Tag: #बीडन्यूज
-
मंत्र्यांच्या बैठकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईला जायची गरज नाही!
मुंबई -राज्यातील कोणत्याही मंत्र्याला यापुढे कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याला मंत्रालयात बैठकीसाठी बोलवायचे असल्यास महसूल विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. शक्यतो जिल्हाधिकारी यांना मंत्रालयात बोलावणे टाळून व्हिसी द्वारे बैठक घ्यावी असे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे बैठकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार हातातले काम सोडून मुंबईला जावे लागणे टळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने शासनाने जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीबाबत परिपत्रक जारी केले. त्यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री…
-
अर्धवट माहितीवर आरोप करणाऱ्या दमानियाविरुद्ध खटला दाखल करणार -मुंडे!
मुंबई – स्प्रे पंप, सोलर लाईट ट्रॅप इत्यादी वस्तू खरेदी करण्यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी पत्र देऊन जीआर काढायला लावला, मंत्रिमंडळ बैठकीत त्याआधी कोणताही निर्णय झाला नव्हता, अंजली दमानिया यांनी केलेला हा दावा संपूर्णपणे चुकीचा आणि खोटा आहे. अंजली दमानिया ह्या सुरुवातीपासून अर्धवट ज्ञानाच्या आणि अपुऱ्या माहितीच्या आधारे चुकीचे व खोटे आरोप करून मीडिया ट्रायल चालवत…
-
संदीप भैय्या च्या शिवजयंती चा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा -जरांगे पाटील!
बीड -बीडचे आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या या भव्यदिव्य शिवजयंती चा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा असे सांगत राज्य सरकारने लवकरात लवकर अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारावे असे आवाहन मराठा आरक्षण चळवळीचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी केले. बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलावर हजारो शिवप्रेमीच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्लोषात साजरी…
-
देशमुख कुटुंबासाठी मुख्यामंत्र्यांसमोर पदर पसरणार -खा सुळे!
केज – मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पदर पसरणार आहोत असं सांगत या प्रकरणी मी आणि बजरंग सोनवणे यांनी आठ दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतल्याची माहिती राष्ट्रवादी कॉग्रेस च्या खा सुप्रिया सुळे यांनी दिली. केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख…
-
आ संदीप क्षीरसागर यांनी घेतली अजित पवारांची भेट!
जुन्नर – बीड शहराच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी आ.संदीप क्षीरसागर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. आताही रविवारी (दि.१६) रोजी जुन्नर येथे आ.संदीप क्षीरसागर यांनी दुसर्यांदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित पवार यांची याच संदर्भात भेट घेतली. बीड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी अमृत अटल योजना आणि बिंदुसरा धरण आणि माजलगाव बॅकवॉटरमध्ये पाण्याची पुरेशी…
-
आ धस -मंत्री मुंडे यांच्यात भेट!
मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपचे आ सुरेश धस यांची भेट झाल्याने खळबळ उडाली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येंनंतर धस यांनी मुंडे यांना टार्गेट केले होते, त्यानंतर ही भेट झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जातं आहे. या दोन नेत्या मध्ये गुप्त बैठक झाल्याचे समोर आले आहे. या भेटीवर भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर…
-
मुंडेंचा राजीनामा घेणार नाही -अजित पवार!
मुंबई -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येंनंतर सत्ताधारी आणि विरोधकांच्या निशाण्यावर असलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा दिलासा दिला आहे. आरोप सिद्ध होईपर्यंत कोणावरही कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही अशी भूमिका पवार यांनी घेतल्याने मुंडे यांच्या राजीनाम्याचा विषय तूर्तास मिटला आहे. राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या…
-
ध्यानस्थ धनंजय अन व्रतस्थ गड!
विशेष संपादकीय /लक्ष्मीकांत रुईकर! विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून महायुतीचे सरकार मोठ्या बहुमताने स्थापन झाले. मात्र गेल्या दोन महिन्यापासून राज्यात सरकार आणि त्यांचे विकासाचे निर्णय यावर चर्चा होणे दूरच राहिले. बीड जिल्ह्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि मंत्री धनंजय मुंडे या दिनाच्या गोष्टीवर मीडिया ट्रायल पहायला मिळाली. या सगळ्या परिस्थितीत मंत्री मुंडे हे…
-
बँक,पतसंस्था, पोलीस अन खाजगी सावकारांना गंडा घालून व्यापारी फरार!
बीड – बीड शहरातील वेगवेगळ्या बँका आणि पतसंस्थांमध्ये व्हॅल्यू वर म्हणून काम करणाऱ्या एका सराफा व्यापाऱ्याने मोठमोठ्या बँका पतसंस्था काही पोलीस कर्मचारी आणि रोजंदारी करणारे खाजगी सावकार यांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालून बीड सोडल्याची चर्चा सुरू झाल्याने एकच खळबळ माजली आहे स्वतःचे विलास गोल्ड या नावाने दुकान थाटून ज्या व्यापाऱ्याने खोटे सोने बँकांमध्ये गहाण ठेवून…
-
मी कशाला नवा पक्ष काढू -पंकजा मुंडेंचा सवाल!
पाटोदा-पालकमंत्री असताना जिल्ह्यासाठी माझा प्रत्येक क्षण न क्षण उपयोगात आणला. विकासाबरोबरच समाजातील वंचित पिडित घटकांना न्याय देण्याचे काम केले. आता देखील मला जे खाते मिळाले आहे, त्यातून जिल्हयाला अभिमान वाटेल असेच काम माझ्या हातून होईल असं राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी येथे सांगितलं. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नका….