Tag: #बीडन्यूज
-
मणिपूर चे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा राजीनामा!
नवी दिल्ली -मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. एन. बिरेन सिंह यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. गेल्या वर्ष दीड वर्षांपासून दोन समाजातील संघर्षामुळे मणिपूर धूमसते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांच्यापैकी कोणीच त्या दुर्घटना ग्रस्त भागाला भेट…
-
दिल्ली भाजपची!केजरीवाल यांना पराभवाचा धक्का!
नवी दिल्ली-नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल आणि भाजपचे प्रवेश वर्मा यांच्यात चुरशीची लढत झाली यात केजरीवालांचा पराभव झाला आहे. मनीष सिसोदिया यांना जंगपुरा येथून पराभवाचा सामना करावा लागला आहे. कालकाजीमधून आतिशी यांनी भाजपच्या रमेश बिधूडी यांच्यावर निसटता विजय मिळवत आपली जागा वाचवली आहे. एकूण जागांच्या बाबतीत भाजप सध्या ४९ जागांवर आघाडीवर आहे आणि आप…
-
नव्या एमआयडीसी साठी आ क्षीरसागर यांचा पुढाकार!
बीड: जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बीड येथील औद्योगिक वसाहत अर्थात एमआयडीसीच्या विकासाला गती मिळावी त्यातून तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा व औद्योगिक विकासात बीड जिल्हा पुढे यावा यासाठी बीड विधानसभेचे आमदार संदीपभैय्या क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत शुक्रवारी (दि.७) त्यांनी एमआयडीसी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बीड येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेत चर्चा केली. जमिन पाहणी करण्यात आली…
-
बेकायदेशीर राख, वाळू वाहतुकीवर कारवाई करा -पंकजा मुंडे!
बीड-प्रदूषणाच्या नियमाचा भंग होत असल्याने औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातील राखेच्या बेकायदेशीर साठयांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले. जप्त केलेली वाळू शासकीय घरकुलाच्या बांधकामासाठी उपलब्ध करून द्यावी असे निर्देशही देत प्रदुषण नियंत्रणाकडे दुर्लक्ष करत असलेल्या अधिकाऱ्यांची त्यांनी कान उघाडणी केली. जिल्हाधिकारी…
-
सुरेश धस आधुनिक भगिरथ -देवेंद्र फडणवीस!
आष्टी -आष्टीचे आ सुरेश धस हे आधुनिक भगीरथ आहेत असं म्हणत या योजनेसह नदीजोड प्रकल्पामुळे मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ होईल असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. बीड जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा असेही फडणवीस म्हणाले. आष्टी येथे खुंटेफळ तलावाच्या उपसा जलसिंचन योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी…
-
मी शिवगामी म्हणत पंकजा मुंडेनी सभा गाजवली!
आष्टी -मला या भागातले लोक शिवगामी म्हणतात त्या अर्थाने मी देवेंद्र फडणवीस यांची माता आहे, त्यामुळे त्यांच्याप्रति माझ्या मनात ममत्वभाव आणि आदरभाव आहे. सुरेश अण्णा तुम्ही प्रेम केलं मी पण मनापासुन प्रेम करणारी आहे, मेरा वचन ही मेरा शासन है असं म्हणत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सभा गाजवली. आष्टी येथील कार्यक्रमात त्या बोलत…
-
मेरे पास देवेंद्र फडणवीस है -आ सुरेश धस!
आष्टी -राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी लाडका आहे, त्यामुळे अनेकजण मला विचारतात तुमच्याकडे काय आहे तेव्हा मी सांगतो मेरे पास देवेंद्र फडणवीस है. तुम्ही पाटोदा आणि शिरूर तालुक्यासाठी पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करा अशी मागणी आष्टीचे आ. सुरेश धस यांनी केली. त्यासोबतच बीड जिल्ह्यातील वाळू, आणि राख माफियाना मकोका लावा अशी मागणी धस यांनी…
-
दमानिया यांचा बोलविता धनी कोण? अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार -धनंजय मुंडे!
मुंबई – मार्च २०२४ दरम्यान कृषी विभागाने खरेदी केलेल्या नॅनो खते, इलेक्ट्रिक फवारणी पंप, कापूस साठवणुकीच्या बॅग इत्यादी जी खरेदी करण्यात आली ती संपूर्णपणे शासनाचे संकेत अनुसरूनच करण्यात आले. डी बी टी वरील वितरणात सदर वस्तू वगळून त्या शासन मार्फत खरेदी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्या पूर्वपरवानगीनेच केलेली आहे. त्यावरून सामाजिक…
-
मातृशक्ती हीच सर्वोच्च शक्ती -बाजीराव धर्माधिकारी!
छत्रपती संभाजीनगर-मातृशक्ती हीच आमची भारताची मुळशक्ती असुन आज सर्व क्षेत्रात यशस्वीनींनी यशोशिखर गाठले आहे.महिला सबलीकरणाचा प्रामाणिक प्रयत्न हा स्वतःपासून करावा लागेल तरच स्त्री पुरुष समानता खऱ्या अर्थाने स्थापित होईल असे प्रतिपादन परळीचे माजी नगराध्यक्ष तथा अमृत संस्थेचे सल्लागार बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले.ब्राह्मण महिला मंचाच्या वतीने शानदार राज्यस्तरीय सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.या सोहळ्यात मान्यवरांच्या…
-
गड कायम देशमुख कुटुंबाच्या पाठीशी -महंत नामदेव शास्त्री!
भगवानगड -मी कधीही कोणत्याच आरोपीची पाठराखण केलेली नाही, करणार देखील नाही, उलटपक्षी भगवानगड देशमुख कुटुंबाच्या पाठीशी कायम राहील. आरोपीना फाशी व्हावी हीच आपली भूमिका आहे असे मत भगवानगडाचे महंत नामदेव शात्री यांनी व्यक्त केले. संतोष देशमुख कुटुंबाने रविवारी शास्त्री यांची भेट घेतली. नामदेव शास्त्री यांनी दोन दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी गड असल्याचे म्हटले हॉटेल….