News & View

ताज्या घडामोडी

Tag: #beed

  • आयपीएल स्थगित!

    आयपीएल स्थगित!

    नवी दिल्ली -भारत पाकिस्तान मधील वाढता तणाव आणि युद्धजन्य परिस्थिती मुळे आयपीएल चे उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय बिसिसीआय ने घेतला आहे. आता आजपासून आयपीएल १८ च्या हंगामातील एकही सामना खेळवला जाणार नाही. बीसीसीआयने अधिकृत माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या या निर्णानंतर जपासून आयपीएल १८ (IPL) च्या हंगामातील एकही सामना खेळवला जाणार नाही. बीसीसीआयने अधिकृत माहिती…

  • भारताचा पाकिस्तानवर हल्ला!पन्नास ठिकाणी ड्रोन अटॅक!

    भारताचा पाकिस्तानवर हल्ला!पन्नास ठिकाणी ड्रोन अटॅक!

    नवी दिल्ली -ऑपरेशन सिंदूर नंतर भारतावर आक्रमन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तान ला भारताने चांगलीच अद्दल घडवली आहे. तब्बल पन्नास ठिकाणी ड्रोन ने हल्ला करून भारताने पाकची रडार यंत्रणा उध्वस्त केली आहे. पाकिस्तानने पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भारतीय वायूदलाने ड्रोनचा वापर करुन थेट पाकिस्तानच्या हवाई सुरक्षा यंत्रणेवरच…

  • शहर स्वछतेबाबत आ क्षीरसागर यांची जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक!

    शहर स्वछतेबाबत आ क्षीरसागर यांची जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक!

    बीड – पावसाळ्याच्या पूर्वी शहरातील नालेसफाई, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन करणे तसेच बीड नगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी चतुर्थ कर आकारणी (टॅक्स रिव्हीजन) करण्यासाठी सुव्यवस्थित करणे तसेच बीड शहरातील नगर रोडवर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुना नगर नाका यांमध्ये रस्ता क्रॉसिंग अशा विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आ.संदीप क्षीरसागर यांनी बुधवारी (दि.७) रोजी जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली….

  • भारताने का निवडली हीच नऊ ठिकाण!

    भारताने का निवडली हीच नऊ ठिकाण!

    नवी दिल्ली -पहलगाम हल्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनी भारताने 7 में रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान मधील ऐकून नऊ अतिरेकी ठिकाणावर ऑपरेशन सिंदूर राबवले. अझहर मसूद याच्यासह लष्कर ए तयबा, जैश ए मसूद या अतिरेकी संघटनाचे कंबरडे मोडले. नेमकी हीच नऊ ठिकाण का निवडण्यात आली असा प्रश्न सर्वाना पडला असेल. चला जाणून…

  • एअर स्ट्राईक हल्यात मसूदचे कुटुंब ठार!

    एअर स्ट्राईक हल्यात मसूदचे कुटुंब ठार!

    नवी दिल्ली -भारताने रात्री केलेल्या एअर स्ट्राईक मध्ये कुख्यात दहशतवादी अझहर मसूद याच्या कुटुंबातील भाऊ,बहिणीसह चौदा जणांचा खात्मा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत नक्कीच मोठी कारवाई करेल याची कल्पना असताना भारतीय सैन्यानं अचूक वेळ साधत…

  • भारताचा पाकिस्तान मध्ये घुसून हल्ला!

    भारताचा पाकिस्तान मध्ये घुसून हल्ला!

    नवी दिल्ली -पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा(Pahalgam Terror Attack) भारतीय लष्कराने बदला घेतला आहे. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे, ज्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली…

  • दोन पोलिसांवर बडतर्फीची कारवाई!

    दोन पोलिसांवर बडतर्फीची कारवाई!

    बीड -पोलीस अधीक्षक यांच्या शासकीय निवासस्थानी गांजा ओढणारा आणि वाळू तस्कराला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सेवेतून बडतर्फ केले आहे. बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्यापासून नवनीत कावत यांनी पोलीस दलात शिस्त लावण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. पोलीस दलावर आरोप करणारा पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले असो कि इतर…

  • पुढील आठवड्यात नोटिफिकेशन, चार महिन्यात निवडणूक!

    पुढील आठवड्यात नोटिफिकेशन, चार महिन्यात निवडणूक!

    नवी दिल्ली -राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुढील. चार महिन्यात घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पुढील आठवड्यात याबाबतचे नोटिफिकेशन काढण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या चार पाच वर्षांपासून सुरु असलेले प्रशासक राज संपुष्टात येणार आहे. स्थानिक. स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झालेल्या नसल्याने गेल्या चार पाच वर्षांपासून महापालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत,…

  • सिओ वर टीका, गेंड्याला आला राग!

    सिओ वर टीका, गेंड्याला आला राग!

    बीड -नगर पालीकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे या गेंड्याच्या कातडीच्या आहेत कि काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बीड शहर वासियांना महिना महिना पाणी मिळतं नाहीये, शहरात सगळीकडे कचऱ्याचे ढीग साचले आहेत, कोट्यावधी रुपयांची बोगस बिल उचलली जातं आहेत, तरीही नीता अंधारे यांना काहीच कसं वाटतं नाही असं म्हणत पेपरवाल्यानी त्या गेंड्याच्या कातडीच्या आहेत अशा बातम्या…

  • दोन महिन्यापासून पाणी पुरवठ्यासाठी आ क्षीरसागर यांनी काय धडपड केली ते एकदा प्रत्येकाने जाऊन पाहायलाच हवे!

    दोन महिन्यापासून पाणी पुरवठ्यासाठी आ क्षीरसागर यांनी काय धडपड केली ते एकदा प्रत्येकाने जाऊन पाहायलाच हवे!

    दोन दिवसानंतर आठवड्यातून एकदा मिळणार पाणी! बीड -तीन साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या बीड शहराला महिन्यातून एकवेळ पाणी पुरवठा होतो आहे. याला जबाबदार कोण? लोकप्रतिनिधी, प्रशासन कि सरकार यावरून बीड शहर वासीय कन्फ्यूज आहेत. माजलगाव आणि बिंदूसरा धरणात मुबलक पाणी उपलब्ध असताना सुद्धा महिन्याला पाणी मिळणे मुश्किल का झाले आहे आणि लोकप्रतिनिधी काहीच करत नाहीत का…