Tag: #beedcity
-
बीड जिल्हा रुग्णालयात नर्सिंगच्या नव्या अभ्यासक्रमांस मान्यता!
बीड – महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत २० विद्यार्थी प्रवेश क्षमता असेलला केवळ जे.जे.रुग्णायालय मुंबई येथे उपलब्ध असलेला नर्सिंग क्षेत्रातील ‘पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पेडियाट्रिक नर्सिंग’ आ.संदीप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे ३० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचा अभ्यासक्रम आता बीड जिल्हा रुग्णायालात उपलब्ध होणार आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील परिचर्या प्रशिक्षण केंद्रात हा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी शासनाकडून मान्यता मिळाली आहे….
-
देशमुख मर्डर प्रकरणात उज्वल निकम यांची नियुक्ती!
मुंबई -केज तालुक्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नियुक्ती करण्याबाबत शब्द दिला होता. विशेष सरकारी वकील म्हणून उज्जवल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आपल्या सात मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन…
-
वाळू माफियांच्या मालमत्तेवर बोजा!जिल्हाधिकारी पाठक यांचा दणका!!
बीड – बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी वाळू माफियांना जोरदार दणका दिला आहे. जिल्ह्यातील तब्बल 38 ते 40 वाळू माफियांनी गेल्या दोन तीन महिन्यात गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी तब्बल 80 कोटिपेक्षा अधिकारी रकमेचा दंड केला आहे. दंड न भरल्यास संबंधित वाळू माफियांच्या स्थावर मालमत्तेवर बोजा टाकण्यात आला आहे. त्यानुसार बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके…
-
परळीत पशुवैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी!
मुंबई -राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी झालेल्या बैठकीत परळी आणि बारामती येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी दिली. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यामुळे तब्बल 566 कोटी रुपयांच्या या महाविद्यालयास सरकारने मंजुरी दिली आहे. पुणे, ठाणे, परळी, बारामती आणि बीडसाठी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीत कोण कोणते निर्णय घेतले ? 1) पौड, ता. मुळशी, जिल्हा पुणे…
-
बीडचे जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांना कैद करण्याचे आदेश!
बीड -जमिनीचा थकीत मावेजा न दिल्या प्रकरणी बीडचे जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना कैद करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने खळबळ माजली आहे. तक्रारदार राजेश पोकळे यांची जमीन शासनाने संपादित केली होती. त्यापोटी त्यांना 2018 साली 13 लाख 19 हजार रुपये मावेजा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र शासकीय दप्तरं दिरंगाई मुळे तक्रादाराला मावेजा…
-
भारताचा विराट विजय!
दुबई -आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तान चा सहा विकेटनी धुव्वा उडवला. विराट कोहलीच्या खेळीने भारताने 242धावांचे लक्ष्य सहज पार केले. 242 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताच्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने जोरदार सुरवात केली. रोहित 31 धावावर बाद झाला.त्यानंतर विराट कोहलीनं डावाची जबाबदारी खांद्यावर घेतली. त्यानं संयमाने फलंदाजी करत…
-
अंगणवाडी सेविकांसाठी अर्ज करताना या चुका टाळा!
मुंबई -राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागान अंगणावाडी सेविक तसेच अंगणवाडी मदतीन पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 5639 अंगणवाडी सेविका पदांसाठी तसेच 13243 अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल. याच पार्श्वभूमीवर अर्ज करण्याच्या अटी काय आहेत? वयाची मर्यादा काय असावी? असे वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत….
-
जिल्हा परिषदेचे सिइओ जिवने यांची परीक्षा केंद्रावर धडक!
बीड-माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी 2025 पासून बीड जिल्ह्यात सुरू असून शुक्रवारी मराठीच्या पहिल्याच पेपरला बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी बीड शहरातील विविध केंद्रांना भेट देऊन मराठी विषयाचे पेपर ला कॉपी करताना एका विद्यार्थ्याला रेस्ट तिकीट केले आहे . पासून बीड…
-
मंत्र्यांच्या बैठकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईला जायची गरज नाही!
मुंबई -राज्यातील कोणत्याही मंत्र्याला यापुढे कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याला मंत्रालयात बैठकीसाठी बोलवायचे असल्यास महसूल विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. शक्यतो जिल्हाधिकारी यांना मंत्रालयात बोलावणे टाळून व्हिसी द्वारे बैठक घ्यावी असे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे बैठकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार हातातले काम सोडून मुंबईला जावे लागणे टळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने शासनाने जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीबाबत परिपत्रक जारी केले. त्यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री…
-
अर्धवट माहितीवर आरोप करणाऱ्या दमानियाविरुद्ध खटला दाखल करणार -मुंडे!
मुंबई – स्प्रे पंप, सोलर लाईट ट्रॅप इत्यादी वस्तू खरेदी करण्यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी पत्र देऊन जीआर काढायला लावला, मंत्रिमंडळ बैठकीत त्याआधी कोणताही निर्णय झाला नव्हता, अंजली दमानिया यांनी केलेला हा दावा संपूर्णपणे चुकीचा आणि खोटा आहे. अंजली दमानिया ह्या सुरुवातीपासून अर्धवट ज्ञानाच्या आणि अपुऱ्या माहितीच्या आधारे चुकीचे व खोटे आरोप करून मीडिया ट्रायल चालवत…