-

ध्वजारोहनच केले नाही, गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून शिक्षकांना पाठीशी घालण्याचा उद्योग!
बीड – बीड जिल्हा परिषदेच्या धोंडीपुरा केंद्रांतर्गत येणाऱ्या इंदिरानगर येथील शाळेत 26 जानेवारी चे ध्वजारोहण केले गेले नाही हा अक्षम्य आणि दखलपात्र गुन्हा असतानाही महिना उलटला तरी गटशिक्षणाधिकारी समंदर खान यांनी नोटीस पाठवण्यापलीकडे येथील मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर कुठलीच कारवाई न करता त्यांना पाठीशी घालण्याचा उद्योग केला आहे.बीड शहरातील इंदिरानगर भागात मंजूर असलेली जिल्हा परिषदेची प्राथमिक…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. शिशिर🚩 उत्तरायण 🌕 माघ कृष्ण दर्श अमावस्या समाप्ती सायं. ०५/३० मि./ वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी / कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही ( वेदादी नियम पाळु नये )🌸 नक्षत्र…. धनिष्ठा🌸 वार…. मंगळवार🌼 दिनांक….. १७ फेब्रुवारी २०२६🌚 राहुकाल…. दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞…
-

शासकीय दुखवटा असताना 75 शाळांना अल्पसंख्यांक दर्जा!
मुंबई – एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने महाराष्ट्र शोकाकुल असताना आणि राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहिर केलेला असताना मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी लाज आणणारे कृत्य केले आहे. शासकीय दुखवटा असताना एक नव्हे, दोन नव्हे तब्बल 75 शाळांना अल्पसंख्यांक दर्जा दिला गेला आहे. यातील 25 शाळा या एकट्या पोदार इंटरनॅशनल च्या आहेत.…
-

मॅनेज करण्यासाठी शिक्षकांकडून लाखोंची वसुली!
बीड – शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये बीड जिल्ह्यातील बहुतांश सर्वच संस्थांची नावे येणार आणि तेथील बोगस शिक्षक आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई होणार हे निश्चित झाले आहे त्यामुळे ही भरती करणारे कार्यवाह सहकार्यवाह यांच्यासहित अनेक संस्था चालकांनी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून किमान 75000 ते एक लाख रुपये गोळा केले आहेत एस आय टी चे अधिकारी मॅनेज करायचे आहेत…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. शिशिर🚩 उत्तरायण 🌕 माघ कृष्ण चतुर्दशी / सोमवती अमावस्या प्रारंभ सायं ०५/३३ मि.🌸 नक्षत्र…. श्रवण🌸 वार…. सोमवार🌼 दिनांक….. १६ फेब्रुवारी २०२६🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०६/१५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो…
-

भारताचा पाकवर मोठा विजय!
दुबई -वर्ल्ड कप टी 20 च्या सर्वात मोठ्या सामन्यात भारताने पुन्हा एकदा पाकिस्तान ला धूळ चारली. 176 धावांचा पाठलाग करताना पाकची दमछाक झाली. शंभर धावा करताना पाकची दाणादण उडाली. भारताने प्रथम फलंदाजी करताना ईशान किशन च्या तुफानी फटकेबाजी मुळे पाकिस्तान समोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले. एवढे मोठे लक्ष्य घेऊन उतरलेल्या पाकची पहिल्या सहा षटकात चार…



