Category: देश-विदेश
-

भारताने का निवडली हीच नऊ ठिकाण!
नवी दिल्ली -पहलगाम हल्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनी भारताने 7 में रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान मधील ऐकून नऊ अतिरेकी ठिकाणावर ऑपरेशन सिंदूर राबवले. अझहर मसूद याच्यासह लष्कर ए तयबा, जैश ए मसूद या अतिरेकी संघटनाचे कंबरडे मोडले. नेमकी हीच नऊ ठिकाण का निवडण्यात आली असा प्रश्न सर्वाना पडला असेल. चला जाणून…
-

एअर स्ट्राईक हल्यात मसूदचे कुटुंब ठार!
नवी दिल्ली -भारताने रात्री केलेल्या एअर स्ट्राईक मध्ये कुख्यात दहशतवादी अझहर मसूद याच्या कुटुंबातील भाऊ,बहिणीसह चौदा जणांचा खात्मा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत नक्कीच मोठी कारवाई करेल याची कल्पना असताना भारतीय सैन्यानं अचूक वेळ साधत…
-

भारताचा पाकिस्तान मध्ये घुसून हल्ला!
नवी दिल्ली -पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा(Pahalgam Terror Attack) भारतीय लष्कराने बदला घेतला आहे. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे, ज्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली…
-

पुढील आठवड्यात नोटिफिकेशन, चार महिन्यात निवडणूक!
नवी दिल्ली -राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुढील. चार महिन्यात घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पुढील आठवड्यात याबाबतचे नोटिफिकेशन काढण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या चार पाच वर्षांपासून सुरु असलेले प्रशासक राज संपुष्टात येणार आहे. स्थानिक. स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झालेल्या नसल्याने गेल्या चार पाच वर्षांपासून महापालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत,…
-

देशात होणार जातीय जनगणना!शेतकऱ्यांच्या उसाला वाढीव एफआरपी!!
नवी दिल्ली -भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाचे ढग दाटून आलेले असताना केंद्र सरकारने अचानक देशात येत्या काळात होणाऱ्या जनगणने मध्ये जात निहाय जनगणना करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला. त्या सोबतच शेतकऱ्यांच्या उसाला वाढीव एफआरपी देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीतील…
-

भारताचा पाकिस्तान ला तगडा झटका!
नवी दिल्ली -पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान ला धडा शिकवण्याच्या दृष्टीने कठोर निर्णय घेतले आहेत.सिंधू पाणी करार रद्द करण्यासोबतच आटारी बॉर्डर सील केली असून भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे फर्मान देण्यात आले आहे. भारताने घेतलेल्या या निर्णयामुळे पाकिस्तान ची मोठी अडचण होणार आहे. अतिरेकि हल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण दलातील…
-

ध्यानस्थ धनंजय अन व्रतस्थ गड!
विशेष संपादकीय /लक्ष्मीकांत रुईकर! विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून महायुतीचे सरकार मोठ्या बहुमताने स्थापन झाले. मात्र गेल्या दोन महिन्यापासून राज्यात सरकार आणि त्यांचे विकासाचे निर्णय यावर चर्चा होणे दूरच राहिले. बीड जिल्ह्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि मंत्री धनंजय मुंडे या दिनाच्या गोष्टीवर मीडिया ट्रायल पहायला मिळाली. या सगळ्या परिस्थितीत मंत्री मुंडे हे…
-

मणिपूर चे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा राजीनामा!
नवी दिल्ली -मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. एन. बिरेन सिंह यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. गेल्या वर्ष दीड वर्षांपासून दोन समाजातील संघर्षामुळे मणिपूर धूमसते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांच्यापैकी कोणीच त्या दुर्घटना ग्रस्त भागाला भेट…
-

दिल्ली भाजपची!केजरीवाल यांना पराभवाचा धक्का!
नवी दिल्ली-नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल आणि भाजपचे प्रवेश वर्मा यांच्यात चुरशीची लढत झाली यात केजरीवालांचा पराभव झाला आहे. मनीष सिसोदिया यांना जंगपुरा येथून पराभवाचा सामना करावा लागला आहे. कालकाजीमधून आतिशी यांनी भाजपच्या रमेश बिधूडी यांच्यावर निसटता विजय मिळवत आपली जागा वाचवली आहे. एकूण जागांच्या बाबतीत भाजप सध्या ४९ जागांवर आघाडीवर आहे आणि आप…
-

बजेट मधून कृषी क्षेत्राला बूस्टर!
नवी दिल्ली -यंदाच्या अर्थंसंकल्पात सामान्य जनता, नोकरदार, शेती, शिक्षण, रेल्वे, आरोग्य आणि टॅक्स स्लॅबसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्या. सकाळी निर्मला सीतारामन या सर्वप्रथम राष्ट्रपती भवनात गेल्या. याठिकाणी राष्ट्रपतींनी केंद्रीय अर्थसंकल्पा मंजुरी दिली. त्यानंतर निर्मला सीतारामन अर्थंसकल्प घेऊन संसदेत पोहोचल्या आणि त्यानंतर त्यांनी अर्थसंकल्प संसदेत मांडला.कृषी क्षेत्रासाठी या बजेट मध्ये मोठ्या घोषणा करण्यात आल्या तर बारा लाख…


