Category: देश-विदेश
-
मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र खंडपीठ!
नवी दिल्ली -मराठा आरक्षणाच्या विषयावर दाखल याचिकांना लवकर निकाली काढण्यासाठी स्वतंत्र खंडपीठ स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांनी दिले. सरन्यायाधीश बी. आर .गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या द्विपीठासमोर ही सुनावणी झाली. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय SCBC प्रवर्गातंर्गत वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणाला आव्हान देण्यात आलेल्या…
-
पाणी आणि रक्त सोबत वाहू शकत नाही -मोदींचा पाकला सज्जड दम!
नवी दिल्ली -पहलगाम हल्यानंतर भारताने पाकिस्तान वर केलेला हल्ला आणि त्यानंतर झालेली युद्धबंदी या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. यापुढे पाकिस्तानच्या अन्वस्त्र धमकीला घाबरणार नाही तसेच पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकतं नाही असा ईशारा मोदी यांनी दिला. यापुढे पाकिस्तानच्या अणवस्त्रांच्या धमकीला घाबरणार नाही, त्याच्यावर जोरदार कारवाई होणार असल्याचा इशाराही नरेंद्र मोदी…
-
भारताच्या हल्यात पाकचे मोठे नुकसान!
नवी दिल्ली -भारत पाकिस्तान दरम्यान 7 ते 11 में दरम्यान जे युद्ध झाले त्यात पाकिस्तान चे अतोनात नुकसान झाले असल्याचे पुरावे भारताने दिले आहेत. तिन्ही दलाच्या प्रमुखांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. ७ मे रोजी दहशतवाद्यांवर हल्ला केला, पण पाकिस्तानी सैन्याने तो स्वतःचा लढा बनवला. म्हणूनच आम्हाला प्रतिसाद द्यावा लागला, असं एअर मार्शल…
-
युद्धबंदीची घोषणा!यापुढे अतिरेकी कारवाई झाल्यास युद्ध समजलं जाणार!
नवी दिल्ली -पहलगाम अतिरेकी हल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरु झालेले युद्ध अखेर थांबले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी hi माहिती एक्स वरून दिली. त्यानंतर भारताच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबत अधिकृत घोषणा केली. यापुढे भारतात कोणत्याही प्रकारे अतिरेकी कारवाई झाल्यास ते युद्ध समजले जाईल असेही भारताने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानचे डीजीएमओ यांनी आज दुपारी ३:३५…
-
भारताचा पाकिस्तानवर हल्ला!पन्नास ठिकाणी ड्रोन अटॅक!
नवी दिल्ली -ऑपरेशन सिंदूर नंतर भारतावर आक्रमन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तान ला भारताने चांगलीच अद्दल घडवली आहे. तब्बल पन्नास ठिकाणी ड्रोन ने हल्ला करून भारताने पाकची रडार यंत्रणा उध्वस्त केली आहे. पाकिस्तानने पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भारतीय वायूदलाने ड्रोनचा वापर करुन थेट पाकिस्तानच्या हवाई सुरक्षा यंत्रणेवरच…
-
भारताने का निवडली हीच नऊ ठिकाण!
नवी दिल्ली -पहलगाम हल्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनी भारताने 7 में रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान मधील ऐकून नऊ अतिरेकी ठिकाणावर ऑपरेशन सिंदूर राबवले. अझहर मसूद याच्यासह लष्कर ए तयबा, जैश ए मसूद या अतिरेकी संघटनाचे कंबरडे मोडले. नेमकी हीच नऊ ठिकाण का निवडण्यात आली असा प्रश्न सर्वाना पडला असेल. चला जाणून…
-
एअर स्ट्राईक हल्यात मसूदचे कुटुंब ठार!
नवी दिल्ली -भारताने रात्री केलेल्या एअर स्ट्राईक मध्ये कुख्यात दहशतवादी अझहर मसूद याच्या कुटुंबातील भाऊ,बहिणीसह चौदा जणांचा खात्मा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत नक्कीच मोठी कारवाई करेल याची कल्पना असताना भारतीय सैन्यानं अचूक वेळ साधत…
-
भारताचा पाकिस्तान मध्ये घुसून हल्ला!
नवी दिल्ली -पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा(Pahalgam Terror Attack) भारतीय लष्कराने बदला घेतला आहे. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे, ज्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली…
-
पुढील आठवड्यात नोटिफिकेशन, चार महिन्यात निवडणूक!
नवी दिल्ली -राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुढील. चार महिन्यात घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पुढील आठवड्यात याबाबतचे नोटिफिकेशन काढण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या चार पाच वर्षांपासून सुरु असलेले प्रशासक राज संपुष्टात येणार आहे. स्थानिक. स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झालेल्या नसल्याने गेल्या चार पाच वर्षांपासून महापालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत,…
-
देशात होणार जातीय जनगणना!शेतकऱ्यांच्या उसाला वाढीव एफआरपी!!
नवी दिल्ली -भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाचे ढग दाटून आलेले असताना केंद्र सरकारने अचानक देशात येत्या काळात होणाऱ्या जनगणने मध्ये जात निहाय जनगणना करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला. त्या सोबतच शेतकऱ्यांच्या उसाला वाढीव एफआरपी देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीतील…