Category: महाराष्ट्र
-

ऑगस्ट मधील अतिवृष्टी नुकसानीची मदत जाहीर!
मुंबई -राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. नदी नाले धरण ओसंडून वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी ची दोन हजार 215 कोटींची मदत जाहीर केली आहे. बीड जिल्ह्यात एक लाख 14 हजार शेतकऱ्यांना 56 कोटी 74 लाख रुपये मदत मिळणार आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी चे पंचनामे करून दिवाळीपूर्वी मदत…
-

टचप काढायला मि येतो!अजित दादांनी अधिकारी, गुत्तेदाराला झाप झाप झापलं!
बीड -राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे त्यांच्या कडक शिस्तीच्या स्वभावामुळे आणि तोंडावर चुका काढून झापण्याच्या शैलीमुळे सर्वत्र परिचित आहेत. याचा अनुभव बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच गुत्तेदारांना आला. जिल्हा रुग्णालयातील कॅथ लॅब च्या उदघाट्न प्रसंगी आला.दरवाजाला लावलेले स्क्रू वेगवेगळे का आहेत,वर्क अंडर प्रोसेस आहे तर उदघाट्नला कशाला बोलावले,…
-

जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतीला पावसाचा फटका!
बीड -जिल्ह्यात गेल्या चार दिवसात झालेल्या पावसामुळे पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना फटका बसला आहे तसेच तीन लाख पन्नास हजार जिरायत आणि 15 हजार हेक्टर बागायत शेतीचे नुकसान झाले आहे. पावसाचा फटका बसल्याने एक हजार गावे बाधित झाली असून 85 जनावरांचा मृत्यू झाला आहे. बीड तालुक्यातील 15 मंडळात अतिवृष्टी झाली. 14 सप्टेंबर रोजी आष्टी तालुक्यातील…
-

फरार अर्चना कुटे जेरबंद!
बीड – लाखो लोकांच्या अब्जावधी रुपयांवर डल्ला मारून गेल्या वर्ष दीड वर्षापासून फरार असलेल्या कुठे ग्रुपच्या प्रमुख आणि ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या प्रकरणातील आरोपी अर्चना कुठे आणि अन्य एका महिलेस पुणे येथून अटक करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये कुठे ग्रुपच्या सर्वच समूहांवर इन्कम टॅक्स विभागाच्या वतीने छापा घालण्यात आला होता मोठ्या…
-

दादा, बी एन्ड सी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे लक्ष द्या!
कोट्यावधीची कामे कागदावर, बिल अधिकारी, गुत्तेदाराच्या खिशात! बीड – राज्याचा आर्थिक नियोजन लावण्याचे जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा या विभागातील शाखा अभियंता पासून ते कार्यकारी अभियंता पर्यंत सगळ्यांनीच शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्याचे धोरण आखले आहे…
-

पावसाचा धुमाकूळ, वडवणी, आष्टी, गेवराई, शिरूर मध्ये ढगफुटी!
बीड: जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाचा धुमाकूळ; आष्टी तालुक्यातील अनेक गावात पुराचे पाणी, 30 गावांचा संपर्क तुटला आहे.गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या 32 गावात पाणी शिरलं आहे, तर वडवणी आणि डोंगर पट्याचा संपर्क तुटला आहे. बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. बीड, गेवराई, पाटोदा, शिरूर आणि आष्टी तालुक्याला मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने झोडपून काढले…
-

राक्षसभुवन, पांचांळेश्वर पाण्याखाली!32 गावांना सतर्कतेचा ईशारा!
गेवराई -पैठण येथील जायकवाडी धरण जवळपास ९७ टक्के भरले असून अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाण्याचा प्रवाह नगर आणि नाशिक जिल्ह्यातून सुरू असल्याने धरणातून गोदावरी नदीत १ लाख क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून नदी तीरावरील गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे असलेले शनी मंदिर व…
-

शिंदेच्या काळातील भरतीची चौकशी सुरु!
शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीत शिंदे, संस्थाचालकांनी करोडो छापले! बीड – बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी त्यांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यातील तब्बल 215 पेक्षा अधिक माध्यमिक शाळांमधील जवळपास 400 ते 500 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला मान्यता देत त्यांची संच मान्यता मंजूर केली या सगळ्या नियुक्त्या बोगस कागदपत्रांच्या आधारे झाल्याचे एसआयटी चौकशीत स्पष्ट…
-

भरती घोटाळा :शिक्षणाधिकाऱ्यांसह तिघांना अटक!
नाशिक – सेवा जेष्ठता डावलून बोगस भरती केल्याप्रकरणी नाशिकचे शिक्षणाधिकारी आणि अन्य दोन अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. मालेगावातील महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्थेच्या कर्मवीर यादवराव नारायण जाधव विद्यालयाचे अध्यक्ष संशयित सुनिल माधव वडगे, सचिव जिभाऊ रघुनाथ आहिरे, मुख्याध्यापक नंदलाल भिमाजी ताजणे, वरिष्ठ लिपिक संदीप विश्वानाथ…
-

फुलारी, राऊत, बेंडेकर उपसंचालक कार्यालयात तळ ठोकून!
बीड – बोगस शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी गेल्या तीन दिवसापासून बीड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि त्यांच्या दोन कर्मचारी औरंगाबाद उपसंचालक कार्यालयात ठाण मांडून आहेत. बीड जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षक भरती झालेली आहे आता त्याची चौकशी सुरू झाल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना मॅनेज करता येते का?…



