Category: महत्त्वाच्या
-
आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 भाद्रपद शुक्ल द्बितिया / वराह जयंती🌸 नक्षत्र… उत्तरा फाल्गुनी🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. २५ आँगस्ट २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/०६ मि.🌘 सुर्यास्त ०६/५० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु…
-

रुजू रिपोर्ट गहाळ झाल्याने शिक्षक हैराण!
बीड -बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नेमण्यात आलेल्या एस आयटी ने 2012 ते 2025 या काळात नियुक्ती दिलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कागदपत्रे 30 ऑगस्ट पर्यंत अपडेट करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हजारो शिक्षकांचे रुजू रिपोर्ट शाळेत सापडत नसल्याने हे शिक्षक हैराण झाले आहेत. त्या काळातील मुख्याध्यापक यांना शोधून त्यांच्या जुन्या तारखेत सह्या घेण्याचे उद्योग…
-

शाखा अभियंत्याकडे कार्यकारी अभियंत्याचा चार्ज!
दादा पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात अधिकाऱ्यांचा सावळागोंधळ! बीड -राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यात प्रशासनात अधिकाऱ्यांची वाणवा निर्माण झाली आहे. अक्षरशः एका शाखा अभियंत्याकडे कार्यकारी अभियंत्याचा पदभार देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. बीड जिल्हा परिषदेत बहुतांश कर्मचारी अतिरिक्त कार्यभार सांभाळत असल्याने सगळाच सावळागोंधळ निर्माण झाला आहे. राज्याचे…
-

शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षेतखाली एस आय टी गठीत!
अब तेरा क्या होगा नाना! बीड – राज्यभर गाजत असलेल्या बोगस शालार्थ आयडी आणि शिक्षक भरती प्रकरणात राज्य सरकारने पुण्याचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली स्पेशल यासाठी गठीत केली असून या निर्णयामुळे संस्थाचालक बोगस शिक्षक आणि शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी, उपसंचालक यांचे धाबे दणाणले आहेत. कितीही तक्रारी झाल्या आणि बातम्या आल्या तरीही आम्ही सगळं मॅनेज करू शकतो…
-

वृक्ष लागवड म्हणजे थुक्याला थुका लावण्याचा उद्योग!
तुतीची सात लाख झाडे लावून दादा कसलं वृक्षारोपण करणारं! दादा धन्यवाद, तुमच्यामुळे आम्हाला कळलं कि तुती सुद्धा वृक्ष आहे! बीड – शासनाच्या योजना कागदावर कशा राबवायच्या याचा मूर्तीमंत उदाहरण बीडमध्ये पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी बीड जिल्ह्यात तीस लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे मात्र यामध्ये सात लाख वृक्ष ही…
-

कागदपत्र अपलोड करा अन्यथा कारवाई!
बोगस शिक्षक आणि संस्थाचालकांना धडकी! बीड -बोगस शिक्षक भरती प्रकरणात दोषी असलेल्या शिक्षक आणि संस्थाचालकांना धडकी भरवणारा आदेश शिक्षण आयुक्त यांनी काढला आहे. 2012 ते 2025 या काळात भरती झालेल्या सर्व शिक्षक, कर्मचारी यांची कागदपत्र अपलोड करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. कागदपत्र अपलोड न केल्यास कारवाई केली जाईल असा ईशारा सचिन्द्र प्रताप सिंग यांनी दिला…
-

चंद्रकांत दादा, क्षीरसागर, मुंडे, दानवे यांच्या कॉलेजवर कारवाई!
छत्रपती संभाजीनगर -राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे, रावसाहेब दानवे यांच्यासह मराठवाड्यातील अनेक शिक्षण सम्राटाना मराठवाडा विद्यापीठाने जोरदार धक्का दिला आहे. चार जिल्ह्यातील तब्बल 113 महाविद्यालय मधील प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठाणे दिले आहेत. बोगस प्राध्यापक भरती, वेतन न देणे आणि अन्य असुविधा च्या कारणामुळे ही…
-

धनंजय मुंडेना न्यायालयाचा दिलासा!
मुंबई –तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेती पूरक साहित्य खरेदी साठी राबवलेल्या विशेष कृती आराखड्यांतर्गत कृषी साहित्याच्या थेट खरेदी व वितरणाच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवले असून, यास विरोध करणाऱ्या दोन्ही याचिका फेटाळल्या आहेत. न्यायमूर्ती आलोक आराधे व संदीप व्ही. मर्णे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. तत्कालीन कृषिमंत्री धनंजय…
-

शालार्थ आयडी घोटाळा म्हणजे शासनाला लुटण्याचा प्रकार!
स्पेशल एस आय टी कडून राज्यभरात चौकशी -मुख्यमंत्री! मुंबई – बोगस शालार्थ आयडी तयार करून नागपूर सहित विदर्भात बोगस शिक्षकांची भरती करण्याचा प्रकार म्हणजे मोठे पाप आहे हा शासनाला लुबाडण्याचा आणि फसवण्याचा प्रकार असून राज्यभरात इतरही ठिकाणी अशा पद्धतीने बोगस शिक्षक भरती झाल्याच्या तक्रारी आहेत त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी स्पेशल एसआयटी ची स्थापना…
-

शिवसेना -मनसे एकत्रिकरणाची घोषणा!
मुंबई -मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेल्या राज आणि उद्धव ठाकरे यांनी आगामी काळासाठी एकत्रच कामं करण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. अनाजी पंतांनी आमच्या दोघांतील अंतरपाट दूर केला आहे. आता यापुढे आम्ही दोघ मिळून मराठी माणसाच्या हक्कासाठी लढा देऊ असे म्हटलं. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आम्हाला एकत्र आणण बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीस…


