Tag: #beedcity
-
शिक्षक भरती घोटाळ्यात शिक्षण मंडळाच्या अध्यक्षाना अटक!
नागपूर -बोगस शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आणणारे विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांनाच या प्रकरणात अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. नागपूर प्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक भरती घोटाळा झाला असून याची देखील चौकशी सुरु झाल्याने संस्थाचालकांचे धाबे दनानले आहेत. नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन…
-
महाजन वाडी येथे गोळीबारात एक ठार?
बीड तालुक्यातील महाजन वाडी येथे पवनचक्की प्रकल्पावर चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांवर सिक्युरिटी काढणे केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिकृत माहिती लवकरच हाती येईल. महाजन वाडी येथे असलेल्या पवनचक्की प्रकल्पावर काही अज्ञात लोकांनी चोरी करण्याच्या उद्देशाने हातात लाट्या-काठ्या आणि तलवारी घेऊन हल्ला चढवला…
-
राज्याच्या राजकारणात भूकंप!
शरद पवारांचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बॅनरमुळे एकत्रिकरणावर शिक्कामोर्तब! बीड – अडीच वर्षांपूर्वी वेगळे झालेले आणि मागील महिनाभरापासून एकत्रिकरणाची चर्चा सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे जाहिर आभार मानले आहेत. बीड शहराच्या वेगवेगळ्या भागात आ क्षीरसागर यांनी लावलेले बॅनर चर्चेचा विषय ठरले…
-
नागनाथ शिंदे, फुलारीनी केला पाचशे कोटींचा घोटाळा!
शिक्षण आयुक्तांचे चौकशीचे आदेश! संस्थाचालकांवर देखील होणार कारवाई! बीड -बीड जिल्ह्यात 2012 ते 2019 आणि गेल्या तीन वर्षात देखील मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षक आणि कर्मचारी भरती करण्यात आली. न्यूज अँड व्यूज ने याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. काही संस्थाचालकांनी उपसंचालक कार्यालयापासून ते मंत्रालय पर्यंत फिल्डिंग लावली. मात्र बकरे कि माँ कब तक दुवा मांगेगी या पद्धतीने…
-
आदित्य, तुलसी, वसंतराव काळे सहित 233 महाविद्यालयांना प्रवेश बंदी!
बीड -बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून संलग्नित असलेल्या 233 महाविद्यालयांना 2025- 26 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला निर्बंध घालण्यात आलेले असून या महाविद्यालयांनी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश देऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत यामुळे संलग्निकरण यादीतील 484 महाविद्यालयापैकी 233 महाविद्यालयात या नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही.विद्यापीठाकडून महाविद्यालयावर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शैक्षणिक…
-
बिंदूसरा स्वछतेसाठी आ क्षीरसागर यांच्याकडून पंचवीस लाखाचा निधी!
बीड -जिल्हा प्रशासनाने बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदूसरा नदी पात्राची स्वछता आणि सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा शुभारंभ बीडचे आ संदीप क्षीरसागर आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते झाला. यावेळी आ क्षीरसागर यांनी या कामासाठी आपल्या निधीतून पंचवीस लाख रुपयांची तरतूद केली. बीड शहरातून जाणाऱ्या बिंदू बिंदुसरा नदीपात्रात स्वच्छता आणि खोली करण्याच्या कामाचा आमदार संदीप…
-
बांधकाम विभागातील लाचखोर जेरबंद!
बीड -मजूर संस्थेचे नूतनिकरण करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्र 2 मधील वरिष्ठ लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले. कृष्णा मुंडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. बेलगाव येथील तक्रारदार यांच्या मजूर संस्थेचे नूतनिकरण करून अ वर्ग वर्गीकरण करण्यासाठी बीडच्या सार्वजनिक बांधकामं विभाग क्र 2 मधील वरिष्ठ लिपिक कृष्णा वसुदेव…
-
थर्मल च्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीस मान्यता!
धनंजय मुंडेंच्या मागणीस अजित पवारांचा ग्रीन सिग्नल! परळी – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या परळी दौऱ्यात धनंजय मुंडे यांच्या एका महत्त्वाच्या मागणीला यश आले आहे. परळी येथील जुन्या औष्णिक विद्युत केंद्राच्या जागेत बंद असलेल्या संच क्रमांक १ ते ५ च्या जागेत नवीन मेगा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे यासह नवीन थर्मल मध्ये प्रस्तावित संच क्रमांक…
-
गुळभीले दांपत्याचा आदर्श निर्णय!
बीड -राष्ट्र्पती पुरस्कार प्राप्त पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत गुळभीले आणि त्यांच्या पत्नी नीता गुळभीले या दोघा पती पत्नीने आपला एक महिन्याचा पगार पंतप्रधान रिलीफ फंडासाठी देत एक आदर्श निर्माण केला आहे. ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून प्रेरणा घेत पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली गुळभीले दांपत्याने हा निर्णय घेतल्याने त्यांचे कौतुक होतं आहे. मागील आठवड्यात भारत पाकिस्तान…
-
बोगस शिक्षक प्रकारणाची न्यायालयीन चौकशी होणार!
शिक्षकांचे एरियर्स सहकारी बँकातून विड्रॉल! बीड – नागपूर येथील बोगस शिक्षक भरती प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर राज्य सरकारने 2012 ते 2019 या काळात राज्यात झालेल्या भरतीची चौकशी सुरु केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संपूर्ण प्रकारणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी केली आहे….