News & View

ताज्या घडामोडी

Tag: #बीडन्यूज

  • पुढील आठवड्यात नोटिफिकेशन, चार महिन्यात निवडणूक!

    पुढील आठवड्यात नोटिफिकेशन, चार महिन्यात निवडणूक!

    नवी दिल्ली -राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुढील. चार महिन्यात घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पुढील आठवड्यात याबाबतचे नोटिफिकेशन काढण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या चार पाच वर्षांपासून सुरु असलेले प्रशासक राज संपुष्टात येणार आहे. स्थानिक. स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झालेल्या नसल्याने गेल्या चार पाच वर्षांपासून महापालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत,…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 वैशाख शुक्ल नवमी🌸 नक्षत्र… मघा🌸 वार.. मंगळवार🌼 दिनांक….. ०६ मे २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०५/५३ मि.🌘 सुर्यास्त ०६/५४ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी मंथन‼️‼️दिनांक…

  • सिओ वर टीका, गेंड्याला आला राग!

    सिओ वर टीका, गेंड्याला आला राग!

    बीड -नगर पालीकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे या गेंड्याच्या कातडीच्या आहेत कि काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बीड शहर वासियांना महिना महिना पाणी मिळतं नाहीये, शहरात सगळीकडे कचऱ्याचे ढीग साचले आहेत, कोट्यावधी रुपयांची बोगस बिल उचलली जातं आहेत, तरीही नीता अंधारे यांना काहीच कसं वाटतं नाही असं म्हणत पेपरवाल्यानी त्या गेंड्याच्या कातडीच्या आहेत अशा बातम्या…

  • दोन महिन्यापासून पाणी पुरवठ्यासाठी आ क्षीरसागर यांनी काय धडपड केली ते एकदा प्रत्येकाने जाऊन पाहायलाच हवे!

    दोन महिन्यापासून पाणी पुरवठ्यासाठी आ क्षीरसागर यांनी काय धडपड केली ते एकदा प्रत्येकाने जाऊन पाहायलाच हवे!

    दोन दिवसानंतर आठवड्यातून एकदा मिळणार पाणी! बीड -तीन साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या बीड शहराला महिन्यातून एकवेळ पाणी पुरवठा होतो आहे. याला जबाबदार कोण? लोकप्रतिनिधी, प्रशासन कि सरकार यावरून बीड शहर वासीय कन्फ्यूज आहेत. माजलगाव आणि बिंदूसरा धरणात मुबलक पाणी उपलब्ध असताना सुद्धा महिन्याला पाणी मिळणे मुश्किल का झाले आहे आणि लोकप्रतिनिधी काहीच करत नाहीत का…

  • दारूच्या नशेत बापाने मुलाचा मुडदा पाडला!

    दारूच्या नशेत बापाने मुलाचा मुडदा पाडला!

    माजलगाव -दारूच्या नशेत बापाने पोटच्या पोराच्या डोक्यात बांबू घालून त्याचा खून केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील खानापूर येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बीडच्या माजलगाव शहराजवळील खानापूर येथे बापाने लेकाची हत्या केली. बापाने लेकाच्या डोक्यात लाकडी बांबू घालून त्याची निर्घृण हत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. रोहित गोपाळ कांबळे असे मृत तरूणाचे नाव…

  • नागपूर प्रमाणेच संभाजीनगर विभागात शेकडो बोगस शिक्षक भरती!

    नागपूर प्रमाणेच संभाजीनगर विभागात शेकडो बोगस शिक्षक भरती!

    बीड -नागपूर मध्ये ज्या पद्धतीने बोगस शालार्थ आय डी तयार करून शेकडो बोगस शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भरती करण्यात आली. त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगर विभागात देखील बोगस शालार्थ आय डी तयार करून 2019 ते 2024 या काळात शेकडो बोगस शिक्षक आणि कर्मचारी यांची भरती करण्यात आली. त्यामुळे संभाजीनगर येथील उपसंचालक आणि सर्व अधीक्षक तसेच…

  • थकीत वेतनाच्या कोट्यावधी रुपयांमुळे संस्थाचालक मालामाल!

    थकीत वेतनाच्या कोट्यावधी रुपयांमुळे संस्थाचालक मालामाल!

    बीड -ज्या काळात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर बंदी होती त्या काळात बोगस भरती करून त्या शिक्षकांचे 2012 ते 2024 या काळातील थकीत वेतन काढण्याचा प्रकार बीडमध्ये झालाय. एका एका शाळेवरील किमान दहा पेक्षा जास्त शिक्षक व कर्मचारी यांचे कोट्यावधी रुपये संस्थाचालक यांनी घशात घातले आहेत. यामुळे नोकरीवर लागलेल्या शिक्षक आणि कर्मचारी यांच्यामध्ये नाराजीचा सुर…

  • बलभीम,केएसके, आदित्य मध्ये कॉप्यांचा महापूर!

    बलभीम,केएसके, आदित्य मध्ये कॉप्यांचा महापूर!

    बीड -पदव्युत्तर परीक्षामध्ये बीड जिल्ह्यात कॉप्यांचा महापूर सुरु असल्याचे धक्कादायक चित्र आढळून आले आहे.कुलगुरूनी केलेल्या पाहणीत बीडमधील बलभीम, केएसके आणि आदित्य महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात सामूहिक कॉपी सुरु असल्याचे आढळून आले. परीक्षा केंद्रावर असुविधा असल्याचे देखील निदर्शनास आले. या प्रकरणी कुलगुरूनी 36 विदयार्थ्यांवर कारवाई केली आहे. बीड येथील पदवी, पदव्युत्तर परीक्षांमध्ये कॉप्यांचे प्रकार होत असल्याबाबत चर्चा…

  • देशात होणार जातीय जनगणना!शेतकऱ्यांच्या उसाला वाढीव एफआरपी!!

    देशात होणार जातीय जनगणना!शेतकऱ्यांच्या उसाला वाढीव एफआरपी!!

    नवी दिल्ली -भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाचे ढग दाटून आलेले असताना केंद्र सरकारने अचानक देशात येत्या काळात होणाऱ्या जनगणने मध्ये जात निहाय जनगणना करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला. त्या सोबतच शेतकऱ्यांच्या उसाला वाढीव एफआरपी देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीतील…

  • टोलमाफी ते पीकविमा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय!

    टोलमाफी ते पीकविमा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय!

    मुंबई -राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी महत्वाचे निर्णय घेण्यात आले. इलेक्ट्रिक वाहनाना टोलमाफी पासून ते पीकविमा योजनेतील बदलाबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सरकारने मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुधारित पीकविमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच सरकारने ईलेक्ट्रिक व्हेइकल्सचा वापर वाढावा यासाठी काही पावलं उचलली आहेत. सरकारच्या नव्या निर्णयाअंतर्गत इलेक्ट्रिक व्हेइकल्सना काही टोलनाक्यांवर टोलमाफी दिली जाणार आहे….