Category: महत्त्वाच्या
-

राज्यातील तीनशेच्या आसपास बीएड कॉलेज बंद!
मुंबई -शिक्षणशास्त्र पदवी अर्थात बी एड कॉलेज चे मूल्यांकन एनसीटीई ने केल्यानंतर राज्यातील तब्बल 295 कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.या कॉलेज ची मान्यता रद्द करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. देशभरातील शिक्षणशास्त्र पदवी (बीएड) महाविद्यालयांची दुर्दशा उघडकीस आल्यानंतर एनसीटीईने ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्याचा…
-

अहिल्यादेवींचे विचार प्रखर हिंदुत्ववादी -शंकर देशमुख!
बीड -छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची पताका अटकेपार फडकवली आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदू धर्म रक्षणाचे कार्य केले. अहिल्यादेवींचे विचार प्रखर हिंदुत्ववादी होते असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त संस्कार भारती बीड आणि भारतीय जनता पक्ष बीड च्या वतीने अमृत मंगल कार्यालयात अहिल्यादेवी यांच्या जीवनावर आधारित…
-

शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीला स्थगिती!
बीड -राज्य सरकारने शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीला स्थगिती दिली आहे, त्यामुळे जवळपास 30 हजार पदांच्या भरतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही स्थगिती लवकरात लवकर उठवावी अशी मागणी शिक्षक संघटनानी केली आहे. 2024-25 च्या संचमान्यतेचे कारण देत संबंधित पदभरती स्थगित करण्यात आली आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून कर्मचारी भरतीच नसताना केवळ संचमान्यतेचे कारण देत…
-

Axis Bank ने पुन्हा ग्राहकांना दिला झटका, मुदत ठेवीवरील व्याजदर केले कमी
FD Rates : अॅक्सिस बँकेने एफडी ग्राहकांना धक्का दिला आहे. बँकेने ३ कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदरात बदल केले आहेत. बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या एफडीमध्ये गुंतवणूकीची संधी देते. मुंबई : अॅक्सिस बँकेने एफडी ग्राहकांना धक्का दिला आहे. बँकेने ३ कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदरात बदल (Axis Bank changes interest rates on FD) केले आहेत. अॅक्सिस बँकेचे…
-

प्रति शिक्षक वीस लाखाप्रमाणे शंभर कोटी केले गोळा!
नागपूर -नागपूर जिल्ह्यातील एक हजार शिक्षकांच्या नियुक्ती बाबत तपासणी पूर्ण झाली असून त्यातील जवळपास 649शिक्षकांची नियुक्ती बोगस असल्याचे उघड झाले आहे. या शिक्षकांकडून प्रत्येकी किमान वीस लाख रुपये याप्रमाणे शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम प्रशासन, संस्थाचालक यांनी गोळा केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. छत्रपती संभाजी नगर येथील शिक्षण मंडळाच्या सचिव व तत्कालीन शिक्षण उपसंचालक…
-

बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपच्या माजी खासदाराचा भाऊ!
वैशाली जामदार यांनी मराठवाड्यात बोगस शिक्षक भरतीला मदत केल्याची माहिती उघड! नागपूर -बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांनी नागपूर येथे कार्यरत असताना 211 शिक्षकांना शालार्थ आयडी दिल्याची माहिती समोर आली आहे. जामदार या छत्रपती संभाजीनगर येथे असताना देखील त्यांनी बोगस शिक्षक भरतीसाठी मदत केल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच्या…
-

नागपूर घोटाळा प्रकरणी आष्टीच्या माजी गटशिक्षणाधिकारी यांना अटक!
बीड – नागपूर बोगस शिक्षक भरती प्रकरणी आष्टीच्या माजी गटशिक्षणाधिकारी वैशाली जामदार यांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. जामदार यांच्या अटकेमुळे बीडच्या भरतीची देखील चौकशी रडारवर आली आहे. नागपूरमध्ये शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा तपास वेगाने सुरू असून या प्रकरणात अटकसत्र वाढत आहे. राज्यभर खळबळ उडवणाऱ्या या घोटाळ्यात आतापर्यंत काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली…
-

शिक्षक भरती घोटाळ्यात शिक्षण मंडळाच्या अध्यक्षाना अटक!
नागपूर -बोगस शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आणणारे विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांनाच या प्रकरणात अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. नागपूर प्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक भरती घोटाळा झाला असून याची देखील चौकशी सुरु झाल्याने संस्थाचालकांचे धाबे दनानले आहेत. नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन…
-

बोगस शिक्षक प्रकारणाची न्यायालयीन चौकशी होणार!
शिक्षकांचे एरियर्स सहकारी बँकातून विड्रॉल! बीड – नागपूर येथील बोगस शिक्षक भरती प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर राज्य सरकारने 2012 ते 2019 या काळात राज्यात झालेल्या भरतीची चौकशी सुरु केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संपूर्ण प्रकारणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी केली आहे.…
-

आयपीएल स्थगित!
नवी दिल्ली -भारत पाकिस्तान मधील वाढता तणाव आणि युद्धजन्य परिस्थिती मुळे आयपीएल चे उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय बिसिसीआय ने घेतला आहे. आता आजपासून आयपीएल १८ च्या हंगामातील एकही सामना खेळवला जाणार नाही. बीसीसीआयने अधिकृत माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या या निर्णानंतर जपासून आयपीएल १८ (IPL) च्या हंगामातील एकही सामना खेळवला जाणार नाही. बीसीसीआयने अधिकृत माहिती…



