया यांना मातीत घातल्याशिवाय शांत बसणार नाही असा ईशारा देतानाच कोणाच्याही पाया पडू नका, पाया पडण्यासारखे लोक राहिले नाहीत असा म्हणत उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. बीडच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाट्यगृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले. बीडमध्ये वाळू…