Category: देश-विदेश
-

दिल्ली भाजपची!केजरीवाल यांना पराभवाचा धक्का!
नवी दिल्ली-नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल आणि भाजपचे प्रवेश वर्मा यांच्यात चुरशीची लढत झाली यात केजरीवालांचा पराभव झाला आहे. मनीष सिसोदिया यांना जंगपुरा येथून पराभवाचा सामना करावा लागला आहे. कालकाजीमधून आतिशी यांनी भाजपच्या रमेश बिधूडी यांच्यावर निसटता विजय मिळवत आपली जागा वाचवली आहे. एकूण जागांच्या बाबतीत भाजप सध्या ४९ जागांवर आघाडीवर आहे आणि आप…
-

बजेट मधून कृषी क्षेत्राला बूस्टर!
नवी दिल्ली -यंदाच्या अर्थंसंकल्पात सामान्य जनता, नोकरदार, शेती, शिक्षण, रेल्वे, आरोग्य आणि टॅक्स स्लॅबसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्या. सकाळी निर्मला सीतारामन या सर्वप्रथम राष्ट्रपती भवनात गेल्या. याठिकाणी राष्ट्रपतींनी केंद्रीय अर्थसंकल्पा मंजुरी दिली. त्यानंतर निर्मला सीतारामन अर्थंसकल्प घेऊन संसदेत पोहोचल्या आणि त्यानंतर त्यांनी अर्थसंकल्प संसदेत मांडला.कृषी क्षेत्रासाठी या बजेट मध्ये मोठ्या घोषणा करण्यात आल्या तर बारा लाख…
-

अशोक मामा, मनोहर जोशी, द्रविड शास्त्री यांना पद्म पुरस्कार!
नवी दिल्ली – देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व गजल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्म भूषण तर 11 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.कला क्षेत्रात जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तर द्रविड शास्त्री यांना पुरस्कार जाहिर झाला आहे. सार्वजनिक…
-

आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी!
नवी दिल्ली -सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या आठव्या वेतन आयोगाची अंमलाबजावणी करण्याच्या शिफारसी ला मंजुरी देण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांनंतर म्हणजेच 2026 मध्ये आठवा वेतन आयोग लागू होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ होणार आगे. सरकारने नियुक्त केलेला हा आयोग सर्व राज्यांशी चर्चा करेल. तसेच कर्मचाऱ्यांशी…
-

दिल्लीत शंखनाद!
नवी दिल्ली -दिल्ली विधनसभेच्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिरात केल्या आहेत.यात दिल्लीत 5 फेब्रुवारीला मतदान, 8 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले कि,दिल्लीत 83.49 लाख पुरुष आणि 79 लाख महिला मतदार आहेत.0.8 लाख नवीन मतदार आहेत.830 मतदार 100 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. दिल्लीत 33 हजार 330 मतदान केंद्रे
-

माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांचे निधन!
नवी दिल्ली -भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. भारताचे 14 वे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग 92 वर्षांचे होते. 2004 ते 2014 असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान…
-

मस्जिदमध्ये जय श्रीराम म्हणणे गुन्हा नाही -सर्वोच्च न्यायालय!
नवी दिल्ली -मस्जिद मध्ये जय श्रीराम च्या घोषणा देणे हा गुन्हा कसा होऊ शकतो असा सवाल सर्वोच्च न्यायालायाने केला आहे.या प्रकरणी कर्नाटक सरकारला नोटीस बजावण्यास नकार देत कर्नाटक सरकारच्या याचिकेची प्रत सादर करण्याचे आदेशही दिले. गेल्या वर्षी दक्षिण कन्नड जिल्ह्यात दोन जण मशिदीत शिरले. मशिदीत जाताच या दोघांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. स्थानिक…
-

तबला नवाज उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन!
हैद्राबाद -जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचं निधन झालं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रविवार 15 डिसेंबरला अमेरिकेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, रुग्णालयात दाखल केलं गेलं तेव्हा त्यांची प्रकृती गंभीर होती. झाकीर हुसेन लवकर बरे व्हावेत, यासाठी त्यांच्या चाहत्यांकडून प्रार्थनाही केल्या जात होत्या, पण डॉक्टरांना झाकीर हुसेन यांना वाचवण्यात यश आलं नाही. उस्ताद झाकीर हुसेन यांना…
-

देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदे, पवारांचा शपथविधी!
मुंबई -देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातील 18 मुख्यमंत्री, मुकेश अंबानी, शाहरुख खान यांच्यासह संत महंत आणि हजारो लाडक्या बहिणींच्या साक्षीने राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे 21 वे मुख्यमंत्री बनले…
-

महायुतीचा सत्तास्थापनेचा दावा!
मुंबई -महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे. महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावर दाखल झाले. त्यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र दिले. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने…



